पत्रकारांशी संवाद साधताना भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मंत्री उदय सामंत यांच्या निरामय रुग्णालय पहाणी दौऱ्यावर टिका केली. जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असा प्रश्र्न विचारला. तर लॉकडाऊनमध्ये हप्ते वसुली होत असल्याचा आरोपही केला. नेमकं काय म्हणाले डॉ. नातू त्याचा व्हिडिओ संपूर्ण पहा.
गुहागर न्यूजच्या वेबसाईटच्या शेवटी आमचा कॉमेंट बॉक्स आहे. त्यामध्ये आपण एकदा नोंदणी केलीत नंतर फक्त आपली प्रतिक्रिया लिहायची असते. तेव्हा आपली प्रतिक्रिया लिहिण्यास विसरु नका. आणि आमचा व्हिडिओ चॅनेल सबस्क्राईब करायला विसरु नका.