फॅमिलीला क्वालिटी टाईम (Quality Time) कसा द्यायचा? श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900/ 9930653355 मित्रांनो, काल आपण बघितलं की फॅमिली साठी वेळ देणे किती आवश्यक आहे ते. आपण फॅमिलीला...
Read moreDetailsमहाराष्ट्रात केंद्र सरकार 2 लाख कोटींची गुंतवणूक करणार दिल्ली, ता.04 : नागपूरमध्ये होणारा C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा 'टाटा एयरबस प्रकल्प' महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. या बातमीनंतर महाविकास आघाडीकडून...
Read moreDetailsगुहागर, ता. 03 : सध्या अनेक ठिकाणी अनेक धक्कादायक प्रकार घडताना दिसत आहेत. त्यामुळे समाजात चिंतेचे वातावरण कायमच असतं. हल्ली लहान मुलांसोबतही अनेक गुन्हे आणि धक्कादायक प्रकार घडत असतात. तर...
Read moreDetailsकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) केले स्पष्ट गुहागर, ता. 03 : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना किमान ७५ टक्के उपस्थिती असल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही. विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती अनिवार्य (Attendance Compulsory)...
Read moreDetailsचार्जिंग पॉइंट्ससाठी भारतीय लष्कराचा टाटा पॉवरसोबत सहयोग दिल्ली, ता.0 2 : भारतीय लष्कराने (Indian Army) आपल्या 'गो-ग्रीन उपक्रमाद्वारे' दिल्ली छावणी क्षेत्रातील विविध ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) 16 चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी टाटा पॉवर या...
Read moreDetailsकेंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर उपस्थितीत बागायती मूल्य श्रृंखला विस्तारासंबंधी कार्यक्रम संपन्न दिल्ली, ता.02 : आपले शेतकरी देशाचे रक्षणाचे काम करणाऱ्या सैनिकांप्रमाणेच वंदनीय - अभिनंदनीय आहेत, असे उद्गार केंद्रीय कृषी...
Read moreDetailsगुहागर, ता. 02 : 1 नोव्हेंबर 2022 रोजी इंटेलिजेंस कोअरच्या 80 व्या कोअर दिनानिमित्त, लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग(Lt Gen Ajay Kumar Singh), एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ,...
Read moreDetailsअति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक, विशेष सेवा पदक विजेते गुहागर, 02 : अतिविशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेवा पदक विजेते लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग...
Read moreDetailsमुंबई, ता. 30 : भारत-मोझांबिक-टांझानिया त्रिपक्षीय सरावाची (आयएमटी ट्रायलॅट) पहिली आवृत्ती पार पडली. भारतीय, मोझांबिक आणि टांझानियन नौदलांमधील संयुक्त सागरी सराव 27 ऑक्टोबर 22 रोजी टांझानियाच्या दार एस सलाम येथे सुरू झाला. भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व...
Read moreDetailsगुहागर, 29 : परदेशी जायचं म्हटलं की पहिल्यांदा आपली धावाधाव होते ती पासपोर्टसाठी. कारण दुसऱ्या देशात जायचं म्हटलं की पासपोर्ट हा गरजेचाच. जर नसेल तर तो काढावा लागणार. मात्र तुम्हाला...
Read moreDetailsआदित्य ठाकरेंचा आरोप, उद्योग मंत्री सामंत यांचा पलटवार मुंबई, ता. 28 : खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला. त्यामुळे खोके सरकारवर उद्योग जगताचा विश्वास उरलेला नाही. असा आरोप उद्धव...
Read moreDetailsएअरबस डिफेन्स आणि टाटा समूह ; पंतप्रधान मोदी 30 ऑक्टोबरला प्रकल्पाची पायाभरणी करणार नवी दिल्ली, 28 : 'मेक इन इंडिया' आणि देशांतर्गत विमान निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र...
Read moreDetailsनवी दिल्ली, ता. 27 : भारतीय लष्कराचा सगळ्यात मोठा भाग असलेल्या पायदळाचे देशरक्षणातील योगदान गौरविण्यासाठी दरवर्षी 27 ऑक्टोबर रोजी ‘पायदळ दिवस’ साजरा केला जातो. 1947 साली या दिवशी भारतीय लष्करातील...
Read moreDetailsअंमली पदार्थ वाळवीसारखा युवा पिढीला पोखरतआहे. तर त्याच्या व्यापारातून येणारा पैसा दहशतवादाला पोसत आहे. ; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नवी दिल्ली, ता. 27 : केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी...
Read moreDetailsनवी दिल्ली, ता. 27 : भारतीय तटरक्षक दलाने (ICG) 20 बांगलादेशी मच्छिमारांची भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेजवळच्या (IMBL) सागर बेटावरून 25 ऑक्टोबर 22 रोजी सुटका केली. अतिशय जलद आणि योग्य...
Read moreDetailsअमेरिकेने केले भारताचे कौतुक गुहागर (ता. 26) : कोरोनाच्या लढाईमध्ये भारताची महत्त्वपूर्ण भूमिका होती. असे प्रतिपादन अमेरिकेचे कोरोना व्हायरस प्रतिसाद समन्वयक डॉ. आशिष झा यांनी केले. ते व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत बोलत...
Read moreDetailsभाजपा जिल्हाध्यक्ष मा. राजन तेली यांची प्रतिक्रिया गुहागर, ता. 22 : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा करूनही महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे त्यांची अंमलबजावणी केली नाही. पण...
Read moreDetails10 लाख कर्मचाऱ्यांच्या भरती येत्या 22 ऑक्टोबरला होणार नवी दिल्ली, ता. 21 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून येत्या 22 ऑक्टोबरला, सकाळी 11 वाजता रोजगार मेला- ह्या...
Read moreDetailsरिपब्लिकन (आठवले ) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते अनंत पवार यांचे मुख्यमंत्र्याना पत्र आबलोली, ता. 18 : रत्नागिरी जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातर्फे १ ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद...
Read moreDetailsमुंबई, ता.18 : काही दिवसांवर आलेल्या दिपावली सणनिमित्त मध्य रेल्वेने कोकण आणि गोव्यातील प्रवाशांकरिता जादा रेल्वे सोडणार असल्याचं घोषित केले आहे. दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर वाढणारी प्रवाशांची संख्या आणि सुट्टीच्या कालावधीत...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.