सुरमणी श्रीपाद पराडकर यांचे ठाणे येथे निधन
रत्नागिरी, ता. 22 : ग्वाल्हेर घराण्याचे वारसा जपणारे ज्येष्ठ गायक व वेरळ (ता. लांजा) गावचे सुपुत्र श्रीपाद राजाराम पराडकर (वय ७९) यांचे काल रात्री ठाणे येथे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने ...
रत्नागिरी, ता. 22 : ग्वाल्हेर घराण्याचे वारसा जपणारे ज्येष्ठ गायक व वेरळ (ता. लांजा) गावचे सुपुत्र श्रीपाद राजाराम पराडकर (वय ७९) यांचे काल रात्री ठाणे येथे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने ...
कमी पटसंख्येमुळे शाळा बंद पडण्याचा धोका; फलक, शिबिरांचाही आधार गुहागर, ता. 22 : नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत प्रवेश घ्यावा, यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस लागली आहे. अनेक ...
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन मुंबई, ता. 22 : अवकाळीचे ढग गेले पण उष्णता वाढली आहे. राज्यावर पुन्हा एक नवं संकट उभं राहिलं आहे. पुढचे तीन दिवस उष्णता प्रचंड वाढणार असून ...
मुंबई, ता. 22 : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असून कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेगाड्या ३० एप्रिलपर्यंत सीएसएमटीऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहे. तर याचसोबत जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेस ...
राष्ट्रीय महामार्गच्या सक्षम अधिकाऱ्यांना दोन दिवसात जनतेसमोर बोलावणार; नायब तहसीलदार गुहागर, ता. 22 : गुहागर - विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर शहर नाका ते शासकीय विश्रामगृह या रहदारीच्या मुख्य मार्गावर ...
गुहागर, ता. 21 : नवतरुण उत्कर्ष मंडळ धनावडेवाडी उमराठ यांच्या विद्यमाने रॉयल स्ट्रायकर्स चषक २०२५ पर्व १ ले रविवार दिनांक २०/४/२०२५ रोजी ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन विरार येथील शिरगाव ...
एकाही गावातून टँकरची मागणी नाही, प्रशासन यंत्रणा शांत गुहागर, ता. 21 : रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे. मात्र गुहागर तालुका हा टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. एप्रिलचा निम्मा महिना ...
रत्नागिरी, ता. 21 : कुवारबांव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या युवा ब्रह्मतर्फे छंदवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत हा वर्ग होणार आहे. यामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ...
रत्नागिरी जिल्ह्यात आठ नव्या कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन होणार रत्नागिरी, ता. 21 : रत्नागिरी जिल्ह्यात आठ नव्या कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन होणार आहे. त्यासाठी सरकारी जमिनी नाममात्र दरात ...
उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील 7 तालुक्याध्यक्षांची निवड पूर्ण गुहागर, ता. 20 : (Abhy Bhatkar BJP Taluka President) विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या अंतर्गत अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेला सुरवात झाली आहे. आज गुहागर तालुक्यासह उत्तर ...
गुहागर, ता. 19 : तालुक्यातील समुद्रकिनारे नैसर्गिक सौंदर्याने भरलेले, स्वच्छ, शांत आणि पर्यटकांसाठी अनोखा अनुभव देणारा आहेत. धार्मिक स्थळांबरोबरच पक्षी निरिक्षण, कासव संवर्धन, मगर दर्शन, खाडीतील जलविहार, समुद्रकिनाऱ्यावरील साहसी खेळ, ...
गुहागर, ता. 19 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेतील इयत्ता सातवीचा विद्यार्थी संस्कार ...
जे. ई. ई. ॲडव्हान्स परीक्षेसाठी रोटरी स्कूलचे 64 विद्यार्थी पात्र गुहागर, ता. 19 : माहे जानेवारी व एप्रिल 2025 मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या जे. ई. ई. मेन्स ...
गुहागर, ता. 19 : रत्नागिरी तालुक्यातील गोळप डोंगरेवाडी येथे गोठ्याला लागलेल्या भीषण आगीमध्ये ११ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. तर ३ जनावरे गंभीर जखमी झाली. ही घटना गुरुवारी रात्री ८.३० च्या ...
उद्या २० एप्रिल रोजी रस्ता दुरुस्तीबाबत आंदोलन रूपरेषा ठरणार संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : गुहागर ते शासकीय विश्रामगृह पर्यंत चा प्रमुख मार्ग अत्यंत खराब आणि धोकादायक बनला आहे. वाहतूकीसाठी ...
गुहागरातील 66 ग्रामपंचायतींसाठी 22 एप्रिलला सोडत गुहागर, ता. 18 : गुहागर तालुक्यातील 66 सरपंच नियुक्तीसाठीच्या आरक्षणाची सोडत 22 एप्रिलला करण्यात येणार आहे. हे आरक्षण 2025 ते 2030 या कालावधीसाठी असेल. ...
भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्राता देव, घैसास, कीर महाविद्यालयाची भेट रत्नागिरी, ता. 18 : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातर्फे भाट्ये येथील नारळ ...
मुंबई, ता. 18 : हवामान विभागाने सर्वात मोठा अलर्ट दिला आहे. राज्यात मे महिन्यासारखी स्थिती एप्रिल महिन्यातच होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाने दिलेल्या अलर्टकडे अजिबात कानाडोळा करू नये, असं ...
राष्ट्रगीत ऑप्शनला तर ठराविक समाजातील विद्यार्थ्यांना प्रार्थनेसाठी विशेष जागा रत्नागिरी, ता. 18 : येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात काही वेळा राष्ट्रगीत ऑप्शनला टाकले जात असल्याचे तसेच ठराविक समाजातील विद्यार्थ्यांना शुक्रवारी प्रार्थनेसाठी ...
ज्यांच्या कार्य कर्तृत्वासमोर अखंड विश्व नतमस्तक होते, असे महामानव पुन्हा होणे नाही; संजयराव कदम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 18 : विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधानाद्वारे समता, स्वातंत्र्य ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.