Guhagar news : रतन टाटा हे नाव भारताच्या औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांपैकी एक आहे. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास कर्तृत्व, नेतृत्व, आणि समाजसेवा याचा संगम होता. त्यांनी टाटा समूहाचे नेतृत्व...
Read moreDetailsGuhagar News : स्वामीजी समजून घ्यायचे तर तीन तप समजून घेतले पाहिजेत. त्यांचे ‘बालपण’, ‘संन्यास दीक्षा’ आणि ‘मुक्ती लढ्यातील नेतृत्व’. कारण या तिन्ही तपातील स्वामीजी तपस्वी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असलेले...
Read moreDetailsतरुण पिढीने सकारात्मक दृष्टीने विचार करावा संदिप म्हात्रे यांच्या फेसबुकवॉलवरुन साभारमाझा जन्म दलित नवबौद्ध समाजातील . . . त्यामुळे समाजात वावरताना जात म्हणून आलेले अनुभव पाठिशी आहेत. बालपणीच संघाचा स्वयंसेवक...
Read moreDetails"जागतिक सागरी दिन" हा 26 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा वार्षिक उत्सव आहे. हा दिवस अनेक महिने समुद्रात राहून जगातील जागतिक व्यापार आणि व्यापारात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या शूर लोकांचा सन्मान...
Read moreDetailsGuhagar News सध्या देशातील जवळपास प्रत्येक राज्यात वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. या वंदे भारत एक्सप्रेसेचे निर्माते आहेत भारतीय रेल्वेमधील अधिकारी सुधांशु मणी. या सुधांशु मणींनी तंत्रज्ञान विकसीत करुन, जगभरातील...
Read moreDetailsGuhagar News : मराठा समाजाच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकारने व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. तसेच अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यापैकी अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि छत्रपती राजाराम महाराज...
Read moreDetailsकेंद्र आणि राज्य सरकारकडून शाश्वत प्रयत्नांवर भर गुहागर, ता. 06 : महाराष्ट्रातील महायुती सरकारने ग्रामीण आणि शहरी भागातील शेतकऱ्यांसमोरील विविध आव्हानांना तोंड देत कृषी क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. महाराष्ट्र...
Read moreDetails✍विनीत विश्वास मोरेपुढील काळात लग्न न झालेल्या वयस्कर तरुण-तरुणी मोठ्या संख्येने दिसतील. वृध्द झाल्यावर आधाराला कुणी नसेल आणि पुढील पिढीची वंशवृद्धीचं न झाल्याने वृद्धाश्रमा मध्ये जाण्याची किंवा एकाकी आयुष्य काढण्याची...
Read moreDetailsदि. १४ जुलै २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने एल्गार परिषद - माओवादी संबंध प्रकरणी तुरुंगात असलेल्या कबीर कला मंचाची ज्योती जगताप हिस अंतरिम जामीन देण्यास नकार दिला, "आम्ही अंतरिम जामीन देण्यास...
Read moreDetails(सकाळचे वरिष्ठ प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार संदीप काळे यांचा सप्तरंग पुरवणीत 'भ्रमंती'सदरात व "यशवंत आयुष्याची 'सारथी' " या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेला लेख) प्रथमेश अरविंद राजेशिर्के हे कोकणातल्या चिपळूण तालुक्यातील मांडकी गावाचे....
Read moreDetailsGuhagar news : पृथ्वीवर डासांची उत्पत्ती ३० दशलक्ष वर्षांपूर्वी झाली आहे आणि पृथ्वीवर मानवी संस्कृती निर्माण होऊन अवघी सहा हजार वर्षे झाली आहेत. जगामध्ये 'आईसलँड'हा एकमेव देश असा आहे जो...
Read moreDetailsसंभाजीराजेंसह जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरे यांचा पुढाकार Guhagar news :विशाळगड म्हटला कि पहिली आठवण येते ती बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंडीतील लढाईची. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडच्या वेढ्यातून सुटून याच...
Read moreDetailsगुहागर, ता. 03 : गेल्या काही दिवसांपासून व्हाटसअॅपच्या युजर इंटरफेसमध्ये एक नवीन अनाहूत पाहुणा पाहिला असेल. बहुतेक लोकांना निळ्या जांभळ्या रंगाची ती रिंग म्हणजे कुठलं तरी नकळतपणे इनस्टॉल झालेले अॅप...
Read moreDetailsवृषाली आठलेGUHAGAR NEWS : योगशास्त्र ह्या विषयामध्ये Masters तर झालं. आपण योगपंडीत झालो ह्याचा पाच ते दहा मिनिटं खूप आनंद ही झाला. पण त्याक्षणी एक वेगळ्याच जबाबदारीची जाणिव झाली. योग...
Read moreDetailsGUHAGAR NEWS : अल्पावधीतच राजकीय प्रवासात यशस्वी झेप घेत रत्नागिरीचे युवा नेतृत्व अनिकेत पटवर्धन यांनी भाजपामध्ये मोठी कामगिरी बजावली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेले काम हे वाखाणण्याजोगे आहे. कारण...
Read moreDetails18 व्या लोकसभेच्या निकालांचा अन्वयार्थ शोधण्याचा प्रयत्न या संपादकीय लेखाद्वारे मी करत आहे. कदाचित माझी भुमिका काहीजणांना पटणार नाही, कदाचित माझ्या लेखातील काही मुद्दे चुकीचे असतील तर त्याबद्दल जरुर 9423048230...
Read moreDetailsसत्योतर सत्य ही नवी संकल्पना असलेली वैश्विक कादंबरी - भारत सासणे गुहागर, ता. 03 : दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्यावतीने, अथर्व पब्लिकेशन ,जळगाव, प्रकाशित "चिंबोरेयुद्ध"या प्रसिद्ध साहित्यिक बाळासाहेब लबडे लिखित...
Read moreDetailsकोकणातील वानर आणि माकडे यांची गणती अचुक किती ? - जनार्दन आंबेकर GUHAGAR NEWS : शासनाच्या वन विभागाच्या माध्यमातून सद्या कोकणातील सर्वच तालुक्यांत वानर आणि माकडे यांची गणती (मोजणी) करण्याची...
Read moreDetailsGuhagar News : मध्यप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री रविशंकर शुक्ला जशपूर येथे आदिवासी भागाची पाहणी करण्यासाठी गेले असताना आदिवासींनी त्यांना काळे झेंडे दाखवले होते. चौकशी केल्यानंतर या आदिवासींचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करून...
Read moreDetailsबाबरी मशिद प्रकरणाच्या माजी पक्षकारांच्या घरी पोहोचले राम मंदिराचे मुख्य पुजारी गुहागर, ता. 12 : राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी बाबरी मशिदीचे पक्षकार असलेल्या इकबाल अन्सारी यांच्या...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.