गुहागर, ता. 10 : तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यावं, अशी देशभरातील लाखो भाविकांची इच्छा असते. दररोज हजारो भाविक तिरुपती मंदिरात जाऊन बालाजी दर्शन घेतातही. तिरुपतीचं बालाजी मंदिर हे जागृत देवस्थान आहे....
Read moreDetailsरामचंद्र केळकर; १९ जानेवारीला रत्नागिरी जिल्ह्यातून कर्मचारी सहभागी होणार रत्नागिरी, ता. 09 : चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे ५२ वे राज्य अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध...
Read moreDetailsकेतन अंभिरे, किनारपट्टी सुरक्षा व प्रदुषणाचा अभ्यास करणार मुंबई, ता. 08 : देशाच्या सागरी सीमांवरील गावात सुरक्षेविषयक जागरण करण्यासाठी सागरी सीमा मंचने 9 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीत सागरी...
Read moreDetailsसुमारे ६०० कवी सहभागी होणार; श्री विजय वडवेराव यांची माहिती गुहागर, ता. 31 : देशातील पहिली मुलींची शाळा भिडे वाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत पुणे येथे प्रथमच २ जानेवारी ते...
Read moreDetailsगुहागर, ता. 31 : मुंबई ते नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावर 29 डिसेंबरच्या रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार वाशिम जिल्ह्याच्या वनोजा गावाजवळ घडला. या महामार्गावरुन जाणाऱ्या तब्बल 50-60...
Read moreDetailsगुहागर, ता. 30 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2025 पासून 3 प्रकारचे बँक अकाउंट बंद होणार आहेत. यामध्ये डोरमेंट अकाउंट, इनएक्टिव अकाउंट, झिरो...
Read moreDetailsमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा नागपूर, ता. 20 : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर ठरली. लाडकी बहिण योजना सुरु राहणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले...
Read moreDetailsकेंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा केला निषेध नागपूर, ता. 19 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरुद्ध महाविकास आघाडी...
Read moreDetailsआतापर्यंत १०१ जणांना वाचवण्यात यश मुंबई, ता. 19 : मुंबईच्या समुद्रात प्रवासी बोटीला स्पीड बोटीनं दिलेल्या धडकेत आतापर्यंत १३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अपघात...
Read moreDetailsउदय सामंत यांचा पाठपुरावा मुंबई, ता. 18 : झाड तोडल्यास ५० हजार रुपये दंड विधेयकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी स्थगिती दिली. ५० हजार रुपये दंड रद्द व्हावा, अशी कोकणातील हजारो...
Read moreDetailsदिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल! गुहागर, ता. 14 : भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत बिघडली असून त्यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. लालकृष्ण आडवाणी सध्या 97 वर्षांचे...
Read moreDetails३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ रत्नागिरी, ता. 12 : सन २०२४ च्या काजू हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वीत केली असून, या योजनेचा लाभ...
Read moreDetailsप्रगणकांना सहकार्य करण्याचे आवाहन रत्नागिरी, ता. 11 : २१ वी पशुगणना २५ नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणार आहे. संपूर्ण तालुक्यात एकाच वेळी पशुगणना केली जाणार आहे....
Read moreDetailsदिल्ली कोर्टाचा निर्णय, केसलाही मिळाली स्थगिती मुंबई, ता. 07 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता दिल्लीतील कोर्टाच्या आदेशानंतर मुक्त करण्यात...
Read moreDetailsमुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार रत्नागिरी, ता. 04 : दिव्यांगांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी सर्व विभागांनी हातात हात घेऊन व खांद्याला खांदा लावून काम करण्याची गरज आहे, असे मनोगत मुख्य कार्यकारी...
Read moreDetailsभारतीय तटरक्षक दलाची सभा, मच्छिमारांच्या प्रतिनिधींनी अनुभवली खोल समुद्रातील थरारक प्रात्यक्षिके गुहागर, ता. 04 : भारतीय तटरक्षक दलाची नॅशनल मारिन सर्च अँड रेस्क्यू बोर्डची जनरल सभा दि. 28 व 29...
Read moreDetailsमुंबई, ता. 04 : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत २० जणांनी मुख्यमंत्रीपद भूषविले असले तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यातील सात जणांना एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. सर्वाधिक चार वेळा...
Read moreDetailsआंबेडकरी चळवळीत आणि साहित्य क्षेत्रात मोठे योगदान; रामदासजी आठवले संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 04 : विश्वरत्न, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक चळवळीत आणि साहित्य क्षेत्रात...
Read moreDetailsविधीमंडळाच्या गटनेतेपदी एकमताने निवड; उद्या होणार शपथविधी मुंबई, ता. 04 : गेल्या ११ दिवसापासून सुरू असलेला महायुतीतील हायव्होल्टेज ड्रामा अखेर संपला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला...
Read moreDetailsगुहागर, ता. 02 : बांगलादेश आणि म्यानमारमधून बेकायदेशीरपणे भारतात घुसलेले रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर देशासाठी घातक बनत आहेत. ते केवळ बेकायदेशीरपणे देशात प्रवेश करून काम करत नाहीत, तर स्वत:ला या...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.