रामायण, महाभारत, भगवद्गीतेचा अभ्यास हवाच- डॉ. दिनकर मराठे रत्नागिरी, ता. 25 : ज्ञान हे फक्त पुस्तकामध्ये नव्हे तर आपल्या डोक्यात शिरले पाहिजे. तरच आपण ज्ञानी होऊ शकतो. अलीकडे आधुनिक शिक्षण घेताना अनेकांना...
Read moreDetailsअनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही; पाणीयोजनेचे तांत्रिक आर्थिक लेखापरीक्षणही नाही रत्नागिरी, ता. 23 : साळवी स्टॉप ते कारवांचीवाडी परिसरातील अनधिकृत बांधकाम अतिक्रमणावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यासंदर्भात भाजपातर्फे १३ ऑक्टोबर...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 23 : गीता जयंतीनिमित्त शुक्रवारी गीता भवन येथे गीता मंडळ, नारायणी पठण मंडळ, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, स्वानंद पठण मंडळ, कवीकुलगुरु कालिदास विश्वविद्यालय रत्नागिरी उपकेंद्र, संस्कृत भारती सहा संस्थांनी एकत्र...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 21 : लबाड लांडगं ढोंग करतंय, देशभक्तीचं सोंग करतंय, पप्पू हो या बंटी संसद में नहीं चलेगी नौटंकी, अशा घोषणा देत कॉग्रेस नेते राहुल गांधी व तृणमूल कॉंग्रेसचे खासदार...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 21 : भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणुका 2024 पूर्वी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहीम राबविण्याच्या सूचना दिलेल्या...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 21 : 'आम्हाला आज खूप भारी वाटतंय... आमच्या नव्या सायकली खूपच छान आहेत. शाळा दूर असली, तरी आता चिंता नाही. आता आम्हाला शाळेत पायी जाण्याची गरज नाही...' नवीकोरी...
Read moreDetailsजिल्ह्यातील तीन तालुक्यांचे गट करून प्रशासकीय कामकाज व शिक्षक समस्या सोडविणार रत्नागिरी, ता. 21 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ रत्नागिरी यांचे प्रयत्नाने जिल्ह्यातील तीन तालुक्यांचे...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीरत्नागिरी, ता. 20 : रेसिल इन संस्थेचे संस्थापक श्री. सुधीर पाथाडे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र उद्योग अवार्ड पुणे २०२३ सन्मान लांजातील आदिष्टि अग्रो ऑरगॅनिक प्रोड्यूसर कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष अंकुश गुरव यांना...
Read moreDetailsजिल्हा पहायला एक दिवस परदेशी पाहुणे येतील; उदय सामंत रत्नागिरी, ता.19 : विविध विकास कामांमधून रत्नागिरीचा कायापालट होत आहे. यातून पर्यटन वाढीसाठी फायदा होणार असून, एक दिवस परदेशी पाहुणे रत्नागिरी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 19 : जिल्ह्यात २५ डिसेंबर रोजी नाताळ सण तसेच ३१ डिसेंबर रोजी नववर्ष स्वागत समारंभ साजरे होणार आहेत. त्यानिमित्त जिल्ह्यातील समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता...
Read moreDetailsराजकीय इच्छाशक्ती असल्यास शेतकरी संघाचा प्रश्न सुटेल - बाळ माने रत्नागिरी, ता. 19 : ॲल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकरी संघाच्या १२०० एकर जागेचा प्रश्न आणि रेडीरेकनरच्या पाच पट दराने मोबदला मिळण्याचा...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 18 : तालुक्यातील जाकादेवी (खालगाव) येथील महा ई सेवा केंद्र आणि जिल्हा शासकीय रुग्णालय व समता फाउंडेशन आयोजित नेत्रचिकीत्सा व मोतिबिंदू तपासणी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. सौ. वृंदा...
Read moreDetailsमाजी आमदार बाळ माने यांची उपस्थिती रत्नागिरी, ता. 16 : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देत व त्यांचा लाभ देणारी विकसित भारत संकल्प यात्रा शुक्रवारी सडामिऱ्या येथे पोहोचली. या यात्रेला सडामिऱ्या...
Read moreDetailsडांबरीकरण न झाल्यास २५ जानेवारी रोजी उपोषण चिपळूण, ता. 15 : तालुक्यातील खडपोली येथील औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची दुरवस्था झाली असून या रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यास २५ जानेवारीपासून खेर्डी येथील महाराष्ट्र...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 15 : र. ए. सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या व्यक्तित्व गुणांचा विकास होण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा मानबिंदू असणारा छंदोत्सव दि. १८, १९ व २१ डिसेंबर २०२३...
Read moreDetailsकाडवली- काजवेवाडी येथील १७ ते २४ डिसेंबर रोजी रत्नागिरी, ता. 15 : खेड तालुक्यातील काडवली- काजवेवाडी येथील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा १७ डिसेंबर ते २४ डिसेंबर या...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 15 : रत्नागिरीमध्ये कोकण कोस्टल मॅरेथॉन हा आगळावेगळा असा प्रयत्न सुवर्णसूर्य फाउंडेशन आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने सुरू केला आहे. पर्यटनाच्या माध्यमातून रत्नागिरीच्या विकासाकरिता ही मॅरथॉन महत्त्वाची आहे. यामध्ये...
Read moreDetailsप्रमुख पाहुणे वेदमूर्ती दत्तात्रेय मुरवणे गुरुजी यांचे व्याख्यान रत्नागिरी, ता. 15 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण येत्या २४ डिसेंबरला दुपारी ३ वाजता शेरे नाका येथे संघाच्या...
Read moreDetailsमातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच आयोजित संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 14 : रत्नागिरी जिल्ह्यातील मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या कौटुंबिक सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या सावित्रीबाई फुले 'क्रांतीज्योती लेखणी...
Read moreDetailsबाळ माने; सिंधुरत्न कलावंत मंचतर्फे कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन रत्नागिरी, ता. 14 : कोकणातील अप्रतिम सृष्टीसौंदर्यामुळे चित्रपट निर्मिती रत्नागिरीमध्ये होणे गरजेचे आहे. महोत्सवामुळे चित्रपट निर्मितीतील कोकणातील कलाकार, तंत्रज्ञ, निर्मिती करणारे...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.