शुभांशू शुक्लासह चार अंतराळवीर अंतराळ स्थानकाकडे झेपावले न्यूयाँर्क, ता. 25 : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज 25 जून रोजी अॅक्सियम मिशन 4 अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत इतर...
Read moreDetailsसंदिपकुमार गुप्ता : भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण पाऊल गुहागर, ता. 23 : KLNG गॅस टर्मिटलमधील बंदर आता All-weather Port म्हणून जाहीर करण्यात आले. या बंदरातील ब्रेक वॉटर वॉलचे काम पूर्ण...
Read moreDetailsमुंबई, ता. 19 : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'विनाअट संपूर्ण शरणगती'साठी दिलेला सल्ला इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी स्पष्ट शब्दांत धधुडकावून लावला. उलट, इस्रायलबरोबर सुरू असलेल्या युद्धात...
Read moreDetailsमेक इन इंडियाचा डंका आफ्रिकेतील गिनी देशात भारताने आफ्रिकेतील गिनी या देशात १५० लोकोमोटिव्ह इंजिनांची निर्यात करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा नुकतीच झाली. हा करार सुमारे तीन हजार कोटींचा असून, तो...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 11 : मान. श्री.अश्विनी वैष्णवजीं रेल्वे मंत्री - भारत सरकार यांसी "मुंब्रा येथील झालेल्या दुर्घटने बाबत" मी डोंबिवली मधील सामाजिक कार्यकर्ता गणेश अरुण कदम आपल्या निदर्शनास...
Read moreDetailsमहाराष्ट्रासह देशातील 8 कोटी शेतकऱ्यांचे होणार मोठं नुकसान मुंबई, ता. 06 : भारत आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या द्विपक्षीय व्यापार कराराच्या चर्चांमध्ये ‘डेअरी उत्पादने’ ही एक संवेदनशील आणि वादग्रस्त बाब...
Read moreDetails१ ऑक्टोबर २०२६ पासून पहिल्या टप्प्याला होणार सुरुवात नवीदिल्ली, ता. 05 : देशातील जातनिहाय जनगणनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. भारतात जातनिहाय जनगणना...
Read moreDetailsउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा मुंबई, ता. 04 : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मुळ वेतनावर जून २०२५ पासून ४६ टक्के ऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री...
Read moreDetailsATS ची मोठी कारवाई गुहागर, ता. 30 : पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या तपास संस्थांनी पाकिस्तानी हेरगिरीचा आरोप असणाऱ्या अनेकांना ताब्यात घेतलंय. मूळची हरियाणाची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हीदेखील त्यापैकीच एक आहे. दरम्यान,...
Read moreDetailsजम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दहशतवादी? गुहागर, ता. 15 : भारत आणि पाकिस्तानातील (India Pakistan Tension) युद्धजन्य परिस्थिती शस्त्रसंधीमुळं निवळली असली तरीही या भागात दहशतवादी खुरापती सुरूच असल्यामुळं तणाव मात्र अल्प...
Read moreDetailsसुरक्षा दलाची मोठी कारवाई नवीदिल्ली, ता. 09 : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या तणावाचे वातवरण आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑफरेशन सिंदूर राबवले. भारताने १०० पेक्षा...
Read moreDetailsभारताचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा; आता जशास तसं उत्तर दिलं जाणार नवीदिल्ली, ता. 09 : भारत हल्ला करत असल्याचा पाकिस्तानचा दावा चुकीचा असून भारत दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर देत असल्याचं भारतीय परराष्ट्र...
Read moreDetailsनवीदिल्ली, ता. 08 : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्याने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न...
Read moreDetailsपाकिस्तानच्या पतंप्रधानांचे लष्कराला कारवाईचे सर्वाधिकार गुहागर, ता. 07 : भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा धसका घेतलेल्या पाकिस्तानमध्ये आता गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. भारताला जशास तसं उत्तर देण्यासाठी परवानगी मिळावी,...
Read moreDetailsपाकिस्तानवर एअर स्ट्राईकव्दारे 9 दहशतवादी तळ उध्वस्त; आँपरेशन सिंदूर यशस्वी नवीदिल्ली, ता. 07 : भारताने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देत पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूरअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि...
Read moreDetails7 मे रोजी देशभरात क्रँश ब्लॅकआउट आणि मॉक ड्रिल नवीदिल्ली, ता. 06 : पहलगाम दहशतवाही हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानी दहशतवादाला त्याच्या भाषेत उत्तर देऊ शकतो...
Read moreDetailsपाकिस्तानचा थयथयाट; भारताला दिली पोकळ धमकी नवीदिल्ली, ता. 03 : पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना ठेचा, बदला घ्या, पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा, अशी मागणी भारतभरातून होत आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या मोठ्या कारवाया...
Read moreDetailsभारतीय सैन्याकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर नवीदिल्ली, ता. 03 : पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याचे नाव घेत नाही. नियंत्रण रेषेवर आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलं आहे. पाकिस्तानने काश्मीरमधील उरी, कुपवाडा आणि...
Read moreDetailsपीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसेही केले बंद नवीदिल्ली, ता. 03 : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पाकव्याप्त काश्मीर मध्येही भीतीचे वातावरण आहे आणि पंतप्रधान...
Read moreDetailsकेंद्र सरकारचा मोठा निर्णय नवीदिल्ली, ता. 01 : केंद्र सरकारने आता देशभरात जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.