शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे २८ रोजी आयोजन रत्नागिरी, ता. 25 : महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग- सांस्कृतिक कार्य संचालनालय (मुंबई) आयोजित लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनकार्यावर आधारीत ‘लोकमान्य टिळक...
Read moreDetailsआयआयए- क्रेडाई एकत्रित काम करणार; इंजिनिअर, बांधकाम व्यावसायिक सहभागी रत्नागिरी, ता. 20 : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखडा आखतानाच सुजाण नागरिक आणि तज्ज्ञांच्या मतांचा विचार होणे आवश्यक आहे....
Read moreDetailsकोकणातील ग्राहकांसाठी मोठी सुविधा गुहागर, ता. 18 : कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील ह्युंदाई मोटरचे प्रमुख ऑटोमोबाइल डीलर माई ह्युंदाईने कोकण भागातील ग्राहकांसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कंपनीच्या २७...
Read moreDetailsअर्ज करण्याची अंतिम तारीख २२ फेब्रुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत रत्नागिरी, ता. 16 : जिल्ह्यातील गृहिणी व पाककला प्रेमींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. रत्नागिरीत नव्याने सुरू होत असलेल्या ‘कोकम करी’...
Read moreDetailsसंजीवन समाधी सोहळा हा सरकारी कार्यक्रम म्हणून घोषणा होणे गुहागर, ता. 14 : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची नोंद सरकारी दप्तरी होऊन त्यांचा संजीवन समाधी सोहळा हा सरकारी कार्यक्रम...
Read moreDetailsगुहागर, ता. 13 : लांजा तालुक्यातील वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळातर्फे रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांना आदर्श समाजभिमुख पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला. वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या शैलेश रमेश डोळस विद्यानगरीतील...
Read moreDetailsगुहागर, ता. 13 : रत्नागिरी जिल्ह्यातील वेद आणि शास्त्र या विषयांतील दोन दिग्गज विभूती वे. मू.वैदिकमार्तंड, वैदिक शिरोमणी कै. विनायक सी. आठल्ये गुरुजी आणि व्याकरणाचार्य कै. पु. ना. फडके शास्त्री...
Read moreDetailsगुहागर, ता. 12 : कोंडकारुळ पंचायत समिती गणातून विजयी झाल्यानंतर तरुण नेतृत्व म्हणून पुढे आलेले प्रणव पोळेकर यांनी रत्नागिरी येथे जाऊन पालकमंत्री उदयजी सामंत यांची भेट घेतली. या भेटीमुळे तालुक्यातील...
Read moreDetailsस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची नेत्रावती एक्सप्रेसमध्ये मोठी कारवाई रत्नागिरी, ता. 12 : मुंबईतील वाकोला परिसरातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) अवघ्या काही...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 29 : भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे 'राष्ट्रीय मतदार दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रत्नागिरी बसस्थानक...
Read moreDetailsडॉ. पां. वा. काणे यांचे धर्मशास्त्रातील योगदान न्यायशास्त्रातही उपयुक्त- डॉ. आशिष बर्वे रत्नागिरी, ता. 28 : भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांचे धर्मशास्त्रातील योगदान न्यायशास्त्रातही उपयुक्त आहे, कारण जो विस्तारित...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 27 : 'वाढता इलेक्ट्रॉनिक कचरा, तसेच प्लास्टिक कचरा हा कोणत्याही एका ठिकाणचा नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न आहे. त्यामुळे त्या प्रश्नाची तीव्रता कमी करण्यासाठी अनेक संस्थांनी काम करणे...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 24 : जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू असल्याने माहे फेब्रुवारी 2026 मधील 2 फेब्रुवारी रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे उपजिल्हाधिकारी (सा. प्र) विश्वजीत...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 21 : गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही प्रजासत्ताकदिनी रत्नागिरी शहरात ई-यंत्रण अर्थात इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या संकलनाचा मोठा उपक्रम राबवला जाणार आहे. रत्नागिरीतील अनबॉक्स युवर डिझायर आणि पुण्यातील पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन यांच्या...
Read moreDetailsरत्नागिरी पोलिसांचे यश गुहागर, ता. 19 : रत्नागिरी पोलीस दलाने AI आधारित “RAIDS” (Ratnagiri Advanced Integrated Data System) अॅपचा प्रभावी वापर करत हरवलेल्या मुलीचा यशस्वी शोध घेण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली...
Read moreDetailsजिल्हाधिकारी मनुज जिंदल रत्नागिरी, ता. 15 : जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील या निवडणुका सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक...
Read moreDetailsरत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात पार पडणार एकदिवसीय चर्चासत्र रत्नागिरी, ता. 15 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमी द्वारे आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे (रामटेक) भारतरत्न डॉ...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 14 : सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात भविष्याची तरतूद, मुलांचे शिक्षण, वृद्धांची जबाबदारी या दृष्टीने बचतीचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपली बचत सुरक्षित व नियमित परतावा देणारी असणे अत्यंत महत्वाचे आहे....
Read moreDetailsसुशील कुलकर्णी; पंधराव्या कीर्तनसंध्या महोत्सवाला रत्नागिरीत थाटात सुरुवात रत्नागिरी, ता. 08 : हिंदू धर्म हाच खरा राष्ट्रधर्म आहे. तो राष्ट्राशी प्रामाणिक राहायला, राष्ट्र उभे करायला शिकवतो. कीर्तनसंध्या महोत्सवातून होत असलेल्या...
Read moreDetailsश्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूणतर्फे आयोजन गुहागर, ता. 05 : ज्येष्ठ नागरिक संघ जुईनगर, नवी मुंबई येथे नियमितपणे होणाऱ्या सभेत श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.