वकिलांची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल गुहागर, ता. 31 : पिढ्या दर पिढ्या चालणाऱ्या कोर्ट कचेरी, कज्जे यामधील महत्वाच्या दुव्याची अर्थात वकिलांची काळा कोट ही ओळख आहे, मात्र सध्याचा उन्हाळा खूपच...
Read moreDetailsगुहागर, ता. 24 : दि. २२ मे रोजी, भारतीय रिझर्व्ह बँकेने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी भारत सरकारला २.११ लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश जाहीर केला. गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या...
Read moreDetailsगुहागर,ता. 14 : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सुशील कुमार मोदी यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते कॅन्सरशी लढत होते. त्यांच्यावर दिल्लीत उपचार...
Read moreDetailsचीनलाही टाकले मागे; अहवालातून आकडेवारी आली समोर नवीदिल्ली, ता. 18 : भारताच्या ताज्या लोकसंख्येबाबत संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीचा अहवाल (युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड) समोर आला आहे. यूएनएफपीए म्हणजेच संयुक्त राष्ट्र...
Read moreDetailsअंतराळात कचरा न सोडता दाखल नवीदिल्ली, ता. 26 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. इस्रोचं रॉकेट PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्युल ३नं अंतळारात कुठलाही कचरा न...
Read moreDetailsरत्नागिरीसह ११ ठिकाणी उमेदवार मुंबई, ता. 25 : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर बळीराज सेना व कुणबी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून मुंबई...
Read moreDetailsचांद्रयान-३ मोहिमेसाठी इस्रोला मिळाला 'एव्हिएशन वीक लॉरेट्स' पुरस्कार नवीदिल्ली, ता. 22 : भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने चांद्रयान-३ मोहिमेच्या माध्यमातून ऐतिहासिक कामगिरी केली होती. या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा जगातील पहिलाच देश...
Read moreDetailsआनंदाचा शिधा ७ जूनपर्यंत न वाटण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई, ता. 22 : रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी आहे. राज्य मंत्रिमंडळाने गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त‘आनंदाचा शिधा’ वितरण करण्याचा निर्णय...
Read moreDetailsनवीदिल्ली, ता. 16 : लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आज लोकसभेचे वेळापत्रक जाहीर केले. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सात टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट केले आहे....
Read moreDetails१५ हजार झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी संयुक्त भागीदारी करार मुंबई, ता. 07 : महानगरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 05 : विलेपार्ले - अंधेरी पूर्व विभागातील बौद्धजन पंचायत समिती, गट क्र. २४ महिला मंडळ यांच्या विद्यमाने महामातांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदर...
Read moreDetailsराज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर मुंबई, ता.21 : राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा समाजासाठी दहा...
Read moreDetailsभारताच्या कुटनितीचा विजय, मोदी, जयशंकर व डोभाल यांची करामत गुहागर, ता. 13 : तब्बल 17 महिने मृत्यूच्या छायेत जगणाऱ्या भारतीय नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांची कतारमधुन 12 फेब्रुवारी 2024 ला सुटका...
Read moreDetailsमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचे 'भारतरत्न' पुरस्कारासाठी अभिनंदन मुंबई, ता. 04 : अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारत सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे हे आनंददायी...
Read moreDetails2023-24 या आर्थिक वर्षापेक्षा 4.72% जास्त निधी दिल्ली, ता. 02 : सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्वयंपूर्णता आणि निर्यातीला चालना या दुहेरी उद्दिष्टाने, 2024-25 च्या अंतरिम अर्थसंकल्पात संरक्षण मंत्रालयासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीने...
Read moreDetailsलक्ष्य फाऊंडेशनच्या 'मेरा देश, मेरी पहचान' या संकल्पनेतून रत्नागिरी, ता. 01 : लक्ष्य फाऊंडेशनच्या 'मेरा देश, मेरी पहचान' या संकल्पनेतून साकारलेल्या कारगिल विजय रजत महोत्सवाच्या निमित्ताने रत्नागिरीत शनिवार दि. 03 फेब्रुवारी...
Read moreDetails‘प्रधानमंत्री बॅनर’ विजेत्याचा बहुमान नवी दिल्ली, ता. 30 : महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेते पद सलग तिसऱ्यांदा पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री...
Read moreDetailsमुंबई, ता. 27 : मी स्वत: एका सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे मराठा समाजाची दु:खं आणि वेदना मला चांगल्या माहीत आहेत. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षणाचा शब्द...
Read moreDetailsसचिन वहाळकर यांच्या मागणीला यश रत्नागिरी, ता. 25 : फेब्रुवारीपासून वास्को वरुन कोकण रेल्वेमार्गावर अयोध्येला जाण्यासाठी आय.आर.सी.टि.सी. कडून दोन वेळा विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. जे रामभक्त अयोध्येत जाऊ इच्छितात...
Read moreDetailsस्वच्छता अभियानात मुंबई देशात प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा - मुख्यमंत्री मुंबई, ता. 24 : मुंबईबद्दल जगभरात आकर्षण असून येथे हे महानगर आपल्याला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त करायचे आहे. देशभरात महाराष्ट्र स्वच्छता...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.