रत्नागिरी, ता. 18 : धामणसे गावातील शाळांतील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रथमच वह्यांचे वाटप करण्यात येत आहे. यापुढेही शाळांच्या विकासासाठी, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी ग्रामपंचायत योग्य ती कार्यवाही करेल, अशी ग्वाही...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 17 : रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २० जुलै २०२४ रोजी २४ वा. पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 14 : विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी लहान वयापासूनच लावून घ्या. मनापासून, सातत्य ठेवले पाहिजे. सवय म्हणजे सहज चांगले वर्तन ठेवणे, त्यातून यश मिळतेच. देश मोठा करण्यासाठी आजचा संकल्प दिनही...
Read moreDetailsबीडीओ / डेप्युटी सीईओ ऋषिकेश सावंत रत्नागिरी, ता. 14 : तुम्ही किती नवीन नवीन गोष्टी शिकता, घरच्यांचा पाठिंबा, आपली कौटुंबिक, सामाजिक स्थिती लक्षात घेऊन स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत. एकाच परीक्षेवर...
Read moreDetailsकोकणकन्या एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस उशिराने धावताहेत मुंबई, ता. 14 : कोकणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले आहेत. अनेक ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचल्याने या...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीरत्नागिरी, ता. 13 : चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि व कृषी संलग्न महाविद्यालय, खरवते दहिवली येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, तसेच अॅग्रीव्हिजन कोंकण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने मातृ...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 13 : आषाढी एकादशीनिमित्त अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ आणि सप्तसूर म्युझिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे हे दहावे वर्ष असून १७ जुलै...
Read moreDetailsसंशयित आरोपी चिपळुण पोलीसांच्या ताब्यात रत्नागिरी, ता. 10 : काही महिन्यांपुर्वी झालेला वाद पुन्हा उफाळून आला आणि रागाच्या भरात धारधार हत्याराने तब्बल ५ जणावर सपासप वार करून त्यांना रक्तबंबाळ केले....
Read moreDetailsदेशातील व इंग्लंडमधील पहिल्या महिला वकील रत्नागिरी, ता. 09 : देशातील पहिल्या महिला वकिल कार्नेलिया सोराबजी यांच्या सनद शताब्दीचा सोहळा करणारी रत्नागिरी बार असोसिएशन पहिली संघटना आहे. १०० वर्षांपूर्वी जी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 09 : पुण्याच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत फाटक हायस्कूलच्या अर्णव पटवर्धन याने जिल्हास्तरीय शहरी गुणवत्ता यादीमध्ये ९९ वा क्रमांक मिळवला आहे. याबद्दल...
Read moreDetailsदाभोळ मळे येथील घटना रत्नागिरी, ता. 07 : दाभोळ दापोली प्रवास करीत असताना मळे दरम्यान विधी महेंद्र पांदे मळे यांची पर्स बसमध्ये पडली होती. ती पर्स वाहक आणि चालकांनी तशीच्या...
Read moreDetails१७ राज्यातून ३१ संघाचा सहभाग रत्नागिरी, ता. 06 : चिपळूण डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या क्रीडा संकुलात नुकतेच ८ व्या ज्युनियर नॅशनल लगोरी चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे....
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 06 : महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक (पाचवी) आणि उच्च माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परिक्षांचा निकाल बुधवारी जाहीर झाला. रत्नागिरी जिल्हय़ातून इयत्ता पाचवीच्या वर्गातील ८ हजार ८३...
Read moreDetailsअधिवेशनात हजेरी; मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंज डावखरेंकडे विविध मागण्या सादर रत्नागिरी, ता. 05 : मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यानिमित्त रत्नागिरीतील भाजपाचे नगरसेवक राजू तोडणकर, मुन्ना चवंडे, उमेश कुळकर्णी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 01 : भारताच्या स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षात म्हणजे २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. तसेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया ७५...
Read moreDetailsचिपळूण पोलिसांची आणखी एक धडक कारवाई ऱत्नागिरी, ता. 29 : चिपळूण शहरातील मार्कडी भागात शालोम हॉटेलच्या मागील गल्लीत असलेल्या एका अपार्टमेंटच्या शेवटच्या मजल्यावर असणारा वेश्या व्यवसायाचा अड्डा पोलिसांनी काल शुक्रवारी...
Read moreDetailsमहाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने बाळशास्त्रींचे कार्य, विचार नव्याने लोकांसमोर आणले; डॉ. तानाजीराव चोरगे रत्नागिरी, ता. 27 : "दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारिता, शिक्षण, लोकशिक्षण इत्यादीमधील कार्य अलौकिक आहे. केवळ...
Read moreDetailsगुहागर, ता. 26 : गेली दीड वर्षे चिपळूण शहरातील मार्कडी येथे भोंदूगिरी करणाऱ्या भोंदूबाबासह दोघांना येथील पोलिसांनी दोन महिलांच्या सहकार्याने रंगेहाथ पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई मंगळवारी दुपारी ३.३०...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 26 : समर्थ भारत अभियान (पिंपरी चिंचवड) यांचे तर्फे राज्यस्तरीय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शालेय गटांसाठी खुली राहणार आहे. विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : पाणी उशिरा दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ग्राहकाने चक्क हॉटेलमध्येच कार नेण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार चिपळूण शहरातील काविळतळी येथे शनिवारी रात्री घडला. हॉटेलसमोर दुचाकी असल्याने त्याचा...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.