प्राचार्य डॉ. सुभाष देव स्मृतीप्रीत्यर्थ आयोजन; आ. रवींद्र चव्हाण यांचे सहकार्य रत्नागिरी, ता. 05 : रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनतर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने शनिवारी दि. ७ आणि रविवारी दि. ८ जून रोजी...
Read moreDetailsकेंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा गुहागर, ता. 04 : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (पीएमएवाय) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एकही लाभार्थी बेघर राहू नये म्हणून पुन्हा सर्वेक्षण करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे....
Read moreDetailsप्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह रत्नागिरी, ता. 02 : कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या आहेत, असे मार्गदर्शन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान साचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले. ...
Read moreDetailsराष्ट्रीय नवरत्न पुरस्कारांचे होणार दिग्गज मान्यवरांच्या हस्ते वितरण गुहागर, ता. 31 : महाराष्ट्र पत्रकार संघाचे २१वे महाधिवेशन तथा वर्धापन दिन सोहळा रविवार १ जून २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता राज्यभरातील...
Read moreDetailsबळीराज सेनेचे जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांची सरकारकडे मागणी गुहागर, ता. 29 : कोकणसह राज्यात मुसळधार पाऊस पडत असून कोकणातील मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन पेरणी पूर्व कामाचे ...
Read moreDetailsशेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई, ता. 28 : राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतजमिनीच्या...
Read moreDetailsशेतीतील वाद मिटवण्यासाठी मोठं पाऊल गुहागर, ता. 24 : राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असून महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागानं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी केला असून, त्यानुसार...
Read moreDetailsजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले रत्नागिरी, ता. 23 : जिल्ह्यातील प्रलंबित सर्व खातेदार व पी एम किसान योजनेतील लाभार्थी यांनी ३१ मे २०२५ अखेर अॕग्रीस्टॅक योजनेमध्ये नोंदणी पूर्ण करून...
Read moreDetailsमुंबई, ता. 23 : नैऋत्य 'मॉन्सून' केरळमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. दरम्यान दक्षिण कोकण आणि...
Read moreDetailsरत्नागिरी ता. 22 : यंदा मान्सूनचे लवकरच आगमन होईल अशी सध्या स्थिती आहे. मात्र दररोज अवकाळी पावसाची जोरदार हजेरी सुरू आहे. त्यातच पावसाशी संबंधित विविध कारणांमुळे सुरळीत वीजपुरवठ्यावर परिणाम होत...
Read moreDetailsपुण्यातील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास पुणे, ता. 20 : ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास...
Read moreDetailsगुहागर, ता. 17 : कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी व पसायदान प्रतिष्ठान गुहागर आयोजित २४ वे छत्रपती शंभुराजे समाजप्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलन दिनांक ११ मे २५ रोजी भारत को-ऑपरेटिव्ह...
Read moreDetailsशेतकऱ्यांनी पेरणी करावी कि नाही? कृषी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला मुंबई, ता. 17 : महाराष्ट्रात यंदा मान्सून नेहमीपेक्षा काहीसा लवकर येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे अनेक भागांत मे अखेरीसच...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 14 : महाराष्ट्र राज्यातील १ लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी टॅक्सी समुच्चयक सेवा सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर...
Read moreDetailsसुरक्षा दलाची मोठी कारवाई नवीदिल्ली, ता. 13 : जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठी कारवाई केली आहे. लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. आणखी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असून...
Read moreDetailsराज्य मंत्रिमंडळ बैठकीत ६ मोठे निर्णय मुंबई, ता. 13 : राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. त्यामध्ये, 6 महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्यात फिरते...
Read moreDetailsकोकण विभाग अव्वल; तर यंदाही मुलींचीच बाजी पुणे, ता. 13 : राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे....
Read moreDetailsगुहागर, ता. 12 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या...
Read moreDetailsयंदाही बारावीत मुलींचीच बाजी; राज्याचा निकाल ९१-८८% टक्के कोंकण विभागाची राज्यात बाजी पुणे, ता. 05 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे....
Read moreDetailsपुणे, ता. 30 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मिळालेल्या महितीनुसार बारावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर केला...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.