मान्सूनने केरळमधील मुक्काम हलवला मुंबई, ता. 03 : दोन दिवसांपासून मान्सूनचा मुक्काम केरळमध्ये होता. मान्सूनने आपला मुक्काम हलवला असून कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशात मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे पश्चिमी वाऱ्यांनी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 31 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या “प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार" साठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी केले आहे....
Read moreDetailsरत्नागिरी ता. 31 : चारधाम यात्रा 2024 च्या सुरुवातीच्या आठवड्यात अभूतपूर्व यात्रेकरूंची गर्दी आपण अनुभवत आहोत. या वर्षी उत्तराखंडमधील पवित्र चारधामला भेट देणाऱ्या यात्रेकरूंच्या संख्येत सतत वाढ होत आहे. उत्तम...
Read moreDetailsगुहागर, ता. 30 : दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्यावतीने, अथर्व पब्लिकेशन, जळगाव, प्रकाशित "चिंबोरेयुद्ध"-या प्रसिद्ध साहित्यिक बाळासाहेब लबडे लिखित कादंबरी प्रकाशन कार्यक्रम रविवार दि.०२/०६/२०२४ जून रोजी संध्याकाळी ५.वा. पत्रकार भवन,...
Read moreDetailsमहाराष्ट्र मच्छिमार कृती संघटनेची मागणी, एलईडी, पर्ससीनवरही बंदी घालावी गुहागर, ता. 30 : मासेमारी बंदी काळात राज्यातील सर्व मच्छिमारांना निर्वाह भत्ता मिळावा, तसेच एलईडी, पर्ससीन मासेमारीवर बंदी घालावी, अशी मागणी...
Read moreDetailsमहाराष्ट्रात १० जूनला मान्सूनचे आगमन होणार मुंबई, ता. 30 : नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून केरळच्या किनारपट्टीत दाखल झाला आहे. मान्सूनच्या या आगमनामुळे बळीराजासह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तर...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 25 : मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा मार्च २०२४ चा निकाल सोमवार दि 27 मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पध्दतीने...
Read moreDetails7 जून पर्यत तक्रारी अर्ज दाखल करण्याचे आवाहन रत्नागिरी, ता. 25 : पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचे प्रयत्न करते. ही सेवा...
Read moreDetailsमुंबई, ता. 24 : डोंबिवली एमआयडीसीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी...
Read moreDetailsघाटकोपरमध्ये दुर्दैवी घटना मुंबई, ता. 23 : मुंबई विमानतळावर उतरत असलेल्या एका विमानाची धडक लागून तब्बल ३९ फ्लेमिंगो मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. विमानाच्या धडकेमुळे फ्लेमिंगो मृत्युमुखी पडल्याची...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : उद्या महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या अर्थात बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. उद्या मंगळवार दि. 21 मे 2024 ला मंगळवारी दुपारी एक वाजता...
Read moreDetails३१ जुलैपर्यंत बंदीचा कालावधी लागू रत्नागिरी, ता. 18 : राज्य शासनाच्या आदेशानुसार १ जूनपासून समुद्रात मासेमारी करता येणार नाही. हा बंदी कालावधी ३१ जुलैपर्यंत लागू करण्यात आला आहे. या काळात...
Read moreDetailsकोकण विभागीय माहिती कार्यालयात संपन्न मुंबई, ता. 15 : दैनंदिन जीवनात समाज माध्यमांचा काळजी पूर्वक वापर कसा करावा, इंटरनेट विषयक सुरक्षा कशी बाळगावी, सोशल मिडियावरुन धोके कसे ओळखावे या सर्व...
Read moreDetailsमनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा मुंबई, ता. 15 : गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. आम्ही येत्या चार जून रोजी उपोषणाला...
Read moreDetailsहवामान विभागाने वर्तवला अंदाज मुंबई, ता. 14 : गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. मुंबईसह, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, डोंबिवली या परिसरात सोमवारी...
Read moreDetailsकोकणातील तरुणांना रोजगार मिळावा अशी सत्तेत बसलेल्या प्रस्थापित नेत्यांची मानसिकता नाही; सुहास खंडागळे रत्नागिरी, ता. 13 : मागील दोन वर्षात कोकणाला दोन- दोन उद्योगमंत्री मिळाले तरीही येथे तरुणांसाठी रोजगार उपलब्ध...
Read moreDetailsपुणे, ता. 11 : राज्यात पुढील काही दिवस पावसाचे आहेत. १५ मे पर्यंत वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, सातारा, चंद्रपूर, यवतमाळ,...
Read moreDetailsमुंबई, ता. 05 : एकीकडे उष्णतेचा पारा रोज नवे उच्चांक गाठत असताना, दुसरीकडे मात्र राज्यभरातील धरणसाठ्यातही मोठी घट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील पाणीसंकट अधिक गडद झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी...
Read moreDetailsभारतीय हवामान शास्त्र विभागाचा इशारा मुंबई, ता. 05 : भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्वीस यांच्याद्वारे समुद्रात उधाण येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रविवार ५...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 03 : कोकण रेल्वे मार्गावर गणपती, शिमगा आणि अगदी मे महिन्याची सुट्टी, प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे कैक मार्गांनी प्रवासाची सोय उपलब्ध करून देते. पण, याच कोकण रेल्वेचा खोळंबा होण्याची...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.