Maharashtra

State News

उपद्रवी वानर-माकडे पकडल्यास मिळणार ६०० रुपये

Farmers troubled by monkey nuisance

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा; शासनाची नवी कार्यपद्धती जाहीर गुहागर, ता. 26 : कोकणातील वाढत्या माकडांच्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. माकडे...

Read moreDetails

राज्यात २० हजार शिक्षकांची पदे होणार कमी

Teachers' union petitions dismissed

शिक्षक संघटनांच्या याचिका काढल्या निकाली गुहागर, ता. 25 : शिक्षक समायोजनाबाबत संघटनांनी दाखल केलेल्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढल्या. त्यामुळे राज्याच्या शिक्षण संचालकांनी सुधारित संचमान्यता निकषानुसार अतिरिक्त शिक्षकांचे...

Read moreDetails

मुंबईतील कबुतरखान्यांवरील बंदी कायम

Ban on pigeon coops in Mumbai

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय मुंबई, ता. 13: मुंबईतील कबुतरखाने बंद ठेवायचे की नाही या विषयावर महत्त्वाची सुनावणी आज बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात झाली. यावेळी कबुतरखान्यांवरील  बंदी तुर्तास कायम ठेवण्याचा...

Read moreDetails

राज्यात १५ हजार पोलीस भरतीला मान्यता

Police recruitment approved in the state

मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय मुंबई, ता. 12 : राज्यातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतिक्षा आज संपली आहे. आज मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत तब्बल १५ हजार...

Read moreDetails

नवे मानदंड स्थापित करण्यासाठी पुणे पोलीस सज्ज

Pune Police ready to establish new norms

गुहागर, ता. 09 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  पुणे येथे पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विविध प्रकल्पांचे उदघाटन व भूमिपूजन संपन्न झाले. देशातील अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले....

Read moreDetails

ओबीसींच्या हक्कासाठी मी लढतच राहणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य पणजी, ता. 08 : माझ्यावर ओबीसी समाजाबद्दल बोललो म्हणून टीका केली जाते, पण मी कुठल्याही एका समाजाबद्दल बोलत नाही. मला कितीही टार्गेट केले तरी ओबीसी...

Read moreDetails

महाराष्ट्रात मत्स्योत्पादन ४७ टक्क्यांनी वाढले

Fish production increased in Maharashtra

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या क्रांतिकारी निर्णयांचा परिणाम मुंबई, ता. 07 : देशभरातील सागरी मत्स्योत्पादनात घट झाली असताना, महाराष्ट्रासाठी मात्र आशादायी चित्र आहे. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सीएमएफआरआय) अहवालानुसार,...

Read moreDetails

एकाच दिवशी, एकाच पदासाठी दोन वेगवेगळे आदेश

Cold war between Fadnavis and Shinde

फडणवीस-शिंदेंमध्ये कोल्डवॉर?  चर्चांना उधाण मुंबई, ता. 07 : एकाच दिवशी एकाच पदासाठी दोन आदेश आणि दोन्ही अधिकाऱ्यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे महायुती सरकारमध्ये नक्की काय चाललं आहे याची...

Read moreDetails

दादरमध्ये कबुतरखान्यावरुन राडा

Controversy over pigeon coop in Dadar

जैन समाज आक्रमक; कबुतरखान्याच्या शेडची केली तोडफोड मुंबई, ता. 06 : दादरच्या कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवण्यासाठी आज बुधवारी सकाळी जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. कबुतरखान्यावरील ताडपत्री जैन बांधवांकडून काढण्यात आली....

Read moreDetails

एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Encounter Specialist Daya Nayak

मुंबई, ता. 02 : मुंबईतील गँगस्टर्स, गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख असलेल्या एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांचा वर्दीतील प्रवास आता थांबला आहे. दया नायक हे गुरुवारी सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त...

Read moreDetails

कृषी कन्यांकडून ‘कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे’ आयोजन

Agricultural Technology Information Center

गुहागर, ता. 01 : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण येथील चतुर्थ वर्षातील कृषिकन्यांकडून शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी...

Read moreDetails

रक्षाबंधनसाठी डाक विभागाचा विशेष उपक्रम

Department of Posts initiative for Rakshabandhan

सर्व डाक कार्यालयांत रंगीत राखी पाकिटांची विक्री सुरू गुहागर, ता. 29 :  रत्नागिरी  जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयांमध्ये ९ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या रक्षाबंधन सणानिमित्त भावंडांच्या अतूट नात्याचे प्रतीक असलेली राखी...

Read moreDetails

श्रीनगरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रावणी सोमवारी ऑपरेशन महादेव फत्ते श्रीनगर, ता. 28 : जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास भारतीय सैन्याला यश आले...

Read moreDetails

पाटील यांनी घेतली शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट

Patil was met by the office bearers of farmers association

गुहागर, ता.  25 शेतकरी नेते जालिंधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन संवाद साधला. यावेळी शिवसेना प्रणित शेतकरी संघटनेची व्याप्ती राज्यभर वाढवून जिल्हानिहाय शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्याचा...

Read moreDetails

दिल्ली येथे संस्कृती विशेष केंद्रा’चे उदघाटन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सामर्थ्याचा आणि मराठी संस्कृतीचा गौरव गुहागर, ता. 25 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जेएनयू, नवी दिल्ली येथे ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष अध्यासन...

Read moreDetails

‘नियोजन’चे ‘तांडावस्ती’ निधी वाटपातही ‘तांडव’

District planning work is harmful for development

१ कोटीपैकी सर्वाधिक ९६ लाख राजापूरला, चिपळूणसाठी १५ लाख, अन्य मतदारसंघ उपेक्षित गुहागर, ता. 24 : जिल्हा नियोजन समितीकडून राबविण्यात येणाऱ्या तांडावस्ती विकास योजनेचा २०२४/२५ या आर्थिक वर्षातील निधी सर्वाधिक...

Read moreDetails

कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल

Loan waiver decision at the right time

राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य गुहागर, ता. 19 : राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन समाप्तीनंतरच्या पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही...

Read moreDetails

महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषद

Maharashtra Warkari Kirtankar Round Table Conference

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ व ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ तर्फे श्री क्षेत्र आळंदीत आयोजन ६० कीर्तनकार व १५० सरपंच होणार सहभागी पुणे, ता. 18 : ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ...

Read moreDetails

गणेशोत्सवासाठी ५००० जादा बसेस सोडणार

Extra buses will be released for Ganeshotsava

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा मुंबई, ता. 15 : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच कोकणातील चाकरमान्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. आता कोकणात जाणाऱ्या...

Read moreDetails

छत्रपतींचे 12 किल्ले ठरले जागतिक वारसा

छत्रपतींचे 12 किल्ले ठरले जागतिक वारसा

जलदुर्गांच्या समावेशाने आरमाराचे महत्त्वही झाले अधोरेखित गुहागर, ता. 12 : ‘महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, शिवप्रेमींचे मन:पूर्वक अभिनंदन…, मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी...

Read moreDetails
Page 1 of 20 1 2 20