केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिले आश्वासन नवी दिल्ली, ता. 21: कोकणाच्या विकासासाठी आणि बंदरास जोडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निवळी-जयगड रस्त्याचे चौपदरीकरण लवकरच होणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग...
Read moreDetailsराज्य सरकारची घोषणा ; राजकीय आणि सामाजिक गुन्हे मुंबई,ता. 21 : कोरोना काळातील (Coronacirus) घडलेले राजकीय आणि सामाजिक गुन्हे (Political and Social Crimes) मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे....
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 20 : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तरी या वर्षासाठी व्यवसायीक अभ्यासक्रमास...
Read moreDetailsशासनाने प्रदान केले विशेष अधिकार गुहागर, ता.16 : बदललेल्या नवीन शासन धोरणानुसार थेट जनतेतून सरपंच निवड होणार आहे. शासन निर्णयानुसार या सरपंचांना अधिक अधिकार मिळणार असल्याने तो सरपंच आता मिनी...
Read moreDetailsसीमाशुल्क अधिकाऱ्यांची सुनियोजित कारवाई ; सहा जणांना अटक मुंबई, ता. 12 : मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने 10 सप्टेंबर 2022 रोजी एका सुनियोजित कारवाई अंतर्गत सुदानी प्रवाशांकडून 5 कोटी 38 लाख...
Read moreDetailsगुहागर, ता. 09 : भारतातील अमेरिकी दूतावासाने यावर्षी ८२ हजार भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा जारी केला आहे. मागील कोणत्याही वर्षाच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकी विद्यार्थी व्हिसा मिळण्याचे...
Read moreDetailsइंडिया गेट येथे नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण दिल्ली, ता. 09 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'कर्तव्य पथ' चे उद्घाटन केले. शक्तीचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा राजपथ आता लोकांचे स्वामित्व आणि सक्षमीकरणाचे उदाहरण म्हणून कर्तव्यपथ...
Read moreDetailsगुहागर, ता. 09 : एलिझाबेथ ही ब्रिटनची सर्वात जास्त काळ सत्ता सांभाळणारी सम्राज्ञी होती. एलिझाबेथ यांचे बालमोरल येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्या 96 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक...
Read moreDetailsगुहागर, ता.08 : एकेकाळी जिथे जागा भेटेल त्या ठिकाणी घरापासून दूर रानातही अवघड जागा साफ करून विविध प्रकारची पिके शेतकरी घेत असत. पण गेल्या दहा- पंधरा वर्षात रानाकडे सुद्धा फिरकत...
Read moreDetailsभारताचे केवळ दशकच नाही तर शतक आहे ; पीयूष गोयल गुहागर, ता.07 : भारत’ म्हणजे ‘संधींची खाण’ असून हे भारताचे केवळ दशकच नाही तर भारताचे शतक आहे असे केंद्रीय वाणिज्य...
Read moreDetailsपॉलिसीधारक आणि विमाप्रतिनीधींच्या न्याय्य हक्कांसाठी मागण्यांचे निवेदन सादर गुहागर, ता.07 : एलआयसी पॉलिसी हप्त्यांवरील जीएसटी रद्द व्हावा, पॉलिसीवरील बोनस वाढवून मिळावा. यासहित पॉलिसीधारक आणि विमाप्रतिनीधींच्या महत्वाच्या अशा विविध मागण्यांसाठी विमा...
Read moreDetailsनौदलाच्या नवीन ध्वजाचे पंतप्रधानांनी केले राष्ट्रार्पण गुहागर, ता. 06 : भारताचे वाढते स्वदेशी उत्पादन सामर्थ्य दर्शवणाऱ्या तसेच, 'आत्मनिर्भर भारताच्या' उद्दिष्टमार्गावरील एक मैलाचा टप्पा सिद्ध करणारी, संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू...
Read moreDetailsमहिला व बालविकास मंत्रांचे प्रतिपादन गुहागर ता. 05 : स्वस्थ भारत मोहिमेत राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. त्यांचे मानधन वाढवण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. त्यावर...
Read moreDetailsनागपूर, ता.01 : दरवर्षीपेक्षा यावर्षी लवकर म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होईल. आणि ३० सप्टेंबरपर्यंत तो महाराष्ट्रातून निघून जाईल. असा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे...
Read moreDetailsभारतीय मुत्सद्देगिरीचा विजय, कुटुंबियांनी मानले मोदींचे आभार गुहागर ता. 01: गेली 28 वर्षे हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी तुरुंगात कैद असलेले कुलदिप यादव 31 आँगस्टला भारतात परतले. पाकिस्तान सरकारने यादव यांना आजीवन कारवासाची...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 27 :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, देशाचे पहिले कायदा मंत्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे आहे. तरीही या तालुक्यात न्यायालय नाही, याची सर्वांनाच खंत होती. स्वातंत्र्याचा...
Read moreDetailsवंचितांच्या विकासासाठी तळागाळापर्यंत पोहोचण्याचा सरकारचा प्रयत्न - नितीन गडकरी मुंबई, ता.27 : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, समाजातील वंचितांच्या विकासासाठी तळागाळातील प्रत्येक शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे, आणि...
Read moreDetailsएसटीमध्ये 'डिजिटल' प्रणालीद्वारे मिळणार तिकिट मुंबई, दि. 25 : एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्ट्या पैशांची चिंता नको. एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत 'डिजिटल' प्रणालीद्वारे तिकिट खरेदी करता...
Read moreDetails'ऑफ्रोह'ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी गुहागर, ता. 24 : अधिसंख्य पदावरून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना तात्पुरती पेंशन मिळावी. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या ७ डिसेंबर २०२१ च्या निर्णयाची व विधी व न्याय विभागाच्या २७...
Read moreDetailsसर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण झाली सुनावणी दिल्ली, ता. 23 : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी झाली. यादरम्यान, न्यायालयाने हे प्रकरण आता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केले आहे. यामुळे आता 25...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.