News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

गटविकास अधिकारी यांची मुंढर ग्रामपंचायतीला भेट

Visit of Shekhar Bhilare to Mundhar Gram Panchayat

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण सेग्रीगेशन शेड बांधकाम पाहणी गुहागर, ता. 03 : राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाद्वारे विविध ग्रामविकास योजना राबविण्यात येतात त्याअंतर्गत मुंढर ग्रामपंचायत कातकिरी येथे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा...

Read moreDetails

देव, घैसास, कीर महाविद्यालयात कार्यशाळा

Workshop at Dev, Ghaisas, Keer College

रत्नागिरी, ता. 03 : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात पाच दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेची सांगता नुकतीच झाली. या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता...

Read moreDetails

भारताने तो निर्णय घेतल्यास आम्ही लगेच हल्ला करणार

Pakistan gave empty threat to India

 पाकिस्तानचा थयथयाट; भारताला दिली पोकळ धमकी नवीदिल्ली, ता. 03 : पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना ठेचा, बदला घ्या, पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा, अशी मागणी भारतभरातून होत आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या मोठ्या कारवाया...

Read moreDetails

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना

कॅन्सरपासून खबरदारी म्हणून 1 लाख महिलांना एचपीव्ही लसीचा एक डोस देणे रत्नागिरी, ता. 03 : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षात झालेल्या  360 कोटी खर्चास आणि सन...

Read moreDetails

पाकिस्तान कडून नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू

Firing from Pakistan on the Line of Control

भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर नवीदिल्ली, ता. 03 :  पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याचे नाव घेत नाही. नियंत्रण रेषेवर आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलं आहे. पाकिस्तानने काश्मीरमधील उरी, कुपवाडा आणि...

Read moreDetails

हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानने भारताचा घेतला धसका

Pakistan took a blow from India

पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसेही केले बंद नवीदिल्ली, ता. 03 : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पाकव्याप्त काश्मीर मध्येही भीतीचे वातावरण आहे आणि पंतप्रधान...

Read moreDetails

राजीनामे विहीत नमुन्यात नाहीत

राजीनामे विहीत नमुन्यात नाहीत

नारायण आगरे, सरपंच बोलावत नाहीत म्हणून राग आहे गुहागर, ता. 02 : सरपंच म्हणून प्रशासकीय अधिकारी वेगवेगळ्या कामांच्या ठिकाणी मला बोलावतात. त्यावेळी मी सर्व ग्रामपंचायत सदस्यांना याची माहिती देऊ शकत...

Read moreDetails

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा

Farmers should take advantage of the schemes

शिवकुमार सदाफुले रत्नागिरी, ता.  02 : एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या नजिकच्या आपले सरकार  ई-सेवा केंद्रामधे जाऊन किंवा https://mahadbtmahait.gov.in या...

Read moreDetails

वरवेली ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा

अद्यापही कारण गुलदस्त्यात; सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी विरोधात सर्व सदस्य एकटवले गुहागर, ता. 2:  महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानंतर वरवेली ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी राजीनामा सरपंच नारायण आगरे  यांना दिला. यामागे गावात राबविण्यात येणाऱ्या जलजीवन...

Read moreDetails

वरवेलीच्या ‘जलजीवन’मध्ये विनाकारण खोडा

Obstacle in the work of Varveli's 'Jaljeevan' scheme

नवीन ठेकेदार नियुक्तीचे निमित्त, पाणीपुरवठा विभागाकडून काम सुरु गुहागर, ता. 01 : तालुक्यातील वरवेली येथील जलजीवन मिशन योजनेच्या कामात काही व्यक्तींकडून विनाकारण खोडा घातला जात आहे. योजनेची पाईपलाईन टाकणे व...

Read moreDetails

देशात जातनिहाय जनगणना होणार

Caste wise census will be held

केंद्र सरकारचा मोठा निर्णय नवीदिल्ली, ता. 01 : केंद्र सरकारने आता देशभरात जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी...

Read moreDetails

आक्रमक नेत्याला अश्रु अनावर

Emotional MLA Bhaskar Jadhav

घरकाम करणाऱ्या मुलीच्या लग्नात भास्करराव  हळवे झाले गुहागर, ता. 01 : महाराष्ट्रातील एक आक्रमक नेता, कोकणची बुलंद तोफ म्हणून ओळख असलेले गुहागरचे आमदार एका लग्नात हळवे झाले. गेली आठ वर्ष...

Read moreDetails

जानवळे, शृंगारतळीतील सांडपाण्याचे नमुने तपासणीला

Examination of sewage samples at Shringartali

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी, ओझरवाडीतील रहिवाशांना पाण्याची तात्पुती व्यवस्था गुहागर, ता. 01 : तालुक्यातील जानवळे हद्दीतील जलस्त्रोत दूषित प्रकरणी येथील ओझरवाडीतील 23 कुटुंबियांची पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना गुहागर...

Read moreDetails

अन्न व  औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांची तपासणी करावी

मनसेची मागणी, हातगाड्यांनी व्यवसाय करणारे अडचणीत गुहागर, ता. 01 :  गुहागर तालुक्यातील सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप जिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी अन्न व...

Read moreDetails

गुहागर तालुका बळीराज सेना पदाधिकारी बैठक संपन्न

Baliraj Sena office bearer meeting

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 01 : गुहागर तालुका बळीराज सेनेच्या विशेष पदाधिकारी यांची महत्वाची बैठक शृंगारतळी येथील जन संपर्क कार्यालयात उत्साहात झाली. यावेळी जन संपर्क कार्यालय प्रमुख म्हणून तळी शहर...

Read moreDetails

अमेरिकेने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावले खडेबोल

America gave Pakistan strong words

आम्ही भारतासोबत; तुम्ही पहलगाम हल्ल्याचा निषेध करा नवीदिल्ली, ता. 01 : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर अमेरिकेने कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिकेकडून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना खडेबोल सुनावले...

Read moreDetails

मुंढर येथे प्लंबिंग कोर्सचे उद्‌घाटन

Plumbing course inaugurated at Mundhar

गुहागर, ता. 01 :  तालुक्यातील मुंढर येथील श्री सिद्धिविनायक विद्यामंदिर येथे ज्ञानदा गुरुकुल पुणे' व डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 'प्लंबिंग टेक्नॉलॉजी कौशल्य प्रशिक्षणाचा शुभारंभ नुकताच संपन्न...

Read moreDetails

शृंगारतळीत पाणीपुरी सेंटर येथे रगड्यामध्ये सापडले किडे

Worms found in food at Panipuri Centre

गुहागर, ता. 01 : तालुक्यातील शृंगारतळी परिसरातील पालपेणे रोडवरील असणार्‍या सुप्रसिद्ध श्री गणेश भेल पाणीपुरी सेंटर वरून पालपेणे येथील श्री नामदेव पडवेकर यांनी आपल्या लहान नातवांसाठी या पाणीपुरी सेंटरवरून पाणीपुरीसाठी...

Read moreDetails

भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरलं

Pakistan panicked after India's warning

जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या; झेंडेही हटवले नवीदिल्ली, ता. 30 : भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानी रेंजर्संना प्रत्त्युतर दिल्याने पाक सैन्य बिथरलं आहे. सीमारेषेवरील काही पाकिस्तान सैन्याने आपली चौकी सोडून पळ काढलाय....

Read moreDetails

दहावी, बारावीचा निकालाची तारीख अखेर जाहीर

Class 10th, 12th result date announced

पुणे, ता. 30 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मिळालेल्या महितीनुसार बारावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर केला...

Read moreDetails
Page 44 of 310 1 43 44 45 310