Maharashtra

State News

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठे निर्णय

शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई, ता. 28 : राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतजमिनीच्या...

Read moreDetails

महसूल विभागाचा 60 वर्षानंतर मोठा निर्णय

Big decision of the Revenue Department

शेतीतील वाद मिटवण्यासाठी मोठं पाऊल गुहागर, ता. 24 : राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असून महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागानं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी केला असून, त्यानुसार...

Read moreDetails

पीएम किसान लाभार्थ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावा   

Beneficiaries of PM Kisan Yojana Farmer ID

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले रत्नागिरी, ता. 23 : जिल्ह्यातील प्रलंबित सर्व खातेदार व पी एम किसान योजनेतील लाभार्थी यांनी ३१ मे २०२५ अखेर अॕग्रीस्टॅक योजनेमध्ये नोंदणी पूर्ण करून...

Read moreDetails

मान्सून दोन दिवसात  केरळमध्ये दाखल होणार

Monsoon to arrive in Kerala in two days

मुंबई, ता. 23 : नैऋत्य 'मॉन्सून' केरळमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. दरम्यान दक्षिण कोकण आणि...

Read moreDetails

वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे अन् महावितरणची कसोटी

Reasons for power outages

रत्नागिरी ता. 22 : यंदा मान्सूनचे लवकरच आगमन होईल अशी सध्या स्थिती आहे. मात्र दररोज अवकाळी पावसाची जोरदार हजेरी सुरू आहे. त्यातच पावसाशी संबंधित विविध कारणांमुळे सुरळीत वीजपुरवठ्यावर परिणाम होत...

Read moreDetails

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

Astronomer Jayant Narlikar is No More

पुण्यातील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास पुणे, ता. 20 : ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास...

Read moreDetails

कोल्हापूर येथे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन

Marathi Rural Literary Conference at Kolhapur

गुहागर, ता. 17 : कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी व पसायदान प्रतिष्ठान गुहागर आयोजित २४ वे  छत्रपती शंभुराजे समाजप्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलन दिनांक ११ मे २५ रोजी भारत को-ऑपरेटिव्ह...

Read moreDetails

मान्सून लवकर येतोय पण पेरणीचं काय?

Monsoon early but what about sowing

शेतकऱ्यांनी पेरणी करावी कि नाही? कृषी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला मुंबई, ता. 17 : महाराष्ट्रात यंदा मान्सून नेहमीपेक्षा काहीसा लवकर येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे अनेक भागांत मे अखेरीसच...

Read moreDetails

दुचाकी टॅक्सी समुच्चयक सेवेस मान्यता

रत्नागिरी, ता. 14 : महाराष्ट्र राज्यातील १ लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी टॅक्सी समुच्चयक सेवा सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र  शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर...

Read moreDetails

काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा

सुरक्षा दलाची मोठी कारवाई नवीदिल्ली, ता. 13 : जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठी कारवाई केली आहे. लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. आणखी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असून...

Read moreDetails

कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ६ मोठे निर्णय मुंबई, ता. 13 : राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. त्यामध्ये, 6 महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्यात फिरते...

Read moreDetails

राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के

State 10th result 94.10 percent

कोकण विभाग अव्वल; तर यंदाही मुलींचीच बाजी पुणे, ता. 13 : राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे....

Read moreDetails

दहावी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

Result of 10th exam tomorrow

गुहागर, ता. 12 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या...

Read moreDetails

बारावीचा निकाल जाहीर

बारावीचा निकाल जाहीर

यंदाही बारावीत मुलींचीच बाजी; राज्याचा निकाल ९१-८८%  टक्के कोंकण विभागाची राज्यात बाजी पुणे, ता. 05 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे....

Read moreDetails

दहावी, बारावीचा निकालाची तारीख अखेर जाहीर

Class 10th, 12th result date announced

पुणे, ता. 30 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मिळालेल्या महितीनुसार बारावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर केला...

Read moreDetails

दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू

Tourists die in terrorist attacks

डोळ्यांत स्वप्न घेऊन गेलेल्या तरुणीचं दहशतवाद्यांनी सौभाग्य हिरावलं गुहागर, ता. 23 : श्रीनगर- जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यानंतर पहलगाम येथून जे फोटो,...

Read moreDetails

राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Heat wave warning in the state

नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन मुंबई, ता. 22 : अवकाळीचे ढग गेले पण उष्णता वाढली आहे. राज्यावर पुन्हा एक नवं संकट उभं राहिलं आहे. पुढचे तीन दिवस उष्णता प्रचंड वाढणार असून...

Read moreDetails

तापमान ४५ पार जाणार; ६ जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा

Meteorological Department has issued a big alert

मुंबई, ता. 18 : हवामान विभागाने सर्वात मोठा अलर्ट दिला आहे. राज्यात मे महिन्यासारखी स्थिती एप्रिल महिन्यातच होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाने दिलेल्या अलर्टकडे अजिबात कानाडोळा करू नये, असं...

Read moreDetails

राज्यातील 5 मंदिरात ड्रेस कोड लागू

Dress code enforced in temples

मुंबई, ता. 16 : नजिकच्या काळात राज्यातील अनेक देवस्थांनमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. आता अष्टविनायक गणपतींसह 5 मंदिर व्यवस्थापनांकडून पोशाखा साठीची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. Dress code...

Read moreDetails

महिला सुरक्षेसाठी बसमध्ये ‘पॅनिक बटण’

Panic button in bus for women safety

मुंबई, ता. 16 : गेल्या काही कालावधीपासून महिलांच्या एसटी प्रवासातील सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसमध्ये ‘पॅनिक बटण’ लावण्यात येणार आहे. प्रत्येक बसस्थानकावर व नवीन येणाऱ्या बसमध्ये...

Read moreDetails
Page 5 of 22 1 4 5 6 22