रत्नागिरी ता.14 : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील चांभार, ढोर, होलार, मोची इत्यादींच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविल्या जातात. महामंडळामार्फत सन...
Read moreDetailsबचत प्रमाणपत्र योजनेस प्रारंभ रत्नागिरी, ता. 07 : केंद्र सरकार पुरस्कृत “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023” या योजनेस बँक ऑफ इंडियाच्या (लिड बँक) सर्व शाखांमध्ये दि. 3 जुलैपासून मुंबई येथे...
Read moreDetailsगुहागर, ता. 05 : कुणबी समाजोन्नती संघ,(मुंबई) शाखा ; तालुका गुहागर अंतर्गत "गुहागर गटाची सर्वसाधारण सभा रविवार दि २ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ४ वाजता घेण्यात आली. ही सभा गुहागर शाखेचे माजी...
Read moreDetailsकृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गजानन पाटील यांची माहिती गुहागर ता. 24 : अन्य कृषी उत्पन्ना प्रमाणेच खैराच्या लाकडाचा समावेश रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नियमात, नियमित करून घेतला...
Read moreDetailsगुहागर, ता. 23 : मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात बांधलेल्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. या भिंतीवर कोकणातील सौंदर्य रेखाटण्यात आले आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या भिंती आता आकर्षित करू लागल्या...
Read moreDetailsकोकणासह विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता गुहागर, ता. 22 : बिपरजॉय चक्रिवादळामुळं तब्बल दोन आठवडे लांबलेला मान्सून अखेरीस महाराष्ट्रात दाखल झाला आहे. दक्षिण कोकणासह मुंबईत मोसमी वारे वाहत आहे. त्यामुळं आता...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : महाराष्ट्र शासनाने अभियांत्रिकी, औषधनिर्माता व कृषीशास्त्र या व्यवसाय अभ्यासक्रमासाठी घेतलेल्या परीक्षेत (एमएचटी-सीईटी 2023) कोयना एज्युकेशन सोसायटीमधील कोयना पॅटर्नच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले. याबद्दल विद्यार्थी व...
Read moreDetailsगहू आणि तांदळाची विक्री थांबवली गुहागर, ता. 18 : केंद्र सरकारने रेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. नवीन अपडेटनुसार, केंद्र सरकारने ओपन मार्केट सेल स्कीम (OMSS) अंतर्गत केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना तांदूळ आणि...
Read moreDetailsमुंबई, ता. 16 : बुडण्याच्या घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता अधिक वृद्धींगत करण्याच्या हेतूने मुंबईतील सहा चौपाट्यांच्या ठिकाणी १२० प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. Appointment of 120 security...
Read moreDetailsगुहागर ता. 11: कोकणातील जवळपास १,०५० गावांवर दरडींचे सावट कायम आहे. वाढती वादळे आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम कसा रोखता येईल, यासाठी आता केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित येवून नवा...
Read moreDetailsयेत्या ३ ते ४ तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार गुहागर ता. 11: केरळनंतर आता मान्सून महाराष्ट्रात डेरेदाखल झाला आहे. आज रविवारी ११ जून रोजी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. भारतीय...
Read moreDetailsगुहागर, ता. 11 : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडत आहे. 12 जून आणि 13 जूनला पालखीचा पुण्यात मुक्काम आहे. या पालखीनिमित्त पुणे विद्यापीठाने पालखी दरम्यान असणाऱ्या परीक्षा...
Read moreDetailsडॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना रत्नागिरी, ता. 09 : जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व अपंग शाळा यांच्याकडून पायाभूत सोयी-सुविधा...
Read moreDetailsवरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिलकुमार लोढा मुंबई, ता. 10 : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर संस्थेच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिलकुमार लोढा यांची बिनविरोध निवड झाली आहे....
Read moreDetailsगुहागर, ता. 9 : तालुक्यातील चंद्रकांत झगडे यांची ग्राहक क्षेत्रातील उल्लेखनीय सेवाभावी कार्याची दखल घेऊन रत्नागिरी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर मा. जिल्हाधिकारी व निवड समितीच्या वतीने तीन वर्षाकरीता नियुक्ती करण्यात...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 09 : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ९ जूनपासून अहमदाबाद-मंगळुरू मार्गावर साप्ताहिक विशेष गाडी सोडली जाणार आहे. या गाडीच्या तीन फेऱ्या २४ जूनपर्यंत चालवल्या जाणार...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 07 : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था गत चार वर्षे सातत्याने आपल्या सभासद, हितचिंतक यांच्या प्रत्यक्ष भेटी करिता त्यांच्या जवळ संवाद साधण्याकरिता व संस्थेच्या योजना सर्वांपर्यंत पोहचविण्या करीता...
Read moreDetailsयंदा देशात मान्सून उशीरा दाखल होणार दिल्ली, ता. 06 : देशात यंदा मान्सून उशीरा दाखल होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत अरबी समुद्राच्या दक्षिण किनार्यावर चक्रीवादळ निर्माण झाले...
Read moreDetailsगुहागर, ता. 04 : ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी (2 जून) संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. ही संख्या आणखी वाढणार असल्याची भीती व्यक्त...
Read moreDetails१० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत वेळापत्रकात बदल मुंबई, ता. 04 : मान्सूनमुळे कोकण रेल्वेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेची वेळ १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.