Guhagar news : पृथ्वीवर डासांची उत्पत्ती ३० दशलक्ष वर्षांपूर्वी झाली आहे आणि पृथ्वीवर मानवी संस्कृती निर्माण होऊन अवघी सहा हजार वर्षे झाली आहेत. जगामध्ये 'आईसलँड'हा एकमेव देश असा आहे जो...
Read moreसंभाजीराजेंसह जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरे यांचा पुढाकार Guhagar news :विशाळगड म्हटला कि पहिली आठवण येते ती बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंडीतील लढाईची. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडच्या वेढ्यातून सुटून याच...
Read moreगुहागर, ता. 03 : गेल्या काही दिवसांपासून व्हाटसअॅपच्या युजर इंटरफेसमध्ये एक नवीन अनाहूत पाहुणा पाहिला असेल. बहुतेक लोकांना निळ्या जांभळ्या रंगाची ती रिंग म्हणजे कुठलं तरी नकळतपणे इनस्टॉल झालेले अॅप...
Read moreवृषाली आठलेGUHAGAR NEWS : योगशास्त्र ह्या विषयामध्ये Masters तर झालं. आपण योगपंडीत झालो ह्याचा पाच ते दहा मिनिटं खूप आनंद ही झाला. पण त्याक्षणी एक वेगळ्याच जबाबदारीची जाणिव झाली. योग...
Read moreGUHAGAR NEWS : अल्पावधीतच राजकीय प्रवासात यशस्वी झेप घेत रत्नागिरीचे युवा नेतृत्व अनिकेत पटवर्धन यांनी भाजपामध्ये मोठी कामगिरी बजावली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेले काम हे वाखाणण्याजोगे आहे. कारण...
Read more18 व्या लोकसभेच्या निकालांचा अन्वयार्थ शोधण्याचा प्रयत्न या संपादकीय लेखाद्वारे मी करत आहे. कदाचित माझी भुमिका काहीजणांना पटणार नाही, कदाचित माझ्या लेखातील काही मुद्दे चुकीचे असतील तर त्याबद्दल जरुर 9423048230...
Read moreसत्योतर सत्य ही नवी संकल्पना असलेली वैश्विक कादंबरी - भारत सासणे गुहागर, ता. 03 : दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्यावतीने, अथर्व पब्लिकेशन ,जळगाव, प्रकाशित "चिंबोरेयुद्ध"या प्रसिद्ध साहित्यिक बाळासाहेब लबडे लिखित...
Read moreकोकणातील वानर आणि माकडे यांची गणती अचुक किती ? - जनार्दन आंबेकर GUHAGAR NEWS : शासनाच्या वन विभागाच्या माध्यमातून सद्या कोकणातील सर्वच तालुक्यांत वानर आणि माकडे यांची गणती (मोजणी) करण्याची...
Read moreGuhagar News : मध्यप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री रविशंकर शुक्ला जशपूर येथे आदिवासी भागाची पाहणी करण्यासाठी गेले असताना आदिवासींनी त्यांना काळे झेंडे दाखवले होते. चौकशी केल्यानंतर या आदिवासींचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करून...
Read moreबाबरी मशिद प्रकरणाच्या माजी पक्षकारांच्या घरी पोहोचले राम मंदिराचे मुख्य पुजारी गुहागर, ता. 12 : राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी बाबरी मशिदीचे पक्षकार असलेल्या इकबाल अन्सारी यांच्या...
Read moreश्रमिक कृषी संवर्धन संस्था संचालित विलासजी होडे स्मृती वाचनालय, आरवली संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 01 : श्रमिक कृषी संवर्धन संस्था संचालित मान. विलासजी होडे स्मृती वाचनालय आरवली, रत्नागिरी यांच्या संयुक्त...
Read more290 मीटर रुंद पात्रासाठी लागल्या 65 साड्या गुहागर, ता. 23 : वाशिष्ठी नदीचा उगमापासून संगमापर्यतचा प्रवास जैव विविधतेने नटलेला आहे. या जादुई प्रदेशाचे संवर्धन करण्यासाठी जलपर्यटन, जलमार्गाने वहातूक, असे वेगवेगळे...
Read moreजागतिक हवामान संघटनेचा अहवाल २०१४ ते २०२३ सर्वात उष्ण दशक GUHAGAR NEWS : संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, 2023 हे गेल्या दहा वर्षांतील सर्वात उष्ण वर्ष होते. 2023 ने सर्व जागतिक उष्णतेचे...
Read moreGUHAGAR NEWS : कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर ऑलीव्ह रिडले (Olive Ridley) कासव संरक्षण आणि संवर्धनाचा विचार गेल्या 20 वर्षात रुजला. त्यानंतर पश्चिम किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे येतात कुठून, त्याचा अधिवास कुठे...
Read moreडॉ. विनय नातू, चोराच्या उलट्या बोंबा हीच तुमची प्रवृत्ती गुहागर, ता. 21 : भाजपाच्या संस्कृतीवर बोलताना आपण स्वत: देवळामध्ये वापरलेली भाषा आठवा. पोलीसांना उद्देशून केलेली वक्तव्य आठवा. तुम्ही यापूर्वी भाजपवरती,...
Read moreGuhagar News : मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र आज सुरू केले. त्यामुळे आजचा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला...
Read moreश्रीकृष्ण खातू- सेवा नि. प्रा. शिक्षकGUHAGAR NEWS : दुपारी शाळेच्या जेवणाची घंटा झाली. सर्व मुले जेवणासाठी सोडण्यात आली. शाळेत मध्यान्ह भोजन व्यवस्था असलेने सर्व मुलांनी आपआपले हात स्वच्छ धुवून, आपले...
Read moreया मागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊ GUHAGAR NEWS : जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण केवळ "वड" व "पिंपळ" हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने...
Read moreजे. डी. पराडकर, संगमेश्वर यांचा लेखGUHAGAR NEWS : केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या आजवरच्या सर्व कामगिरीला डाग लावण्याचे काम म्हणजे मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होय. गडकरी यांनी या मार्गाच्या...
Read moreGuhagar news : कोणाही मनुष्याचे विचार ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाची व्याख्या असते आणि व्यक्तिमत्व त्याच्या चारित्र्याचा पाया असतो. मनुष्याने आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष देणे आणि विचार शुद्ध ठेवणे महत्त्वाचे असते. प्राचीन भारतातील...
Read moreCopyright © 2020-2023 Guhagar News.