रत्नागिरी, ता. 13 : फेब्रुवारी-मार्च 2025 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेसाठी क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून आपले सरकार प्रणालीव्दारे ऑनलाईन पध्दतीने...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 13 : अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करावयाचा आहे, त्यासाठी नो कॉम्प्रोमाईझ! अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीसांनी तातडीने कारवाईची मोहीम सुरु करावी. कोणाचाही फोन आला तर, त्याची डायरीला...
Read moreDetailsगुहागर ता. 11 : भारतीय रेल्वे ही आशियातील दुसरी आणि जगातील चौथ्या क्रमांकाच सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. भारतातील कोट्यवधी जनता रेल्वेने प्रवास करते. भारतीय रेल्वेतील कोच वेगवेगळ्या रंगाचे असतात. ...
Read moreDetailsराज्य सरकारचे ९ मोठे निर्णय मुंबई, ता. 10 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दि. ८ एप्रिल रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ...
Read moreDetailsमुंबई, ता. 08 : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत २ रुपयांनी वाढ झाल्यानंतर आता घरगुती गॅस सिलिंडरही ५० रुपयांनी महागला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर सर्वसामान्यांना दुहेरी झटका...
Read moreDetailsपुणे, ता. 08 : मार्च महिन्यात दहावीची परीक्षा संपली. परीक्षा संपल्याने विद्यार्थी टेन्शन फ्री झाले आहेत. पण, आता विद्यार्थ्यांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. मागील वर्षी दहावी आणि बारावीचा निकाल लवकर...
Read moreDetailsआमचा वक्फ विधेयकाला विरोध नसून त्यातील भ्रष्टाचाराला विरोध मुंबई, ता. 03 : वक्फ सुधारणा विधेयक जर मुस्लिमांच्या हिताचे आहे तर हिंदुत्व आम्ही सोडले की तुम्ही सोडले? उद्या हिंदू देवस्थानावर गैर...
Read moreDetailsमुंबई, ता. 02 : सोशल मीडियावर सध्या 'घिबली' ट्रेंड जोरात चर्चा करत आहे. जेव्हा वापरकर्ते स्वता हून ओपन एआयला फोटो अपलोड करतात, तेव्हा GDPR ('जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन') च्या नियमांनुसार...
Read moreDetailsभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत गुहागर, ता. 01: नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी पुणे वतीने दरवर्षी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. निबंध पाठवताना...
Read moreDetails१० जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट मुंबई, ता. 31 : राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या...
Read moreDetailsमहसूल विभागाचा 100 दिवसांचा कृति आराखडा कार्यक्रमांतर्गत गुहागर, ता. 29 : तालुक्यातील गावागावांत महसूल विभागाचा 100 दिवसांचा कृति आराखडा या कार्यक्रमांतर्गत "जिवंत सातबारा " ही मोहिम राबविण्यात येणार आहे. या...
Read moreDetailsमाहिती व जनसंपर्क प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांची माहिती मुंबई, ता. 29 : नागरिकांच्या तक्रारी आणि सार्वजनिक समस्यांविषयी विविध माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांना त्वरित प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण...
Read moreDetailsविधेयक दोन्ही सभागृहात संमत मुंबई, ता. 27 : महाराष्ट्रातील खाजगी प्लेसमेंट एजन्सींवर नियंत्रण आणण्यासाठी आणि युवकांना फसवणुकीपासून संरक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी...
Read moreDetailsमुंबई, ता. 26 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्य लोकांवर दुहेरी संकट आहे. एकीकडे हैराण करणारी उष्णता आणि दुसरीकडे संध्याकाळी पाहुण्यासारखा अचानक येणारा पाऊस, त्यामुळे वातावरणात वेगानं बदल होत आहेत. पिकांचं...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : महाराष्ट्रात CBSE पॅटर्नवर आधारित नवं शालेय शिक्षण धोरण लागू करण्याबाबत निर्माण झालेला संभ्रम आता दूर होण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्र्यांनी सर्व प्रश्नांना स्पष्ट उत्तरं देत नव्या धोरणाची...
Read moreDetailsगुहागर तालुक्यात १२६७ जण होणार नवसाक्षर गुहागर, ता. 22 : तालुक्यातील निरक्षरांना साक्षर करण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 23 मार्च रोजी परीक्षा होणार आहे. या परीक्षेतून नव...
Read moreDetailsकेंद्रात शरद पवारांसारखे नेते प्रमुख विरोधी असते तर कदाचित प्रगल्भता दिसली असती मुंबई, ता. 20 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची...
Read moreDetailsकेंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय नवीदिल्ली, ता. 19 : मतदान ओळखपत्राला आधारकार्डसोबत लिंक करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार निवडणूक...
Read moreDetailsमुंबई, ता. 15 : महागाई वाढत चालली असून सर्वसामान्यांच्या खिशावर ताण वाढत चालला आहे. आधीच महागाईमुळे वैतागलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. दुधाच्या दरामध्ये प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ झाली...
Read moreDetailsमुंबई, ता. 13 : संपूर्ण भारतामध्ये हवामान बदलांना सुरुवात झाली असून, उत्तरेकडील हिमाचल प्रदेश आणि काश्मीरसारखी राज्य वगळता देशाच्या उर्वरित भागांमध्येही तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रसुद्धा इथं अपवाद नाही. मध्य...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.