आम्ही भारतासोबत; तुम्ही पहलगाम हल्ल्याचा निषेध करा नवीदिल्ली, ता. 01 : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर अमेरिकेने कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिकेकडून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना खडेबोल सुनावले...
Read moreDetailsजवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या; झेंडेही हटवले नवीदिल्ली, ता. 30 : भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानी रेंजर्संना प्रत्त्युतर दिल्याने पाक सैन्य बिथरलं आहे. सीमारेषेवरील काही पाकिस्तान सैन्याने आपली चौकी सोडून पळ काढलाय....
Read moreDetailsमध्यरात्री 2 वाजता घेतली पत्रकार परिषद नवीदिल्ली, ता. 30 : जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्या नंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लष्कराच्या तीनही दलांच्या प्रमुखांसह...
Read moreDetailsतपासात धक्कादायक माहिती समोर नवीदिल्ली, ता. 29 : पहलगाममध्ये मंगळवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. पाच ते सहा जणांनी पहलगाममध्ये पर्यटनासाठी आलेल्या लोकांना निशाणा बनवलं. या हल्ल्यात एकूण २६ जणांचा मृत्यू...
Read moreDetailsनवीदिल्ली, ता. 28 : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील तणाव कमालीचा वाढला आहे. या दोन देशांमध्ये मोठं काहीतरी घडू शकतं, अशा चर्चा सुरू...
Read moreDetailsसाऊथ ब्लॉकमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीत मोठा निर्णय; दिल्लीत घडामोडींना वेग नवीदिल्ली, ता. 23 : काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन 26 भारतीयांचा जीव घेतल्यानंतर आता केंद्र सरकारकडून...
Read moreDetailsरेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव; अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत मुंबई, दि. 13 : भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील...
Read moreDetailsमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृढ विश्वास मुंबई, ता. 13 : मुंबईत १ ते ४ मे २०२५ दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट 'वेव्हज २०२५' च्या निमित्ताने क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट...
Read moreDetailsतज्ज्ञांनी सांगितलं 'हे' एक प्रमुख कारण गुहागर, ता. 12 : भारतात आरोग्याबाबत चित्र झपाट्याने बदलताना दिसत आहे. देशात असंसर्गजन्य आजारांचं प्रमाण वाढत असून त्याचा धोकाही वाढत आहे. या सगळ्यात सर्वाधिक...
Read moreDetailsगुगल पे, फोन पे, पेटीएम करायला अडचणी मुंबई, ता. 27 : देशभरात यूपीआय सेवा अचानक ठप्प झाल्याने युजरकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी वापरकर्त्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर...
Read moreDetailsअहिल्यानगर, ता. 26 : मधील संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील लष्करातील हवालदार रामदास साहेबराव बढे (वय ३४) यांना जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण आले. आज बुधवारी मूळगावी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात...
Read moreDetailsफ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर ड्रँगनचं यशस्वी लँडिंग फ्लोरिडा, ता. 19 : 9 महिन्यांची दीर्घ प्रतिक्षा अखेर संपुष्टात आली आहे. अंतराळवीर सुनीता विलियम्स निक हेग, बुच विल्मोर आणि अलेक्जेंडर गोर्बुनोव यांच्यासोबत पृथ्वीवर...
Read moreDetailsज्योतिषी जोशी, आपल्या देशात चंद्रग्रहण दिसणार नाही गुहागर, ता. 11 : 14 मार्च 2025 रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण (Lunar Eclipse) भारतात दिसणार नाही. हे ग्रहण मुख्यतः ऑस्ट्रेलिया, युरोप, आफ्रिका, उत्तर...
Read moreDetailsमुंबई, ता. 20 : चिकन बिर्याणी खाणे कुर्ल्यात राहणार्या एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. कारण घशात अडकलेले चिकनचे हाड काढण्यासाठी त्याच्या मानेवर डॉक्टरांना तीन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत. कुर्ल्यातील...
Read moreDetailsलखनौ, ता. 13 : अयोध्येतील राम मंदिरातील मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी लखनौ पीजीआय येथे अखेरचा श्वास घेतला. ३ फेब्रुवारी रोजी मेंदूत रक्तस्त्राव झाल्यानंतर आचार्य सत्येंद्र...
Read moreDetailsइस्लामिक देशातही महाकुंभाबाबत उत्सूकता गुहागर, ता. 11 : आज महाकुंभाच्या बातम्या जगभरात मोठ्या प्रमाणावर इंटरनेटवर शोधल्या जात आहेत. महाकुंभ म्हणजे केवळ हिंदूंचा धार्मिक मेळा न राहता, ती एक जागतिक घटना...
Read moreDetailsमुंबई, ता. 10 : केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना ‘ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर...
Read moreDetailsपहिल्या टप्प्यात होणार प्रभू श्री राम जन्मभूमी अयोध्या दर्शन रत्नागिरी, ता. 07 : जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ देण्याचे नियोजित असून, समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांमार्फत पहिल्या...
Read moreDetailsGuhagar News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाला एकूण 13,611 कोटी रुपयांचे वाटप केले असून, चालू आर्थिक वर्षातील 10,026.40 कोटी...
Read moreDetailsगुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, ता. 31 : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कायद्यानुसार ७ किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.