मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय मुंबई, ता. 12 : राज्यातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतिक्षा आज संपली आहे. आज मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत तब्बल १५ हजार...
Read moreDetailsगुहागर, ता. 09 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे येथे पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विविध प्रकल्पांचे उदघाटन व भूमिपूजन संपन्न झाले. देशातील अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले....
Read moreDetailsमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य पणजी, ता. 08 : माझ्यावर ओबीसी समाजाबद्दल बोललो म्हणून टीका केली जाते, पण मी कुठल्याही एका समाजाबद्दल बोलत नाही. मला कितीही टार्गेट केले तरी ओबीसी...
Read moreDetailsमत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या क्रांतिकारी निर्णयांचा परिणाम मुंबई, ता. 07 : देशभरातील सागरी मत्स्योत्पादनात घट झाली असताना, महाराष्ट्रासाठी मात्र आशादायी चित्र आहे. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सीएमएफआरआय) अहवालानुसार,...
Read moreDetailsफडणवीस-शिंदेंमध्ये कोल्डवॉर? चर्चांना उधाण मुंबई, ता. 07 : एकाच दिवशी एकाच पदासाठी दोन आदेश आणि दोन्ही अधिकाऱ्यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे महायुती सरकारमध्ये नक्की काय चाललं आहे याची...
Read moreDetailsजैन समाज आक्रमक; कबुतरखान्याच्या शेडची केली तोडफोड मुंबई, ता. 06 : दादरच्या कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवण्यासाठी आज बुधवारी सकाळी जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. कबुतरखान्यावरील ताडपत्री जैन बांधवांकडून काढण्यात आली....
Read moreDetailsमुंबई, ता. 02 : मुंबईतील गँगस्टर्स, गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख असलेल्या एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांचा वर्दीतील प्रवास आता थांबला आहे. दया नायक हे गुरुवारी सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त...
Read moreDetailsगुहागर, ता. 01 : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण येथील चतुर्थ वर्षातील कृषिकन्यांकडून शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी...
Read moreDetailsसर्व डाक कार्यालयांत रंगीत राखी पाकिटांची विक्री सुरू गुहागर, ता. 29 : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयांमध्ये ९ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या रक्षाबंधन सणानिमित्त भावंडांच्या अतूट नात्याचे प्रतीक असलेली राखी...
Read moreDetailsश्रावणी सोमवारी ऑपरेशन महादेव फत्ते श्रीनगर, ता. 28 : जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास भारतीय सैन्याला यश आले...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 शेतकरी नेते जालिंधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन संवाद साधला. यावेळी शिवसेना प्रणित शेतकरी संघटनेची व्याप्ती राज्यभर वाढवून जिल्हानिहाय शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्याचा...
Read moreDetailsछत्रपती शिवाजी महाराज यांच्या सामर्थ्याचा आणि मराठी संस्कृतीचा गौरव गुहागर, ता. 25 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जेएनयू, नवी दिल्ली येथे ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष अध्यासन...
Read moreDetails१ कोटीपैकी सर्वाधिक ९६ लाख राजापूरला, चिपळूणसाठी १५ लाख, अन्य मतदारसंघ उपेक्षित गुहागर, ता. 24 : जिल्हा नियोजन समितीकडून राबविण्यात येणाऱ्या तांडावस्ती विकास योजनेचा २०२४/२५ या आर्थिक वर्षातील निधी सर्वाधिक...
Read moreDetailsराज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य गुहागर, ता. 19 : राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन समाप्तीनंतरच्या पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही...
Read moreDetailsएमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ व ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ तर्फे श्री क्षेत्र आळंदीत आयोजन ६० कीर्तनकार व १५० सरपंच होणार सहभागी पुणे, ता. 18 : ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ...
Read moreDetailsपरिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा मुंबई, ता. 15 : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच कोकणातील चाकरमान्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. आता कोकणात जाणाऱ्या...
Read moreDetailsजलदुर्गांच्या समावेशाने आरमाराचे महत्त्वही झाले अधोरेखित गुहागर, ता. 12 : ‘महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, शिवप्रेमींचे मन:पूर्वक अभिनंदन…, मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी...
Read moreDetailsमहाराष्ट्रात मराठी माणसावरच अन्याय; पोलीस कारवाईमुळे मोर्चेकरी संतापले मुंबई, ता. 08 : मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये सुरू झालेल्या वादानंतर आता मिरा-भाईंदरमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. हिंदी भाषिक व्यापाऱ्यांच्या मोर्चानंतर...
Read moreDetailsशिक्षण विभागाने काढले आदेश रत्नागिरी, ता. 07 : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यात उद्या आणि परवा शाळांना सुट्टी नसेल. यापूर्वी 8 आणि 9 जुलै 2025 रोजी राज्यातील...
Read moreDetailsमहाराष्ट्रातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी गुहागर, ता. 05 : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील सर्वच शाळांना येत्या 8 आणि 9 जुलै 2025 रोजी दोन...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.