Bharat

देशपातळीवरील बातम्या

रानटी प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीला रामराम

Wild animal nuisance to agriculture

गुहागर, ता.08 :  एकेकाळी जिथे जागा भेटेल त्या ठिकाणी घरापासून दूर रानातही अवघड जागा साफ करून विविध प्रकारची पिके शेतकरी घेत असत. पण गेल्या दहा- पंधरा वर्षात रानाकडे सुद्धा फिरकत...

Read moreDetails

वस्त्रोद्योग मंत्री गोयल यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Piyush Goyal guided the students

भारताचे केवळ दशकच नाही तर शतक आहे ; पीयूष गोयल गुहागर, ता.07 : भारत’ म्हणजे ‘संधींची खाण’ असून हे भारताचे केवळ दशकच नाही तर भारताचे शतक आहे असे केंद्रीय वाणिज्य...

Read moreDetails

एलआयसी विमा प्रतिनिधींचे असहकार आंदोलन

Agitation of LIC Insurance representatives

पॉलिसीधारक आणि विमाप्रतिनीधींच्या न्याय्य हक्कांसाठी मागण्यांचे निवेदन सादर गुहागर, ता.07 : एलआयसी पॉलिसी हप्त्यांवरील जीएसटी रद्द व्हावा, पॉलिसीवरील बोनस वाढवून मिळावा. यासहित पॉलिसीधारक आणि विमाप्रतिनीधींच्या महत्वाच्या अशा विविध मागण्यांसाठी विमा...

Read moreDetails

स्वदेशी बनावटीची युद्धनौका आयएनएस विक्रांत

INS Vikrant

नौदलाच्या नवीन ध्वजाचे पंतप्रधानांनी केले राष्ट्रार्पण गुहागर, ता. 06 : भारताचे वाढते स्वदेशी उत्पादन सामर्थ्य दर्शवणाऱ्या तसेच, 'आत्मनिर्भर भारताच्या' उद्दिष्टमार्गावरील एक मैलाचा टप्पा सिद्ध करणारी, संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू...

Read moreDetails

अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढविणार

Salary increase of Anganwadi workers

महिला व बालविकास मंत्रांचे प्रतिपादन गुहागर ता. 05 : स्वस्थ भारत मोहिमेत राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. त्यांचे मानधन वाढवण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. त्यावर...

Read moreDetails

यावर्षी मान्सून वेळेआधी परतणार

Monsoon will return early this year

नागपूर, ता.01 : दरवर्षीपेक्षा यावर्षी लवकर म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होईल. आणि ३० सप्टेंबरपर्यंत तो महाराष्ट्रातून निघून जाईल. असा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे...

Read moreDetails

कुलदिप यादव 28 वर्षांनी भारतात परतले

Pakistan government released Yadav

भारतीय मुत्सद्देगिरीचा विजय, कुटुंबियांनी मानले मोदींचे आभार गुहागर ता. 01: गेली 28 वर्षे हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी तुरुंगात कैद असलेले कुलदिप यादव 31 आँगस्टला भारतात परतले. पाकिस्तान सरकारने  यादव यांना आजीवन कारवासाची...

Read moreDetails

डॉ. आंबेडकरांचे गावी मंडणगडमध्ये होणार न्यायालय

Court to be held in Mandangad

रत्नागिरी, ता. 27 :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, देशाचे पहिले कायदा मंत्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे आहे. तरीही या तालुक्यात न्यायालय नाही, याची सर्वांनाच खंत होती. स्वातंत्र्याचा...

Read moreDetails

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप

Distribution of material to senior citizens and disabled

वंचितांच्या विकासासाठी तळागाळापर्यंत पोहोचण्याचा सरकारचा प्रयत्न - नितीन गडकरी मुंबई, ता.27 : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,  समाजातील वंचितांच्या विकासासाठी तळागाळातील  प्रत्येक शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे, आणि...

Read moreDetails

प्रवासात सुट्ट्या पैशांची चिंता नको

Tickets by 'Digital' system in ST

एसटीमध्ये 'डिजिटल' प्रणालीद्वारे मिळणार  तिकिट मुंबई, दि. 25 : एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्ट्या पैशांची चिंता नको. एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत 'डिजिटल' प्रणालीद्वारे तिकिट खरेदी करता...

