ATS ची मोठी कारवाई गुहागर, ता. 30 : पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या तपास संस्थांनी पाकिस्तानी हेरगिरीचा आरोप असणाऱ्या अनेकांना ताब्यात घेतलंय. मूळची हरियाणाची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हीदेखील त्यापैकीच एक आहे. दरम्यान,...
Read moreDetailsजम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दहशतवादी? गुहागर, ता. 15 : भारत आणि पाकिस्तानातील (India Pakistan Tension) युद्धजन्य परिस्थिती शस्त्रसंधीमुळं निवळली असली तरीही या भागात दहशतवादी खुरापती सुरूच असल्यामुळं तणाव मात्र अल्प...
Read moreDetailsसुरक्षा दलाची मोठी कारवाई नवीदिल्ली, ता. 09 : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या तणावाचे वातवरण आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑफरेशन सिंदूर राबवले. भारताने १०० पेक्षा...
Read moreDetailsभारताचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा; आता जशास तसं उत्तर दिलं जाणार नवीदिल्ली, ता. 09 : भारत हल्ला करत असल्याचा पाकिस्तानचा दावा चुकीचा असून भारत दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर देत असल्याचं भारतीय परराष्ट्र...
Read moreDetailsनवीदिल्ली, ता. 08 : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्याने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न...
Read moreDetailsपाकिस्तानच्या पतंप्रधानांचे लष्कराला कारवाईचे सर्वाधिकार गुहागर, ता. 07 : भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा धसका घेतलेल्या पाकिस्तानमध्ये आता गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. भारताला जशास तसं उत्तर देण्यासाठी परवानगी मिळावी,...
Read moreDetailsपाकिस्तानवर एअर स्ट्राईकव्दारे 9 दहशतवादी तळ उध्वस्त; आँपरेशन सिंदूर यशस्वी नवीदिल्ली, ता. 07 : भारताने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देत पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूरअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि...
Read moreDetails7 मे रोजी देशभरात क्रँश ब्लॅकआउट आणि मॉक ड्रिल नवीदिल्ली, ता. 06 : पहलगाम दहशतवाही हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानी दहशतवादाला त्याच्या भाषेत उत्तर देऊ शकतो...
Read moreDetailsपाकिस्तानचा थयथयाट; भारताला दिली पोकळ धमकी नवीदिल्ली, ता. 03 : पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना ठेचा, बदला घ्या, पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा, अशी मागणी भारतभरातून होत आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या मोठ्या कारवाया...
Read moreDetailsभारतीय सैन्याकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर नवीदिल्ली, ता. 03 : पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याचे नाव घेत नाही. नियंत्रण रेषेवर आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलं आहे. पाकिस्तानने काश्मीरमधील उरी, कुपवाडा आणि...
Read moreDetailsपीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसेही केले बंद नवीदिल्ली, ता. 03 : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पाकव्याप्त काश्मीर मध्येही भीतीचे वातावरण आहे आणि पंतप्रधान...
Read moreDetailsकेंद्र सरकारचा मोठा निर्णय नवीदिल्ली, ता. 01 : केंद्र सरकारने आता देशभरात जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी...
Read moreDetailsआम्ही भारतासोबत; तुम्ही पहलगाम हल्ल्याचा निषेध करा नवीदिल्ली, ता. 01 : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर अमेरिकेने कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिकेकडून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना खडेबोल सुनावले...
Read moreDetailsजवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या; झेंडेही हटवले नवीदिल्ली, ता. 30 : भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानी रेंजर्संना प्रत्त्युतर दिल्याने पाक सैन्य बिथरलं आहे. सीमारेषेवरील काही पाकिस्तान सैन्याने आपली चौकी सोडून पळ काढलाय....
Read moreDetailsमध्यरात्री 2 वाजता घेतली पत्रकार परिषद नवीदिल्ली, ता. 30 : जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्या नंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लष्कराच्या तीनही दलांच्या प्रमुखांसह...
Read moreDetailsतपासात धक्कादायक माहिती समोर नवीदिल्ली, ता. 29 : पहलगाममध्ये मंगळवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. पाच ते सहा जणांनी पहलगाममध्ये पर्यटनासाठी आलेल्या लोकांना निशाणा बनवलं. या हल्ल्यात एकूण २६ जणांचा मृत्यू...
Read moreDetailsनवीदिल्ली, ता. 28 : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील तणाव कमालीचा वाढला आहे. या दोन देशांमध्ये मोठं काहीतरी घडू शकतं, अशा चर्चा सुरू...
Read moreDetailsसाऊथ ब्लॉकमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीत मोठा निर्णय; दिल्लीत घडामोडींना वेग नवीदिल्ली, ता. 23 : काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन 26 भारतीयांचा जीव घेतल्यानंतर आता केंद्र सरकारकडून...
Read moreDetailsरेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव; अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत मुंबई, दि. 13 : भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील...
Read moreDetailsमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृढ विश्वास मुंबई, ता. 13 : मुंबईत १ ते ४ मे २०२५ दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट 'वेव्हज २०२५' च्या निमित्ताने क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.