मत्स्यव्यवसाय आयुक्तांचे महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीला आश्वासन गुहागर, ता. 20 : पावसाळ्यात कोकण किनारपट्टीत अवैध होणाऱ्या मासेमारीवर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन मत्स्यव्यवसाय आयुक्त मुंबई यांनी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे...
Read moreDetailsपुढील 5 दिवस धो धो पाऊस; IMD चा अंदाज काय ? गुहागर, ता. 19 : मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी रत्नागिरी, पुणे...
Read moreDetailsभविष्याचा आराखडा, जनतेच्या सहभागातून… गुहागर, ता. 16 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे, एक अत्यंत दूरदृष्टीपूर्ण आणि सृजनशील उपक्रम सुरू करण्यात आला आहे — "Vision 2047: पर्यटनाची नवी दिशा, नव्या संधी!"...
Read moreDetailsरत्नागिरी, दि. 16 : डाक विभागात टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट एजंटच्या भरती करिता मुलाखती घेण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी अधीक्षक डाकघर, रत्नागिरी विभाग अथवा...
Read moreDetailsरत्नागिरी, दि. 11 : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. माहे जून 2025 चा महिला लोकशाही दिन सोमवार 16 जून रोजी सकाळी...
Read moreDetailsअपघात गट विमा, नॅशनल फिशरीज डिजिटल प्लॅटफॉर्म नोंदणी रत्नागिरी, दि.11 : मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छिमारांसाठी पावसाळी बंदी कालावधीचे औचित्य साधून अपघात गट विमा (GAIS) व नॅशनल फिशरीज डिजिटल प्लॅटफॉर्म (NFDP) नोंदणी...
Read moreDetailsप्राचार्य डॉ. सुभाष देव स्मृतीप्रीत्यर्थ आयोजन; आ. रवींद्र चव्हाण यांचे सहकार्य रत्नागिरी, ता. 05 : रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनतर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने शनिवारी दि. ७ आणि रविवारी दि. ८ जून रोजी...
Read moreDetailsकेंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा गुहागर, ता. 04 : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (पीएमएवाय) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एकही लाभार्थी बेघर राहू नये म्हणून पुन्हा सर्वेक्षण करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे....
Read moreDetailsप्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह रत्नागिरी, ता. 02 : कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या आहेत, असे मार्गदर्शन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान साचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले. ...
Read moreDetailsराष्ट्रीय नवरत्न पुरस्कारांचे होणार दिग्गज मान्यवरांच्या हस्ते वितरण गुहागर, ता. 31 : महाराष्ट्र पत्रकार संघाचे २१वे महाधिवेशन तथा वर्धापन दिन सोहळा रविवार १ जून २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता राज्यभरातील...
Read moreDetailsबळीराज सेनेचे जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांची सरकारकडे मागणी गुहागर, ता. 29 : कोकणसह राज्यात मुसळधार पाऊस पडत असून कोकणातील मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन पेरणी पूर्व कामाचे ...
Read moreDetailsशेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई, ता. 28 : राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतजमिनीच्या...
Read moreDetailsशेतीतील वाद मिटवण्यासाठी मोठं पाऊल गुहागर, ता. 24 : राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असून महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागानं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी केला असून, त्यानुसार...
Read moreDetailsजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले रत्नागिरी, ता. 23 : जिल्ह्यातील प्रलंबित सर्व खातेदार व पी एम किसान योजनेतील लाभार्थी यांनी ३१ मे २०२५ अखेर अॕग्रीस्टॅक योजनेमध्ये नोंदणी पूर्ण करून...
Read moreDetailsमुंबई, ता. 23 : नैऋत्य 'मॉन्सून' केरळमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. दरम्यान दक्षिण कोकण आणि...
Read moreDetailsरत्नागिरी ता. 22 : यंदा मान्सूनचे लवकरच आगमन होईल अशी सध्या स्थिती आहे. मात्र दररोज अवकाळी पावसाची जोरदार हजेरी सुरू आहे. त्यातच पावसाशी संबंधित विविध कारणांमुळे सुरळीत वीजपुरवठ्यावर परिणाम होत...
Read moreDetailsपुण्यातील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास पुणे, ता. 20 : ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास...
Read moreDetailsगुहागर, ता. 17 : कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी व पसायदान प्रतिष्ठान गुहागर आयोजित २४ वे छत्रपती शंभुराजे समाजप्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलन दिनांक ११ मे २५ रोजी भारत को-ऑपरेटिव्ह...
Read moreDetailsशेतकऱ्यांनी पेरणी करावी कि नाही? कृषी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला मुंबई, ता. 17 : महाराष्ट्रात यंदा मान्सून नेहमीपेक्षा काहीसा लवकर येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे अनेक भागांत मे अखेरीसच...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 14 : महाराष्ट्र राज्यातील १ लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी टॅक्सी समुच्चयक सेवा सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.