Read moreDetails

सेवा निवृत्त कर्मचा-यांना तात्पुरती पेंशन सुरु करा

Demand of 'Ofroh' to Chief Minister

'ऑफ्रोह'ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी गुहागर, ता. 24  : अधिसंख्य पदावरून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना तात्पुरती पेंशन मिळावी. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या ७ डिसेंबर २०२१ च्या निर्णयाची व विधी व न्याय विभागाच्या २७...

Read moreDetails

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष घटनापीठाकडे वर्ग

Important hearing in Supreme Court

सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण झाली सुनावणी दिल्ली, ता. 23 : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी झाली. यादरम्यान, न्यायालयाने हे प्रकरण आता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केले आहे. यामुळे आता 25...

Read moreDetails

अहमदनगर येथे अग्निवीर भर्ती मेळावा

Agniveer Recruiting Gathering

23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर पर्यंत ;  68,000 उमेदवारांची नोंदणी पुणे, ता. 22 :  येथील भर्ती कार्यालयाच्या अधिपत्याखाली, अहमदनगर येथील राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात येत्या 23 ऑगस्ट पासून...

Read moreDetails

भारतीय युद्धनौका गोवा ते म़ॉरिशसच्या सागरी मोहिमेवर

Indian warships on maritime missions

मुंबई, ता.21 : आयएनएस मांडवीचे कमांडिंग ऑफिसर कमोडोर संजय पांडा यांनी गोवा ते मॉरिशसमधल्या लुईस बंदरापर्यंतच्या नौकानयन मोहिमेचा ध्वज दाखवून प्रारंभ केला. ही मोहीम नौदल नौकानयन जहाज (आयएनअसव्ही) तारिणीतील सहा अधिकाऱ्यांच्या...

Read moreDetails

बळीराजाला प्रोत्साहनपर अनुदान

Incentive Grant to Baliraja

डॉ.विनय नातूनी केले शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन गुहागर, ता.19 : गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या आपत्तींना तोंड देतानाही नियमित कर्जफेड करणाऱ्या १४ लाख शेतकऱ्यांना ५० हजार रु. पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी...

Read moreDetails

लो. टिळक अंकनाद पाढे सात्मीकरण स्पर्धा

The Fundamentals of Mathematics

गुहागर, ता.06 : महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग (Marathi Language Department, Government of Maharashtra), राज्य मराठी विकास संस्था आणि MAAP EPIC Communication Pvt. Ltd  यांच्या संयुक्त विद्यमाने लो. टिळक अंकनाद...

Read moreDetails

सैनिकी शाळांमध्ये शैक्षणिक सत्र सुरू

Military school started

संरक्षण मंत्रालयाने भागीदारी पद्धतीने 7 नव्या सैनिकी शाळांना मंजुरी नवी दिल्ली, ता.5 : भागीदारी पद्धतीने शंभर नव्या शाळा स्थापन करण्याच्या केंद्र सरकारच्या उद्दिष्टांअन्वये, पहिल्या टप्प्यात 12 शाळा सुरू करण्यासंदर्भात सैनिक स्कूल...

Read moreDetails

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात हिंदी साहित्यकारांचे योगदान

Contribution of Hindi Literary Writers

मुंबई विद्यापीठाच्या हिंदी अध्ययन मंडळाच्या सदस्या यांचे प्रतिपादन गुहागर, ता. 30 : भारतीय स्वातंत्र्यसंग्रामामध्ये भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची जाज्वल्य देशभक्ती वृद्धिंगत करून त्यांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित करण्याचे तसेच ब्रिटिशांनी भारतीयावर लादलेल्या गुलामीचे...

Read moreDetails

कुणबी समाजाचा वधू वर मेळावा संपन्न

Kunbi Bridegroom Gathering

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा-चेंबूर ट्रॉम्बेचे आयोजित उदय दणदणे, ठाणे गुहागर, ता. 29 : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा चेंबूर ट्रॉम्बे संलग्न-कुणबी विवाह सल्लागार मंडळ, आयोजित २४ जुलै...

Read moreDetails

राज्यातील शेतकरी कुटुंबाना दिलासा

Relief to Farmer Families

भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.विनय नातू यांच्याकडून सरकारचे अभिनंदन गुहागर, ता. 28 : गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या आपत्तींना तोंड देतानाही नियमित कर्जफेड करणाऱ्या बळीराजाला ५० हजार रु. पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय...

Read moreDetails
Page 22 of 31 1 21 22 23 31