रत्नागिरी, ता. 11 : येथील क्षत्रिय मराठा मंडळाच्यावतीने टीआरपी येथील अंबर हॉल येथे आयोजित मराठा सप्तपदी वधू-वर मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. मेळाव्यात नवीन वधू-वर नोंदणी झाली. वधू आणि वर यांनी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 11 : मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन हँडबॉल स्पर्धेत भारत शिक्षण मंडळ देव, घैसास, कीर कला वाणिज्य आणि विज्ञान कॉलेजने कांस्यपदक प्राप्त केले. दोन जणांची कोकण झोन संघात निवड...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 11 : येथील पर्यावरण संस्था आयोजित निबंध स्पर्धेत महाविद्यालय गटातून स्वरा अरुण मुळ्ये प्रथम, माध्यमिक शाळा गटामध्ये वर्धन प्रकाश ओळकर आणि चित्रकला स्पर्धेत माध्यमिक गटातून पूर्वा अशोक कोलगे...
Read moreDetailsरत्नागिरी, ता.10 : सोमेश्वर येथील सोमेश्वर शांतीपीठ, विश्वमंगल गो शाळेमध्ये विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी दि. १२ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेमध्ये सोमेश्वर येथील गोशाळेत कार्यशाळा...
Read moreDetailsमहामंडळाने प्रवाशांच्या जीवाशी खेळणे थांबवावे; सतेज नलावडे रत्नागिरी, ता. 10 : एसटी बसेस मध्ये आग विझवण्याचे संयंत्र बसवण्याचे पत्र उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी काढले. भाजपा जिल्हा सरचिटणीस...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 10 : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मीडटाऊनने दिनांक 13, 14 आणि 15 डिसेंबर रोजी भव्य जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन शिवाजी स्टेडियम ,रत्नागिरी येथील डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये केले आहे....
Read moreDetailsखेडमध्ये अज्ञात चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद रत्नागिरी, ता. 10 : खेड शहरातील नगरपरिषद कॉम्पलेक्स येथे गाळा नं 9 महालक्ष्मी सेल्स फर्निचर दुकानातुन लाकडी टेबल ड्रॉव्हरमधुन एका अज्ञात इसमाने 35 हजार...
Read moreDetailsतैलचित्र स्वीकार समारंभ; जन्मशताब्दी वर्षात सन्मान रत्नागिरी, ता. 07 : जिल्ह्यात शिक्षणक्षेत्रात स्वतःचे आगळे स्थान निर्माण करणाऱ्या रामभाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांच्या महत्वपूर्ण कार्याच्या गौरवार्थ चिपळूण येथील...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 06 : येथील पर्यावरण संस्था, गोगटे- जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) आणि मरीन सिंडीकेट प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील नद्या आणि खाड्या यावर सद्यस्थिती, वापर आणि संवर्धन यावर परिसंवाद...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 05 : दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला गीता जयंती साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली, असे परंपरा मानते. गीताजयंती निमित्त येत्या बुधवारी (ता. ११ डिसेंबर)...
Read moreDetailsकै. पं. राजारामबुवा पराडकर यांना संगीतमय सुमनांजली लांजा, ता. 05 : वेरळ येथील श्री देव लक्ष्मीकांत मंदिरात आयोजित कार्तिक उत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आणि ग्वाल्हेर घराण्याचे...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 04 : शुक्रवार दि.२९ नोव्हेंबर २०२४ रोजी सायं. ६ वा संत गोरा कुंभार सभागृह खेर्डी-चिपळूण येथे संत शिरोमणी गोरोबा कुंभार, जिल्हा सेवा संघ रत्नागिरीचे पदाधिकारी व रत्नागिरी जिल्हा...
Read moreDetailsजिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, ता. 02 : लोकशाही दिनात आलेले अर्ज ज्या विभागाकडे प्रलंबित आहेत, ते तात्काळ निकाली काढावेत, त्याबाबत केलेल्या कृती अहवालाची माहिती शुक्रवारपर्यंत द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी...
Read moreDetailsएडस् निर्मूलन शासकीय वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे काम प्रशंसनीय; डॉ. जयप्रकाश रामानंद रत्नागिरी, ता. 02 : एडस् निर्मूलनाबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी प्रशंसनीय काम करत आहेत, असे...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 30 : जागतिक वारसा सप्ताह नुकताच साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील इतिहास शोध आणि बोध अभियान मंडळ सदस्य व NSS...
Read moreDetailsजिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, ता. 30 : सर्व विभागांनी अंमली पदार्थांच्या उच्चाटनासाठी सतर्क रहावे. शिक्षण विभाग आणि समाज कल्याण विभागाने शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षक, पालक यांची बैठक घ्यावी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये...
Read moreDetailsलांजा, ता. 29 : वेरळ येथील श्री क्षेत्र लक्ष्मीकेशव मंदिरात श्री लक्ष्मीकांत कार्तिक उत्सव साजरा होत आहे. या उत्सवात शनिवारी (ता. ३०) वेरळचे सुपुत्र गायनाचार्य कै. पंडित राजारामबुवा पराडकर यांना...
Read moreDetails05 डिसेंबर पर्यंत तक्रार पाठविण्याचे आवाहन रत्नागिरी, ता. 27 : अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, द्वारा 09 डिसेंबर 2024 रोजी अधिक्षक डाकघर, रत्नागिरी यांचे कार्यालय, गोगटे जोगळेकर कॉलेज शेजारी, रत्नागिरी येथे...
Read moreDetailsबाबासाहेबांनी आपल्या हातात एकमेव दिलेली सर्वश्रेष्ठ राज्यघटना - माणिकराव सातव रत्नागिरी, ता. 27 : समाजात सर्वांना घटनारुपी काठीची गरज आहे. स्वत:च्या मदतीसाठी आणि समोरच्याला सरळ करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या हातात दिलेली...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 26 : माणसाला द्वेष, अहंकार लगेच जडतो. एखाद्याला जास्त गुण मिळू देत, त्याने मोठी खरेदी केली मग मला का नाही, असे माणूस बोलू लागतो. पण माणसाने निसर्गाकडून शिकले...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.