भारतीय किसान संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
गुहागर, ता. 20 : रत्नागिरी जिल्हातील शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नाबाबत भारतीय किसान संघाच्या वतीने विविध मागण्यासाठी दिनांक २५ मार्च रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार ...














