मयत सतेश घाणेकरच्या पत्नीची गुहागर पोलिसांकडे मागणी गुहागर, ता. 11 : रस्त्यावरील केबलच्या मारामुळे असगोली येथे दुचाकी अपघात होऊन मृत्यू झालेल्या सतेश घाणेकरची पत्नी वैष्णवी घाणेकर यांनी सदर अपघाताला कारणीभूत...
Read moreDetailsएएचबी विद्यार्थी विकास ट्रस्ट मुंबई यांचेकडून भेट संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 11 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुडली नं.१ या शाळेस एएचबी विद्यार्थी विकास ट्रस्ट मुंबई यांचेकडून "मल्टीपर्पोज...
Read moreDetailsपुणे, ता. 11 : राज्यात पुढील काही दिवस पावसाचे आहेत. १५ मे पर्यंत वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, सातारा, चंद्रपूर, यवतमाळ,...
Read moreDetailsआदि शंकराचार्य जयंतीनिमित्त आयोजन रत्नागिरी, ता. 10 : झाडगाव येथील श्री गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले...
Read moreDetailsजिल्हा न्यायाधीश सुनिल गोसावी रत्नागिरी, ता. 10 : साहित्याचे नोबेल पुरस्कार गुरूवर्य रवींद्रनाथ टागोर यांना १९३१ साली मिळाले. निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण देणारी त्यानी शांतिनिकेतनची स्थापना त्यांनी केली. "एकला चलो रे...
Read moreDetailsकोकण पदवीधर उमेदवारी वैभव खेडेकर यांना जाहीर करावी; मनसैनिकांची मागणी गुहागर, ता. 10 : पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्या असून येत्या 10 जूनला ही निवडणूक होणार असल्याचे...
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शृंगारतळीजवळ चिखली गावात, गुहागर विजापूर महामार्गालगत गोविंदा हाईटस् नावाची टाऊनशीप उभी रहाणार आहे. या टाऊनशीपचे भूमिपूजन 10 मे 2024 रोजी...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीरत्नागिरी, ता. 08 : बौध्द समाज सेवा संघ, शाखा क्र.१ ग्रामिण, बौध्द विकास मंडळ- विभाग मुंबई, उत्कर्ष महिला मंडळ आणि यंग सिध्दार्थ मित्र मंडळ पालवणी यांच्या संयुक्त विद्यमाने...
Read moreDetailsमतदारांच्या मदतीसाठी कार्यकर्त्यांनी सजवलेला बुथ मतदारांच्या मदतीसाठी कार्यकर्त्यांनी सजवलेला बुथ आपले पवित्र मत देण्यासाठी मतदान केंद्रावर रांगेत उभे असलेले मतदार या ज्येष्ठ आजींनी देखील मतदानाचे कर्तव्य निभावले खातू मसाले उद्योगच्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : गुहागर तालुक्यात अत्यंत धीम्या गतीने, शांततेत लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले. 56.43 टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.77 टक्के मतदान झाले...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 06 : गेली १७-१८ वर्षे महिला बचत गट व उद्योगिनींसाठी रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे प्रदर्शन आयोजित केले जाते. यंदा कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी ग्राहक पेठेने येत्या २३ ते २६ मे...
Read moreDetailsपिंपर मधील घटना, उपचाराअंती डेरवणमध्ये मृत्यू गुहागर, ता. 06 : तालुक्यातील महिला सरपंच उर्वी मोरे यांनी आत्महत्या केल्याने पिंपर गावाला धक्का बसला आहे. गावात कोणताही वाद किंवा विवादास्पद कोणतीही गोष्ट...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : गुहागर तालुक्यातील शृंगारतळीमधील बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत शाखेतील एटीएममध्ये ५०० रूपयांच्या तब्बल ८० नोटा बोगस सापडल्या आहेत. या प्रकरणी भरणा करणाऱ्या तालुक्यातील गिमवी येथील अतुल...
Read moreDetailsबहुजनांच्या हक्कासाठी वंचितला निवडून द्या, कुमुदिनी चव्हाण यांचे मतदारांना आवाहन गुहागर, ता. 06 : ३० वर्षे खासदारकी गाजविणारे अनंत गीते व सिंचन घोटाळा प्रकरणातील सुनील तटकरे यांनी सर्वसामान्यांचा विकास न...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : तालुक्यातील तवसाळ येथील मनसेचे दिपक सुर्वे यांच्या निवासस्थानी रायगड लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने सभा घेण्यात आली. या...
Read moreDetailsआंतरराष्ट्रीय संशोधन आणि नवोपक्रम परिषदेमध्ये कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार प्रदान गुहागर, ता. 06 : रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ आणि संलग्न संस्थांनी शोध शिखर २०२४ या आंतरराष्ट्रीय संशोधन आणि नवोपक्रम परिषदेचे भोपाळ...
Read moreDetailsगुहागर, ता. 05 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा २२ वा वर्धापनदिन शनिवार दिनांक ४ मे २०२४ रोजी वरवेली येथील संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष श्री. उदय रावणंग यांच्या अध्यक्षतेखाली साजरा...
Read moreDetailsचिपळुणातील १६८ मतदान केंद्रांवरील हालचालींवर राहणार नजर रत्नागिरी, ता. 05 : लोकसभा निवडणुकीसाठी शांततापूर्ण आणि तणावमुक्त वातावरणात मतदान व्हावे, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्याबरोबर मतदान केंद्रावर कुठेही...
Read moreDetailsमुंबई, ता. 05 : एकीकडे उष्णतेचा पारा रोज नवे उच्चांक गाठत असताना, दुसरीकडे मात्र राज्यभरातील धरणसाठ्यातही मोठी घट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील पाणीसंकट अधिक गडद झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी...
Read moreDetailsभारतीय हवामान शास्त्र विभागाचा इशारा मुंबई, ता. 05 : भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्वीस यांच्याद्वारे समुद्रात उधाण येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रविवार ५...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.