भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत गुहागर, ता. 01: नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी पुणे वतीने दरवर्षी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. निबंध पाठवताना...
Read moreDetails१० जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट मुंबई, ता. 31 : राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या...
Read moreDetailsमहसूल विभागाचा 100 दिवसांचा कृति आराखडा कार्यक्रमांतर्गत गुहागर, ता. 29 : तालुक्यातील गावागावांत महसूल विभागाचा 100 दिवसांचा कृति आराखडा या कार्यक्रमांतर्गत "जिवंत सातबारा " ही मोहिम राबविण्यात येणार आहे. या...
Read moreDetailsमाहिती व जनसंपर्क प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांची माहिती मुंबई, ता. 29 : नागरिकांच्या तक्रारी आणि सार्वजनिक समस्यांविषयी विविध माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांना त्वरित प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण...
Read moreDetailsविधेयक दोन्ही सभागृहात संमत मुंबई, ता. 27 : महाराष्ट्रातील खाजगी प्लेसमेंट एजन्सींवर नियंत्रण आणण्यासाठी आणि युवकांना फसवणुकीपासून संरक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी...
Read moreDetailsमुंबई, ता. 26 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्य लोकांवर दुहेरी संकट आहे. एकीकडे हैराण करणारी उष्णता आणि दुसरीकडे संध्याकाळी पाहुण्यासारखा अचानक येणारा पाऊस, त्यामुळे वातावरणात वेगानं बदल होत आहेत. पिकांचं...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : महाराष्ट्रात CBSE पॅटर्नवर आधारित नवं शालेय शिक्षण धोरण लागू करण्याबाबत निर्माण झालेला संभ्रम आता दूर होण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्र्यांनी सर्व प्रश्नांना स्पष्ट उत्तरं देत नव्या धोरणाची...
Read moreDetailsगुहागर तालुक्यात १२६७ जण होणार नवसाक्षर गुहागर, ता. 22 : तालुक्यातील निरक्षरांना साक्षर करण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 23 मार्च रोजी परीक्षा होणार आहे. या परीक्षेतून नव...
Read moreDetailsकेंद्रात शरद पवारांसारखे नेते प्रमुख विरोधी असते तर कदाचित प्रगल्भता दिसली असती मुंबई, ता. 20 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची...
Read moreDetailsकेंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय नवीदिल्ली, ता. 19 : मतदान ओळखपत्राला आधारकार्डसोबत लिंक करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार निवडणूक...
Read moreDetailsमुंबई, ता. 15 : महागाई वाढत चालली असून सर्वसामान्यांच्या खिशावर ताण वाढत चालला आहे. आधीच महागाईमुळे वैतागलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. दुधाच्या दरामध्ये प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ झाली...
Read moreDetailsमुंबई, ता. 13 : संपूर्ण भारतामध्ये हवामान बदलांना सुरुवात झाली असून, उत्तरेकडील हिमाचल प्रदेश आणि काश्मीरसारखी राज्य वगळता देशाच्या उर्वरित भागांमध्येही तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रसुद्धा इथं अपवाद नाही. मध्य...
Read moreDetailsकोकणाचा विकास आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी मुंबई, ता. 04 : कोकणचा विकास म्हणजे फक्त मोठमोठे प्रकल्प नाहीत, तर आपली संस्कृती, आपली माणसं आणि आपला निसर्ग जपत पुढे जाण्याचा प्रवास आहे....
Read moreDetailsइच्छुकांची फिल्डिंग; कुणाची वर्णी लागणार? पाहणे महत्वाचे ठरणार मुंबई, ता. 04 : विधानसभा निवडणुकांनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. भाजपच्या तीन, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एक...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 28 : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा माहे मार्च 2025 चा तालुका शिबीर दौरा आयोजित केला आहे. Taluka camp for motor vehicle inspectors यामध्ये...
Read moreDetailsमुंबई, ता. 26 : विजयदुर्गच्या खाडीत आयएनएस गुलदार युद्धनौकेचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक आकर्षित होतील, असा विश्वास महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार...
Read moreDetailsमहाराष्ट्र असोसिएशनची घोषणा, संघ नोंदणीसाठी 10 मार्च अंतिम मुदत मुंबई, ता. 25 : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने ६० वी (हिरक मोहत्सवी) पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा १३ ते...
Read moreDetailsगृहमंत्री शहा, आदर्श अभियोजन संचालनालय स्थापन करावे मुंबई, ता. 18 : महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये लवकरात लवकर लागू करावेत. महाराष्ट्राने नवीन कायद्यांच्या अनुषंगाने एक आदर्श अभियोजन...
Read moreDetailsशिवजयंतीला पदाधिकारी किल्ल्यांवर मुंबई, ता. 17 : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभरात दिनांक १९ ते २७ फेब्रुवारीपर्यंत शिवजयंती निमित्ताने 'स्वराज्य सप्ताहा' चे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी...
Read moreDetailsगुहागर, ता. 11 : ठाण्यात लोकल रेल्वेमध्ये मोबाइलचा स्फोट झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कळवा स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण उपनगरीय रेल्वेच्या महिला डब्यात हा स्फोट झाल्याचे समोर आले...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.