अमेरिकेने केले भारताचे कौतुक गुहागर (ता. 26) : कोरोनाच्या लढाईमध्ये भारताची महत्त्वपूर्ण भूमिका होती. असे प्रतिपादन अमेरिकेचे कोरोना व्हायरस प्रतिसाद समन्वयक डॉ. आशिष झा यांनी केले. ते व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत बोलत...
Read moreDetailsभाजपा जिल्हाध्यक्ष मा. राजन तेली यांची प्रतिक्रिया गुहागर, ता. 22 : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा करूनही महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे त्यांची अंमलबजावणी केली नाही. पण...
Read moreDetails10 लाख कर्मचाऱ्यांच्या भरती येत्या 22 ऑक्टोबरला होणार नवी दिल्ली, ता. 21 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून येत्या 22 ऑक्टोबरला, सकाळी 11 वाजता रोजगार मेला- ह्या...
Read moreDetailsरिपब्लिकन (आठवले ) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते अनंत पवार यांचे मुख्यमंत्र्याना पत्र आबलोली, ता. 18 : रत्नागिरी जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातर्फे १ ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद...
Read moreDetailsमुंबई, ता.18 : काही दिवसांवर आलेल्या दिपावली सणनिमित्त मध्य रेल्वेने कोकण आणि गोव्यातील प्रवाशांकरिता जादा रेल्वे सोडणार असल्याचं घोषित केले आहे. दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर वाढणारी प्रवाशांची संख्या आणि सुट्टीच्या कालावधीत...
Read moreDetailsडिजिटल मुळे देशात आर्थिक समावेशकता अधिक व्यापक होईल – पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली, ता. 15 : आर्थिक समावेशकता वाढीस लागावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 11...
Read moreDetails२ वर्षे रखडलेले काम मार्गी लागणार ; सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण मुंबई, ता.11 : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला आता अधिक गती मिळणार असून या महामार्गावरील इंदापूर ते धामणदेवी या...
Read moreDetailsसैन्य दलातील अधिकारी, सिने कलाकार, शिक्षण अधिकारी, राजकीय नेते यांच्या उपस्थितीत वितरित गुहागर, ता.10 : तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठचे विद्यमान सरपंच जनार्दन पांडुरंग आंबेकर हे फेब्रुवारी २०२१ पासून कार्यरत आहेत. ग्रामपंचायत...
Read moreDetailsनवी दिल्ली, ता. 30 : केंद्र सरकारने नव्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२) मुदत ठेव, मासिक उत्पन्न योजना, किसान विकास पत्र आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना या अल्पबचत...
Read moreDetailsबेस्टचा निर्णय; वर्षभरात होणार 1560 बस थांब्यांचे नुतनीकरण मुंबई, ता. 29 : येत्या वर्षभरात शहरातील 1 हजार 560 बस थांब्यांचे नूतनीकरण आणि पुनर्बांधणी बेस्ट तर्फे करण्यात येणार आहे. त्यापैकी 10 बस थांब्यांवर लवकरच मोबाइल चार्जिंग, वायफाय, दिव्यांगांसाठी ब्रेललिपी चिन्हे आदी विविध...
Read moreDetailsआसाममधील दिनजान येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सुसज्जतेचा घेतला आढावा दिल्ली, ता. 29 : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सप्टेंबर 28, 2022 रोजी आसाममधील दिनजान येथे लष्कराच्या तळाला भेट दिली. संरक्षण...
Read moreDetailsगुहागर, ता. 29 : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांचा 93 वा जन्म दिनी अयोध्येतील राम कथा पार्कामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूनंतरचा हा पहिला जन्मदिवस आहे. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली...
Read moreDetailsगुहागर, ता. 27 : जगात धान्य, फळे, भाजी आणि अन्य प्रकारची शेती केली जाते. पण असा एक देश आहे की, तेथे चक्क विषारी सापांची शेती केली जाते. यावर विश्वास बसत...
Read moreDetailsस.पो.नि.प्रियांका जाधव बोर्ड विशेषज्ञ परीक्षेत देशात प्रथम गुहागर, ता. 27 : पुणे पोलिस दलात सीआयडीमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या सपोनि प्रियंका संकपाळ-जाधव यांनी अखिल भारतीय बोर्ड विशेषज्ञ परीक्षेमध्ये 250 पैकी 224...
Read moreDetails'ऑफ्रोह' चे आमरण उपोषण लिलाधर ठाकूर, राज्यकार्यकारीणी सदस्यऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्र (ऑफ्रोह) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेंशन, सेवा समाप्त कर्मचा-याना अधिसंख्य पदाचे आदेश व अधिसंख्य पदावरील कर्मचा-यांना त्यांचे सेवाविषयक लाभ...
Read moreDetailsएनसीईआरटी’च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष गुहागर, दि. 24 : देशभरातील ८१ टक्के विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अस्वस्थेतेचे कारण अभ्यास, परीक्षा आणि निकाल असल्याचे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. ५१...
Read moreDetailsगुहागर, दि. 24 : जागतिक नैसर्गिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील पर्यटन प्रदूषणमुक्त अन् पर्यावरणपूरक व्हावे म्हणून ई – बस व बायोटॉयलेट सुविधांचे बुधवारी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयातून...
Read moreDetailsकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिले आश्वासन नवी दिल्ली, ता. 21: कोकणाच्या विकासासाठी आणि बंदरास जोडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निवळी-जयगड रस्त्याचे चौपदरीकरण लवकरच होणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग...
Read moreDetailsराज्य सरकारची घोषणा ; राजकीय आणि सामाजिक गुन्हे मुंबई,ता. 21 : कोरोना काळातील (Coronacirus) घडलेले राजकीय आणि सामाजिक गुन्हे (Political and Social Crimes) मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे....
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 20 : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तरी या वर्षासाठी व्यवसायीक अभ्यासक्रमास...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.