रत्नागिरी जिल्ह्यातील 4 पुलाचा समावेश, दोन पुलांच्या निविदा जूनमध्ये निघणार मयूरेश पाटणकर, गुहागरगुहागर, ता. 26 : कोकणातील मुंबई गोवा महामार्गाला पर्याय म्हणून बघितल्या जाणाऱ्या सागरी महामार्गाच्या कामाने वेग घेतला आहे....
Read moreDetailsविवेकानंदालचा उपक्रम, डॉक्टरांच्या विशेष टीमचा समावेश गुहागर. ता. 25 : इंटरनॅशनल लॉजेव्हीटी सेंटर इंडिया आयोजित व घरडा केमिकल्स लिमिटेड प्रायोजित, बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल, लवेल व साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट...
Read moreDetailsदाभोळ समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई रत्नागिरी, ता. 25 : दापोली तालुक्यातील बुरोंडी येथील समुद्रात दुसऱ्या बोटींना एलईडी लाईट पुरवणाऱ्या बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून गुरुवारी रात्री कारवाई करण्यात आली आहे. या बोटीवर...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : तालुक्यातील कुंभवणे आरेगाव या मार्गावर गेले अनेक दिवस मो-यांचे काम सुरु असल्याने रा. प. गुहागर आगार एस. टी. महामंडळाची बस सेवा या मार्गावर विस्कळीत झाली आहे....
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 25 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई व मध संचालनालय, महाबळेश्वर यांच्यावतीने 20 मे रोजी जागतिक मधमाशी दिनानिमित्त मध उद्योगामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना प्रशस्तीपत्रक, मानचिन्ह देवून...
Read moreDetailsसाखरी आगर मध्ये शिबिर, पुढील टप्प्यात उपचार, जनजागृती गुहागर ता. २४ : तालुक्यातील साखरी आगर गावात मतिमंदत्व दोष असलेल्या मुलांची संख्या जास्त आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या टिमने या सर्व रुग्णांची तपासणी, इतिहास...
Read moreDetailsमत्स्य व्यवसायाला मिळाला कृषीचा दर्जा...!! १) शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना वीज दरात सवलत मिळेल.२) किसान क्रेडीट कार्ड सुविधा उपलब्ध होईल.३) कृषीदरानुसार कर्ज सहाय्य मिळण्यास मच्छीमार पात्र होतील.४) मत्स्यशेतीस अल्प दरात विमा मिळेल.५)...
Read moreDetailsसाऊथ ब्लॉकमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीत मोठा निर्णय; दिल्लीत घडामोडींना वेग नवीदिल्ली, ता. 23 : काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन 26 भारतीयांचा जीव घेतल्यानंतर आता केंद्र सरकारकडून...
Read moreDetailsडोळ्यांत स्वप्न घेऊन गेलेल्या तरुणीचं दहशतवाद्यांनी सौभाग्य हिरावलं गुहागर, ता. 23 : श्रीनगर- जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यानंतर पहलगाम येथून जे फोटो,...
Read moreDetailsदुर्गाशक्ती, अशोक भुस्कुटे परिवाराचे सहकार्य रत्नागिरी, ता. 22 : आयुष्यात एकदातरी विमानातून प्रवास करायचा, असे स्वप्न प्रत्येकजण पाहतो. पण सर्वांच्या नशिबी ते असतेच असे नाही. ज्यांना साधा प्रवास करतानाही अनेक...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 22 : ग्वाल्हेर घराण्याचे वारसा जपणारे ज्येष्ठ गायक व वेरळ (ता. लांजा) गावचे सुपुत्र श्रीपाद राजाराम पराडकर (वय ७९) यांचे काल रात्री ठाणे येथे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने...
Read moreDetailsकमी पटसंख्येमुळे शाळा बंद पडण्याचा धोका; फलक, शिबिरांचाही आधार गुहागर, ता. 22 : नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत प्रवेश घ्यावा, यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस लागली आहे. अनेक...
Read moreDetailsनागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन मुंबई, ता. 22 : अवकाळीचे ढग गेले पण उष्णता वाढली आहे. राज्यावर पुन्हा एक नवं संकट उभं राहिलं आहे. पुढचे तीन दिवस उष्णता प्रचंड वाढणार असून...
Read moreDetailsमुंबई, ता. 22 : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असून कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेगाड्या ३० एप्रिलपर्यंत सीएसएमटीऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहे. तर याचसोबत जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेस...
Read moreDetailsराष्ट्रीय महामार्गच्या सक्षम अधिकाऱ्यांना दोन दिवसात जनतेसमोर बोलावणार; नायब तहसीलदार गुहागर, ता. 22 : गुहागर - विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर शहर नाका ते शासकीय विश्रामगृह या रहदारीच्या मुख्य मार्गावर...
Read moreDetailsगुहागर, ता. 21 : नवतरुण उत्कर्ष मंडळ धनावडेवाडी उमराठ यांच्या विद्यमाने रॉयल स्ट्रायकर्स चषक २०२५ पर्व १ ले रविवार दिनांक २०/४/२०२५ रोजी ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन विरार येथील शिरगाव...
Read moreDetailsएकाही गावातून टँकरची मागणी नाही, प्रशासन यंत्रणा शांत गुहागर, ता. 21 : रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे. मात्र गुहागर तालुका हा टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. एप्रिलचा निम्मा महिना...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 21 : कुवारबांव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या युवा ब्रह्मतर्फे छंदवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत हा वर्ग होणार आहे. यामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी...
Read moreDetailsरत्नागिरी जिल्ह्यात आठ नव्या कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन होणार रत्नागिरी, ता. 21 : रत्नागिरी जिल्ह्यात आठ नव्या कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन होणार आहे. त्यासाठी सरकारी जमिनी नाममात्र दरात...
Read moreDetailsउत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील 7 तालुक्याध्यक्षांची निवड पूर्ण गुहागर, ता. 20 : (Abhy Bhatkar BJP Taluka President) विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या अंतर्गत अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेला सुरवात झाली आहे. आज गुहागर तालुक्यासह उत्तर...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.