गाळ काढण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही; पालकमंत्री उदय सामंत गुहागर, ता. 14 : चिपळूण येथील वाशिष्टी नदीमधील गाळ काढण्याचे काम थांबणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. गाळ काढण्यासाठी...
Read moreDetailsएमसीएल सलग्न श्रम साफल्य ऑरगॅनिक प्रो. कं. लि. गुहागर आणि झोलाई ॲग्रो ऑरगॅनिक प्रोड्युसर कं. चिपळूण तर्फे आयोजन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 13 : एमसीएलचे सिनिअर नेशनल सस्टेनेबलिटी कन्सल्टंट आणि...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 09 : आमदार भास्करराव जाधव यांनी सीआरपींच्या मानधनात वाढ व बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून शासन दरबारी आवाज उठवला याबाबत तालुक्यातील सीआरपी'नी सत्कार केला....
Read moreDetailsमातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंचच्या वतीने आयोजन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 09 : चिपळूण तालुक्यात गेली २८ वर्ष विविध क्षेत्रात कार्यरत असलेली मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या कौटुंबिक...
Read moreDetailsगुहागर, ता. 07 : आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चिपळूण यांच्या वतीने गुरुवार दि. 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत चिपळूण येथे विद्यार्थ्याना नोकरीसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले...
Read moreDetailsवेद, शास्त्रांच्या अभ्यास जगण्यास दिशा देतात- डॉ. देवदत्त पाटील रत्नागिरी, ता.07 : वेद, शास्त्रांच्या अभ्यासातून प्रामाणिक जीवन जगण्याचा मार्ग मिळतो आणि पैशांची शुद्धता मिळते. मी मिळवलेला कष्टाचा पैसा आहे हे...
Read moreDetailsमुंबई महानगरपालिका व बेस्ट कर्मचा-यांच्या आंदोलनाला 'ऑफ्रोह'चा पाठिंबा गुहागर, ता. 05 : मुंबई महानगरपालिका व बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, जळगाव आंदोलनाला पाठिंबा देणयासाठी, 14...
Read moreDetailsभारत शिक्षण मंडळाचा रघुनाथ स्मृति आदर्श शिक्षक पुरस्कार रत्नागिरी, ता. 05 : भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरातील शिक्षक सुधीर शिंदे यांना भारत शिक्षण मंडळाचा रघुनाथ स्मृति आदर्श...
Read moreDetailsरत्नागिरी, ता.04 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे यांचे शिरगाव, रत्नागिरी येथे तिसरे नवीन नर्सिंग कॉलेज शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून सुरू होत आहे. यासाठी प्रवेशाची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 04 : खास दिवाळीनिमित्त रत्नागिरी ग्राहक पेठ आयोजित महिला उद्योगिनी, बचत गटांच्या वस्तू विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी प्रसिद्ध उद्योजिका सौ. स्वरूपा सरदेसाई आणि रत्नागिरी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 03 : दि.19 ऑक्टोबर 2023 च्या शासन परिपत्रकानुसार दिवाळी सणासाठी राज्यातील लाभार्थ्यांना 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलोच्या प्रमाणात रवा, चणा डाळ, मैदा व...
Read moreDetailsमातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंचच्या वतीने संस्कार समारंभाचे' आयोजन रत्नागिरी, ता. 03 : चिपळूण तालुक्यात गेली २८ वर्ष विविध क्षेत्रात कार्यरत असलेली खेरशेत येथील मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच या ...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 02 : मांगल्याची दिवाळी काही दिवसांवर आली आहे. या दिवाळीकरिता लहान मोठे आकर्षक आकाशकंदील, शुभेच्छापत्रे, रंगीत पणत्या, वारली पेंटिंग फ्रेम्स, लाकडी शो पीस, बैलगाडी, शोभेच्या वस्तू, किल्ल्यावर ठेवण्यासाठी...
Read moreDetails९ नोव्हेंबरला जिल्ह्यातील आंबोळगड, गणपतीपुळे, वेलदूर, कर्दे व वाल्मिकीनगरमध्ये तालीम रत्नागिरी, ता. 02 : चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी ७ नोव्हेंबर रोजी टेबलटॉप एक्जरसाईज अर्थात नियोजन, तर ९ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष राज्यस्तरीय...
Read moreDetailsक्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी नोंदणीकृत संघटनेंनी ८ नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करावीत - जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी, ता. 02 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी...
Read moreDetailsकोव्हीड महामारीत भारतीय अन्न महामंडळाने शेतकर्यांचे हित जपले रत्नागिरी, ता. 01: केंद्र सरकार व भारतीय अन्न महामंडळ हे शेतकरी व सर्व सामान्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगत रत्नागिरी...
Read moreDetailsमराठी रंगभूमीवरील माईलस्टोन; ४ नोव्हेंबरला इंदिरा गांधी नाट्यगृहात रत्नागिरी, ता. 01 : संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या गाजत असलेल्या आणि बहुचर्चित असलेलं संगीत देवबाभळी या नाटकाचा चिपळूणमधील शेवटचा व रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव...
Read moreDetailsतथागतांनी जगाला बुद्ध धम्म दिला, धम्माचे आचरण व संरक्षण करावे - प्रा.मिलिंद कडवईकर संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 31 : आज युवा पिढी वेगवेगळ्या आमिषांना बळी पडत आहे. जर तिला सावरायचे...
Read moreDetailsभारतीय तटरक्षक वायु अवस्थान रत्नागिरी तर्फे आयोजन; ३५० जणांचा सहभाग रत्नागिरी, ता. 31 : देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपले देशाप्रती असलेले कर्तव्य पार पाडावे याबाबत...
Read moreDetailsदि. 5 नोव्हेंबर रोजी राणी लक्ष्मीबाई सभागृह शेरे नाका येथे पुरस्काराचे वितरण रत्नागिरी, ता. 28 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे या वर्षी चार विशेष पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.