अर्ज करण्यासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदत रत्नागिरी, ता. 09 : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि लोकोत्सवाचा गौरव करणाऱ्या ‘महागणेशोत्सव २०२६’ अंतर्गत राज्य शासनाच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’...
Read moreDetailsवाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय रत्नागिरी, ता. 08 : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, तसेच महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी राज्य...
Read moreDetailsमुंबई, ता. 07 : जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये एसटीच्या उत्पन्नात तब्बल ६६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. उत्पन्नवाढीसाठी सुचविलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाल्याने एसटीच्या तोट्याचे प्रमाणही कमी होऊ लागले...
Read moreDetailsतब्बल २९०० धावणार बसेस; एकनाथ शिंदे मुंबई, ता. 07 : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने मोफत बससेवेचा उपक्रम राबविण्यात...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 01 : कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांची कृषी उत्पादनक्षमता वाढविणे, श्रम बचत करणे व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या "कृषी यांत्रिकीकरण योजने"तंर्गत सन २०२६-२७ वर्षासाठी...
Read moreDetailsप्राचीन विरुपाक्ष मंदिरात श्रावण मासानिमित्ताने वादन सेवेचे आयोजन गुहागर, ता. 31 : पनवेलमध्ये श्रावण मासानिमित्त विविध उपक्रम नेहमीच आयोजित केले जातात. यंदा एक विशेष उपक्रम पनवेलमधील प्राचीन विरुपाक्ष महादेव मंदिर...
Read moreDetailsविधान परिषदेचे उपसभापती सचिन भाऊ अहिर यांच्या हस्ते भव्य उद्घाटन गुहागर, ता. 31 : गणेशोत्सवाच्या निमित्ताने मराठी उद्योजकांना प्रत्यक्ष बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ‘स्वराज्य मराठी...
Read moreDetailsराखीसोबत आता भेटवस्तूही; टपाल विभागाचे विशेष नियोजन रत्नागिरी, ता. 25 : रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर दूरदेशी असलेल्या लाडक्या भावापर्यंत केवळ राखीच नव्हे, तर भेटवस्तू, कपडे, मुद्रा किंवा खास आठवणी सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी...
Read moreDetailsसंघटनांच्या शिष्टमंडळांची केंद्रीय मस्त्यविकास आयुक्तांशी चर्चा गुहागर, ता. 25 : आखाती युध्दाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमार सहकारी संस्थांच्या पंपांवर डिझेलची किंमत वाढली आहे. त्यामुळे मच्छिमार पेट्रोल पंपावरून डिझेल खरेदी करीत असल्याने मार्च...
Read moreDetailsगुहागर, ता. 24 : जम्मु जवळील सुचितगड सीमेवर जाऊन गुहागर आणि दापोली तालुक्यातील महिलांनी सीमेवरील वीर सैनिकांना राख्या बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा केला. यावेळी सैनिकांनी तुम्ही लक्षात ठेऊन आठवणीने आमच्यासाठी...
Read moreDetailsदि. ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहन रत्नागिरी, ता. 22 : राज्य शासनाच्यावतीने यंदा राज्यस्तरावर सार्वजनिक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांसाठी पुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत...
Read moreDetailsसर्पदंशावरील उपचार व्यवस्था अधिक होणार सक्षम मुंबई, ता. 21 : राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्वाचे पाऊल उचलले असून सर्पदंशाला 'अधिसूचित आजार" म्हणून घोषित...
Read moreDetailsशरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांचा स्तुत्य उपक्रम गुहागर, ता. 19 : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल आणि ऍड. पी. आर. नामजोशी कला, वाणिज्य, विज्ञान...
Read moreDetailsकेवळ २,२०९ लाभार्थ्यांची 'महाखनिज'वर नोंदणी; प्रशासकीय उदासीनता गुहागर, ता. 14 : शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत घर बांधणाऱ्या लाभार्थ्यांना पाच ब्रासपर्यंत विनामूल्य वाळू देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय प्रशासकीय अनास्था आणि समन्वयाच्या अभावामुळे कागदावरच...
Read moreDetailsएसटीसह अवजड वाहनांची वाहतूक आजपासून पूर्णपणे बंद रत्नागिरी, ता. 12 : मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील (NH 166) आंबा घाटात रस्त्याला गंभीर स्वरूपाच्या भेगा पडल्या आहेत. १०० मीटर खोल दरी...
Read moreDetailsशासनाकडून ५ नवीन योजनांना मंजुरी; विकासकामांसाठी ९० लाखांचा निधी गुहागर, ता. 12 : गावांचा कायापालट करण्यासाठी आणि वाढत्या विकास गरजा पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने ग्रामपंचायतींसाठी पाच नवीन महत्वपूर्ण योजनांना मंजूरी...
Read moreDetailsपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम जमा मुंबई, ता. 10 : राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ...
Read moreDetailsशिक्षण विभागाचा नावीन्यपूर्ण उपक्रम; शिक्षकांच्या विषय समित्या होणार स्थापन पुणे, ता. 08 : राज्यातील सहावी ते बारावी या इयत्तांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या व्हॉटस्अॅप समूहाद्वारे विषय समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. त्याद्वारे...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 08 : राज्य शासनाच्या 'राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेतून संपूर्णपणे कला आणि साहित्य क्षेत्रावर...
Read moreDetailsप्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी १६ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन रत्नागिरी, ता. 07 : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १० वी, १२ वी, आयटीआय, पदविका (डिप्लोमा) तसेच पदवीधर (बी.ई., बी.टेक. सह) युवकांसाठी नामांकित...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.