के. जी. एन. सरस्वती फाउंडेशनतर्फे आयोजन : २०१३ पासून सलग दहावी स्पर्धा रत्नागिरी, ता. 08 : भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते (कै.) रामचंद्र सप्रे यांच्या नावाने रत्नागिरीत सलग दहाव्या वर्षी...
Read moreDetailsराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने आयोजन चिपळूण, ता. 07 : येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तर्फे जल्लोष - युवा शक्तीचा अनुप परंपरेचा - लोकजागर राज्यस्तरीय लोक नृत्य स्पर्धा...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 07 : राज्यस्तरीय वेटरन्स (दिग्गज) टेबल टेनिस स्पर्धा उद्यमनगर येथील नाईक हॉल येथे पार पडल्या. या स्पर्धेत राज्यभरातून १५० हून अधिक खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात...
Read moreDetailsआडिवरे येथील तावडे भवन कोकणची शान; उद्धव ठाकरे रत्नागिरी, ता. 07 : आडिवरे येथील तावडे भवन हा टोलेजंग वाडा म्हणजे कोकणची शान आहे. अशा प्रकारच्या प्रकल्पांची कोकणात गरज आहे, असे...
Read moreDetailsलक्ष फाऊंडेशनच्या प्रमुख सौ.अनुराधा प्रभूदेसाई यांच्या वाणीतून झाले सादरीकरण रत्नागिरी, ता. 06 : जम्मू आणि काश्मीरमधील व समुद्रसपाटीतून १९००० फूट उंच, उणे २० तापमान, प्रचंड थंडी, बर्फाच्छादित शिखरे अशा प्रतिकूल...
Read moreDetailsकामाच्या धावपळीत क्रीडा महोत्सव म्हणजे आनंदाचा क्षण- चंद्रकांत हळबे रत्नागिरी, ता. 06 : वर्षभर धावपळ व लेखापरीक्षण, ऑनलाईन काम, जीएसटी यासह अनेक कामात व्यस्त असलेल्या सीए, करसल्लागार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा...
Read moreDetailsरत्नागिरीत दि. 11 ते 15 फेब्रुवारी रोजी नमन, जाखडी लोककलांसह रत्नागिरी, ता. 04 : रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलामध्ये दि. 11 ते 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महासंस्कृती महोत्सवास नागरिकांनी...
Read moreDetailsपालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, ता. 04 : 15 ऑगस्टपर्यंत प्राणी संग्रहालयाचे काम पूर्ण होईल, अशा पध्दतीने संबंधित विभागांनी कामकाज करावे, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. प्राणी...
Read moreDetailsसमुद्रातील निळ्या लाटांच्या कुतुहलाचा होणार अभ्यास रत्नागिरी, ता. 04 : गोव्यातील समुद्रात सर्रास निरीक्षण केले जाणाऱ्या जीवदीप्तीचे निरीक्षण जवळजवळ वर्षभरानंतर पुन्हा एकदा सलग दुसऱ्या वर्षी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडीत...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 03 : चिपळूण येथे हॉटेलसाठी लागणारे साहित्य ऑनलाईन पद्धतीने मागवणाऱ्या व्यावसायीकास सुमारे २ लाख ७० हजार ७३ रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सांगली येथील श्री बालाजी...
Read moreDetailsईडी कारवाईचा निषेध, मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी रत्नागिरी, ता. 03 : केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला वर्ग अडचणीत आले आहेत. महागाईचा भडका सुरूच आहे....
Read moreDetailsवातावरणातील बदलांचा परिणाम; नौका मालक आर्थिक अडचणीत रत्नागिरी, ता. 02 : रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारी नौकांसह मासळीचे उत्पादनही गतवर्षी कमी झाले आहे. सन २०२१-२२ च्या तुलनेत गेल्यावर्षी २०२२-२३ मध्ये ४१६ मच्छीमार...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीरत्नागिरी, ता. 02 : चिपळूण तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल खांडोत्री - आबीटगाव येथे १९९४ ते २०२३ अशा तीस बॅचेस एकत्रित येऊन माजी विद्यार्थी स्मृती गंध सोहळा उत्साहात साजरा...
Read moreDetailsमहाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष पारिजात पांडे यांच्याकडे सादर रत्नागिरी, ता. 02 : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण (एमआरटी) व कोकण कमिशनर यांचे कॅंप रत्नागिरीमध्ये आयोजित करावेत. तसेच...
Read moreDetailsसेव्हन स्टार गुहागर संघ विजेता तर जय हनुमान गावमला संघ उपविजेता गुहागर, ता. 01 : शिवमुद्रा क्रिडा मंडळ ओणी –लिंगायतवाडीतर्फे कबड्डी स्पर्धेचे दि. 26 व 27 जानेवारी रोजी आयोजन करण्यात...
Read moreDetailsसमुद्रकिनारी येणाऱ्या अंमली पदार्थांबाबत तटरक्षक दलाने लक्ष ठेवावे; पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी रत्नागिरी, ता. 01 : गुहागर, दापोली, गावखडी यासारख्या समुद्र किनारी चरस सारखे अंमली पदार्थ ऑगस्ट महिन्यापासून आढळत आहेत....
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 01 : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, धार्मिक, कला, क्रीडा, जल, पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या विश्व समता कलामंच लोवले, संगमेश्वर या संस्थेच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय विश्व...
Read moreDetailsशेतकऱ्याला लाखाचे बील; त्रासापोटी 10 हजार देण्याचे आदेश रत्नागिरी, ता. 31: महावितरणने रिंडिंग न घेता १ लाख ५ हजाराचे बिल पाठवल्याने शेतकऱ्याने ग्राहक मंचाकडे दाद मागितली होती. याप्रकरणी ग्राहक मंचाने...
Read moreDetailsपारिजात पांडे; ज्युडिशिअल सर्विस उपक्रमात भाग घेण्याचे आवाहन रत्नागिरी, ता. 31 : महाराष्ट्रातल्या सर्व, विशेषतः तालुका स्तरावर वकिल बंधू-भगिनींची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. इमारत, वकिलांसाठी सोयीसुविधा, महिला...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 30 : आधी चांगला माणूस बना व नंतर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी व्हा. यात यश मिळवण्यासाठी ध्येय ठरवा, आराखडा बनवा. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. योग, प्राणायाम करून मनावर...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.