जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांचे आवाहन रत्नागिरी, ता. 18 : शिधा जिन्नस संच छपाई करण्यात आलेल्या पिशव्यांचा वापर न करता आनंदाचा शिधा वाटप कोऱ्या पिशव्यांमध्ये किंवा पिशवीशिवाय वितरण करण्याबाबत...
Read moreDetailsगोवा, ता. 10 : बऱ्याचदा आधुनिक पद्धतीने बनविलेली उपकरणे जीवाला अपायकारक ठरू शकतात. पूर्वी बसस्थानकांवर प्रवाशांना बसण्यासाठी लाकडी बाकडे असायचे; पण आता स्टीलची बाकडे बसविली आहेत. मात्र, बसण्यासाठी तयार केलेल्या...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 03 : महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) सन 1951 चा कायदा 22 वा नुसार दि. 04 एप्रिल 2024 रोजी 00.01 वाजता पासून ते दि. 18 एप्रिल...
Read moreDetailsसंतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित स्पर्धा उत्साहात संपन्न गुहागर, ता. 20 : गुहागर विधानसभा मर्यादित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीमच्या मार्फत नुकतेच करण्यात आले हेते. ही...
Read moreDetailsआर्किटेक, प्रविण काटवी यांच्या स्मरणार्थ गुहागर, ता. 15 : कोकण ही कलेची पंढरी म्हणून ओळखळी जाते. याच कोकणात नमन ही महाराष्ट्रामधील एक लोककला आहे. लोककलेला वाव मिळाला आणि कोकणातील कलाकारांना...
Read moreDetailsआर्किटेक, प्रविण काटवी यांच्या स्मरणार्थ दि. १० मार्च रोजी आयोजन गुहागर, ता. 08 : कोकण ही कलेची पंढरी म्हणून ओळखळी जाते. याच कोकणात नमन , जाखडी नृत्य ही लोककला फेमस...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मुंबई येथ रायगड- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष श्री. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी युवक...
Read moreDetailsपेपर सुरू झाल्यावर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना बसता येणार नाही पुणे, ता. 14 : इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पेपर सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अर्धा तास अगोदर केंद्रावर...
Read moreDetailsसुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. चा पुढाकार गुहागर, ता. 12 : वसई ते भाईंदर वेळेतील रस्ते मार्गाने नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. परंतु येथील नागरिकांना...
Read moreDetailsप्रमोद शितप यांच्या जन्मदिनी विविध कार्यक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 08 : तालुक्यातील आबलोली गावचा सुपूत्र सद्या मुंबई नालासोपारा पूर्व येथे स्थायिक झालेला गावदेवी गोविंदा पथकाचा संस्थापक, समाज सेवक, टूरीस्ट...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 17 : शासनाने जिल्ह्यातील 14 धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे. तरी सर्व शेतकरी बंधुनी त्वरित धानासाठी आवश्यक कागदपत्र घेऊन खरेदी केंद्रावर...
Read moreDetailsझुरीकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मराठी बांधवाकडून स्वागत दावोस, ता. 17 : - जागतिक आर्थिक परिषद- वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमची २०२४ ची गुंतवणूक परिषद स्विट्झर्लंडच्या दावोस येथे सुरु झाली आहे. या...
Read moreDetailsआम्ही गिरगावकर या सामाजिक संस्थेचा उपक्रम मुंबई, ता. 05 : येथील आम्ही गिरगावकर या सामाजिक संस्थेने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या भग्नावस्थेला सुधारण्यासाठी "रंग दे माझी शाळा" हा उपक्रम...
Read moreDetailsमुंबई, दि. 03 : महाराष्ट्राचे मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. करीर यांनी मुख्य सचिवपदाचा कार्यभार मनोज सौनिक यांच्या कडून स्वीकारला. डॉ. करीर सध्या वित्त विभागाचे...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 03 : अनेकवेळा चुकीच्या घटनांबाबत शिकलेले लोकच शासन व्यवस्थेला प्रश्न विचारत नसल्याने, अशा प्रश्न न विचारणाऱ्या शिकलेल्या लोकांमुळेच लोकशाही धोक्यात येते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली असून...
Read moreDetailsसचिव हर्षल कुळे तर खजिनदार भरत धुलप; शहराध्यक्षपदी दीपक निवाते गुहागर, ता. 28 : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न चिपळूण तालुका ग्रामीण संघ शाखेची निवड प्रक्रिया मुंबई शाखेचे अध्यक्ष चंद्रकांत...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : कोकणातील नामांकित सप्तरंगी कोकण कलामंच (मुंबई ) यांचा नमनाचा कार्यक्रम दि. ३० डिसेंबर रोजी रात्रौ ८.३० वाजता, साहित्य संघ गिरगाव ( मुंबई) येथे आयोजित करण्यात आला...
Read moreDetailsराज्य सरकार अलर्ट; सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याचे आवाहन मुंबई, ता. 21 : गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे नवीन रुग्ण राज्यात सापडत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. केरळमध्ये सापडलेल्या जे...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : राजापूर तालूक्यातील नवोदय विद्यालय पडवे या विद्यालयात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचे सर्व पालक यांनी रत्नागिरी येथे श्री.किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांची भेट घेऊन विद्यालयातील समस्यांबाबत...
Read moreDetailsगृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती नागपूर, ता. 14 : राज्यात लवकरच 23 हजार 628 पोलीस शिपयांची पदभरती होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद लक्षेवेधीवेळी दिली....
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.