मुंबई, ता. 23 : श्री किशन चित्याला निर्मित, श्री गांवदेवी उत्सव समिती व झुंजार प्रोडक्शन आयोजित, "आम्ही कोकणकर" प्रस्तुत दोन अंकी मराठी नाटक मुंबई मायानगरी येथे मोठ्या रंगमंचावर सादर करण्यात...
Read moreDetailsमुंबई, ता. 19 : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी मोठी बातमी आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत २ कोटी ४० लाखांहून अधिक पात्र महिलांना पाच महिन्यांचे हप्ते प्राप्त झाले आहेत. परंतु,...
Read moreDetailsएसटी महामंडळाचा मोठा निर्णय मुंबई, ता. 15 : दिवाळीआधी दरवर्षी एसटी महामंडळाकडून 10 टक्के भाडेवाढ करण्यात येते. पण यंदा ही हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला आहे....
Read moreDetailsनवीमुंबई, ता. 11 : विमानतळाच्या नव्या कोऱ्या धावपट्टीवर शुक्रवारी दुपारी पहिलं विमान उतरलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय वायुदलाच्या सी 295 या प्रकाराच्या विमानाचं यशस्वी लँडिंग करण्यात...
Read moreDetailsकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती गुहागर, ता. 05 : राज्यातील शासकीय- निमशासकीय अधिकारी कर्मचारी, अधिसंख्य पदावर वर्ग केलेले अधिकारी कर्मचारी यांचे सेवालाभ व वंचित ३३...
Read moreDetailsमुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मुंबई, ता. 25 : महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह शेजारच्या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे....
Read moreDetailsमहायुती सरकारचा निर्णय, अनेक वर्षांच्या मागणीची पूर्तता गुरव समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी, विविध संघटना यांच्याकडून केली जात आहे. राज्यातील इतरमागास...
Read moreDetailsमहायुती सरकारचा जर्मनीतील बाडेन वूटेनबर्ग या राज्याशी ऐतिहासिक करार Guhagar News Speical Report : Jobs in Germanyराज्यातील तरुण-तरुणींना (Jobs in Germany) जर्मनीत रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता महायुती सरकारने कुशल...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 03 : शनिवार 7 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी, गुरुवार 12 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन, मंगळवार 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी या तीनही दिवशी जिल्ह्यातील सर्व किरकोळ...
Read moreDetailsसिंधुदुर्ग, ता. 26 : नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा दुर्दैवानं कोसळला आहे. यामागचं कारण अजून कळू शकलेलं...
Read moreDetailsमुंबई, ता. 23 : मुंबईत दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. मंगळवार दि. 27 रोजी हा सण अवघ्या महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी व त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी...
Read moreDetailsचिपळूण, खेड, लांजा, राजापूर, संगमेश्वर मधील हरकती 60 दिवसांत पाठवा रत्नागिरी, ता. 22 : केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल यांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी अधिसूचना प्रसिध्दीसाठी दिली...
Read moreDetailsजन आक्रोश समिती आक्रमक; तोपर्यंत अन्य कोणताही हायवे कोकणात बनवू नये गुहागर, ता. 16 : पनवेल ते इंदापूर ७९ किलोमीटरचा हायवे बनवायला सतरा वर्षे लागली, इंदापूर पासून ऊरलेला हायवे बनवायला...
Read moreDetailsअनेक महिलांच्या बँक खात्यात ३ हजार रूपये झाले जमा मुंबई, ता. 15 : राज्य सरकारची सर्वात मोठी आणि महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात...
Read moreDetailsगणपती उत्सवासाठी मध्य रेल्वेचा निर्णय; उद्यापासून आरक्षण सुरू मुंबई, ता. 06 : गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २०२ फेऱ्यांव्यतिरिक्त आणखी २० अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला...
Read moreDetailsविकास कामे आणि प्रश्न मार्गी लावणार; संपर्कप्रमुख शरदराव बोबले संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 05 : 264 विधानसभा संपर्क प्रमुख शरदराव बोबले यांनी दिलेल्या माहितीनुसार गुहागर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक वाडी व...
Read moreDetailsपुणे, ता. 17 : राज्यात कोकणात मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. पुढील २० तारखेपर्यंत कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात देखील जोरदार...
Read moreDetailsकोकणातील एक हजार उद्योजकांच्या उपस्थितीत स्थापना संदीप शिरधनकर, प्रमुख कार्यवाहक, समृद्ध महाराष्ट्र संघटनाGuhagar news : पर्यटन हापूस आंबा मत्स्य उद्योग प्रक्रिया हे कोकणच्या विकासाचे मुख्य विषय आहेत. या उद्योगांमध्ये कोकणात हजारो...
Read moreDetailsगुहागर, ता. 17 : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, कुणबी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य आणि बळीराज सेना यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक १ जुलै २०२४ रोजी, सांयकाळी ८ वाजता मुख्यमंत्र्याच्या वर्षा...
Read moreDetailsरायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह सहा जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी मुंबई, ता. 11 : राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. १२ ते १४ जुलै असे तीन दिवस...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.