‘WISE-2026’ संमेलनाचे आयोजन गुहागर, ता. 16 : पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या पुणे इथल्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (आयआयटीएम) हवामान आणि वातावरण क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी असलेल्या आपल्या समर्पित इनक्युबेशन सेंटरचे अधिकृत उद्घाटन...
Read moreDetailsमुंबई, ता. 16 : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे केंद्राने पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर प्रत्येकी 3 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे अगोदरच महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना...
Read moreDetailsकोकण आयुक्त रुबल अग्रवाल नवी मुंबई, ता. 13 : “आपत्ती काळात सर्व यंत्रणांनी नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींना तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी अचूक नियोजन करावे, कार्य व बचाव साहित्य तात्काळ घटनास्थळी पोहचेल,...
Read moreDetailsप्रवाशी संघटनेचे अध्यक्ष पराग कांबळे यांची मागणी गुहागर, ता. 12 : राज्यातील सर्वच एसटी महामंडळाचे आगारात चालक व वाहक तसेच आवश्यक बस ची यांची कमतरता आहे. यामुळे आगारातील अधिकारी यांना...
Read moreDetailsअभिजित जोग, चिपळूणात देवर्षी नारद पुरस्काराचे वितरण गुहागर, ता. 3 : भारतातील कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्कार आणि देशप्रेम संपविण्यासाठी जागतिक स्तरावरुन मोठे प्रयत्न डावी विचारसरणी करत आहे. या धोक्यांबाबत जनजागृती करणे आवश्यक...
Read moreDetailsअनिल दधीच; विवेकानंदालय ग्रामविकास प्रकल्पाच्या बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन गुहागर, ता. 27 : साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट चे काम कौतुकास्पद आहे. या माध्यमातून संस्थेने समाजकार्य करावे. या कार्यासाठी आपण एकत्र येऊन...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 25 : जिल्ह्यामध्ये चालू वर्षी कडाक्याची थंडी तसेच अवेळी पावसामुळे आंबा व काजू या फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांनी चालू वर्षाच्या...
Read moreDetailsमुंबई, ता. 09 : बनावट विद्यार्थी व शाळा शोधण्यासाठी शिक्षण संचालनालयाकडून यंदा पटपडताळणी करण्यात येत आहे. त्यानुसार इयत्ता दुसरी, नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची पटपडताळणी करण्यात येणार आहे. मात्र ही पटपडताळणी...
Read moreDetailsशेतकरी अडचणीत, सरकारी मदतीची मागणी गुहागर, ता. 07 : कोकणातील महत्त्वाचे नगदी पीक असलेल्या काजूच्या उत्पादनात यंदा मोठी घट झाल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. संपूर्ण कोकण पट्ट्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनावर...
Read moreDetailsGuhagar news : भारताच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन मानले जाणारा महाराष्ट्र आता पायाभूत सुविधांच्या विकासाच्या पलीकडे जाऊन सर्वांगीण विकासाचा सर्वोच्च टप्पा असलेल्या 'आरोग्य सेवा' आणि 'जागतिक दर्जाची उद्योग संस्कृती' यामध्ये आमूलाग्र बदल...
Read moreDetails१ हजार १९ नव उद्योजकांची प्रकरणे मंजूर रत्नागिरी, ता. 02 : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्राकरिता सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ७८० प्रकरणांचे उद्दिष्ट होते. जिल्ह्याचे...
Read moreDetailsमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, ता. 01 : महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) अर्थात आयव्हरमेक्टिन, डीईसी (डायइथिलकार्बामाझीन) आणि अल्बेंडाझोल या औषधांच्या संयुक्त उपचाराला गती देण्यात येत...
Read moreDetailsजिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांचे प्रतिपादन रत्नागिरी, ता. 30 : हुंडामुक्त समाज हे प्रगत भारताचे लक्षण असून हुंडाबळी रोखण्यासाठी कायद्यासोबत मानवी दृष्टीकोनात बदल होणे आवश्यक आहे. हुंड्याची अनिष्ट प्रथा...
Read moreDetailsमुंबई, ता. 27 : पश्चिम आशियातील युद्धामुळे राज्यात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारने आता रेशन दुकानावर केरोसिन वितरणाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता प्रत्येक कुटुंबाला तीन...
Read moreDetailsसरकारी योजनाही होणार बंद; राज्य सरकारचा मोठा निर्णय मुंबई, ता. 27 : राज्यातील शेतकरी आणि त्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी बारमाही रस्ते असावेच लागतात, ती काळाची गरज आहे. पण ग्रामीण भागात शेतीच्या...
Read moreDetailsनवी दिल्ली, ता. 26 : सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या (LPG) वजनाबाबत विविध वावड्या उठत होत्या. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सरकार 14.2 किलोच्या सिलिंडरचे वजन...
Read moreDetailsमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई, ता. 20 : मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी समाजातील सर्व घटकांचे योगदान आवश्यक आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडल्यास मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र साध्य करणे सहज...
Read moreDetailsभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत गुहागर, ता. 12 : नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी पुणे वतीने दरवर्षी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून...
Read moreDetailsराष्ट्रपतींनी केली जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती गुहागर, ता. 11 : महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली. त्यांचा राज्यपाल पदाचा शपथविधी सोहळा १०...
Read moreDetailsघरगुती गॅस सिलिंडर ६० रू. तर व्यावसायिक गॅस सिलिंडर ११५ रू. गुहागर, ता. 07 : इराण-इस्त्राइल आणि अमेरिका युद्धाच्या झळा आता भारतामध्ये बसण्यास सुरूवात झाली आहे. युद्धामुळे भारतात गॅस सिलिंडरच्या...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.