देशातील पहिली 'डिजिटल' जनगणना; मोबाईल ॲप आणि पोर्टलद्वारे होणार माहिती संकलन रत्नागिरी, ता. 08 : देशातील सोळाव्या आणि स्वातंत्र्यानंतरच्या आठव्या जनगणनेची प्रक्रिया आता खऱ्या अर्थाने वेग घेऊ लागली आहे. जनगणना...
Read moreDetailsजिल्हाधिकारी मनुज जिंदल रत्नागिरी, ता. 06 : लोकशाही दिनातील प्रलंबित अर्जांसह चालू अर्ज लवकरात लवकर मार्गी लावावेत. वन जमिनींवर जर कोणी काम करत असेल तर वन विभागाने सतर्क राहून अशांवर...
Read moreDetailsप्रशासकीय छाप्यात १०९४ ग्राहक कार्ड जप्त गुहागर, ता. 02 : राजापूर तालुक्यातील पाचल येथे घरगुती गॅस सिलेंडरचा अनधिकृत व्यापार आणि काळाबाजार करणाऱ्या केंद्रावर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. बुधवारी राजापूर पुरवठा...
Read moreDetailsमत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशांची तंतोतंत अंमलबजावणी रत्नागिरी, ता. 31 : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी अवैध मासेमारीविरुद्ध पुकारलेल्या एल्गाराचा परिणाम आता...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 31 : हवामानातील वाढती अनिश्चितता आणि शेतीचा वाढता खर्च यावर मात करण्यासाठी 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा'अंतर्गत जिल्ह्यात विशेष डिजिटल शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा...
Read moreDetailsरत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात कार्यशाळा रत्नागिरी, ता. 30 : वैज्ञानिक तथा तकनिकी शब्दावली आयोग (शिक्षा मंत्रालय) भारत सरकार आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राच्या...
Read moreDetailsविभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, वनपाल सुरेश उपरे, रामदास खोत यांना सुवर्ण तर वनरक्षक अरविंद मांडवकरांना रजत पदक रत्नागिरी, ता. 27 : वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकारी...
Read moreDetails‘हिटवेव’चा सामना करावा लागणार रत्नागिरी, ता. 26 : मार्च महिन्याच्या सुरुवातीला जाणवलेला प्रचंड उकाडा आणि त्यानंतर झालेली अवेळी गारपीट यामुळे राज्याच्या हवामानात मोठी उलथापालथ झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, रत्नागिरीसह...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 25 : भारत शिक्षण मंडळाच्या देव- घैसास- कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनी खगोल अभ्यासक प्रा. बाबासाहेब सुतार यांचे व्याख्यान आयोजित केले. Lecture by Babasaheb...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 24 : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर (डीजीके) वरिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विभागातर्फे गोव्यातील मापुसा येथे असलेल्या इस्टिम इंडस्ट्रीज प्रा. लि. या संस्थेच्या संशोधन व विकास...
Read moreDetailsबँक ऑडिट, ऑडिटिंग स्टँडर्ड्सवर मार्गदर्शनपर सेमिनार रत्नागिरी, ता. 24 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने बँक ऑडिट आणि स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंग या विषयावर मार्गदर्शनपर सेमिनार हॉटेल विवा एक्झिक्यूटीव्ह येथे नुकताच...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 24 : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले असून, महसूल विभागाने प्रभाग रचनेचा महत्त्वाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तालुक्यांमधील शेकडो ग्रामपंचायतींच्या प्रारुप प्रभाग...
Read moreDetailsदि. २७ मार्च रोजी ९३ व्या वर्धापनदिनी होणार वितरण रत्नागिरी, ता. 23 : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने ९३ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध पुरस्कारांची घोषणा आज केली. २७ मार्च रोजी...
Read moreDetailsस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल; पालकमंत्री रत्नागिरी, ता. 23 : पत्रकार भवनमध्ये ग्रंथालय, अभ्यासिका आणि निवासाची सोय असणार आहे. याठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करुन...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : रत्नागिरी जिल्हातील शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नाबाबत भारतीय किसान संघाच्या वतीने विविध मागण्यासाठी दिनांक २५ मार्च रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार...
Read moreDetailsडॉ. उदय निरगुडकर; पुस्तक प्रकाशन सोहळा; ५०० मान्यवरांची उपस्थितीरत्नागिरी, ता. 19 : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था व रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या ‘सहकार स्वरूपा’ या आत्मचरित्रात्मक...
Read moreDetailsसुवर्णसूर्य फाउंडेशनचे उत्कृष्ट नियोजन रत्नागिरी, ता. 17 : सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन – दुसरे पर्व अतिशय उत्साही वातावरणात पार पडले. ५६ किलोमीटरच्या स्पर्धेत पुरुषांच्या गटात बीड येथील शरद...
Read moreDetailsप्रलंबित प्रकरणात ३ कोटी ८५ लाखाहून अधिक रक्कम वसूल रत्नागिरी, दि. 17 : चिपळूण जिल्हा न्यायालय येथे शनिवार १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये जिल्हा...
Read moreDetailsदापोलीत बळीराज सेना जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांचे प्रतिपादन गुहागर, ता. 16 : आजच्या संघर्षाच्या युगात महिलांनी आपले विचार बदलत आर्थिक उन्नतीचा धागा पकडून व आर्थिक नियोजन करून उद्योजक बनावे....
Read moreDetailsपालकमंत्री, उदय सामंत यांचा इशारा रत्नागिरी, ता. 14 : जिल्ह्यातील गॅस पुरवठा आणि वितरणाबाबत निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. 'गॅस वितरणात कोणत्याही प्रकारचा...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.