गोगटे जोगळेकर महाविद्यालयात संस्कृत विभागातर्फे रत्नागिरी, ता.02 : गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (Gogte Joglekar College) संस्कृत विभागातर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही कालिदास दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाबरोबरच संस्कृत संभाषण वर्गाचा...
Read moreDetailsलोकशिक्षण मंडळ आबलोलीने केला माजी विद्यार्थ्याचा सत्कार आबलोली, ता. 02 : गुहागर (Guhagar) तालुक्यातील लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली. या प्रशालेचा माजी विद्यार्थी...
Read moreDetailsकृषी प्रगत तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचणे हीच श्रद्धांजली - प्रतिभा वराळे गुहागर, ता. 02 : कृषी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान अशा प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे. शेतीचा विकास होणे, हीच खरी महाराष्ट्राचे माजी...
Read moreDetailsविधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी लांजा, ता. 02 : राजापूरचे आमदार व शिवसेनेचे उपनेते राजन साळवी यांनी विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा अर्ज दाखल करताना महविकासआघाडीचे नेते...
Read moreDetailsवरवेली शिंदेवाडीतील नमन लोककलेतील मृदुंगमणी गुहागर, ता.02 : तालुक्यातील वरवेली शिंदेवाडी येथील नमन कलाकार व मृदुंगमनी जगन्नाथ गणपत शिंदे यांना लोककला गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार नमन लोक कला...
Read moreDetailsगुहागर, ता. 01 : नमन लोककला संस्था (कार्यक्षेत्र -भारत), साईश्रद्धा कलापथक मुंबई (कानसे ग्रुप) या संस्थातर्फे कोकणातील ज्येष्ठ लोककलावंत आणि विशेष योगदान देणारे कलाकार यांचा सत्कार करण्यात आला. मुंबईतील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले येथे मान्यवरांच्या...
Read moreDetailsरत्नागिरी मुंबई विद्यापीठ उप-परीसरात विविध अभ्यासक्रम रत्नागिरी, ता.01 : मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उप-परिसरात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. विद्यार्थ्यांनसाठी एमएससीच्या रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि...
Read moreDetailsरत्नागिरी, ता.01 : भारताच्या उभारणीत बहुमूल्य योगदान देणाऱ्या सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक पद्धतीत काही महत्त्वाचे बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. आधुनिक जगात हा अभ्यासक्रम अधिक दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न केले...
Read moreDetailsकालिदास विरचित मेघदूत काव्याचे पठण रत्नागिरी, ता. 01 : रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पां. वा. काणे रत्नागिरी उपकेंद्रामध्ये काल ३० जून रोजी कालिदास दिनाचे आयोजन करण्यात आले...
Read moreDetailsलष्कराच्या जवानांसह 200 हून अधिक ग्रामस्थ बेपत्ता मणिपूर राज्याची राजधानी इम्फाळजवळील नोनी जिल्ह्यात तुपुल रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी (ता. 29) रात्री भूस्खलन झाले. यामध्ये 200 हून अधिक ग्रामस्थ आणि जवान ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. 7 जवानांसह 14 जणांचा...
Read moreDetailsव्याघ्रांबरी बचत समुह यांच्या गांडूळखत प्रकल्पावर गुहागर, ता. 30 : कृषी क्षेत्रातील विकसित तंत्रज्ञानाचा व राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा वापर महिला सक्षमीकरणासाठी करण्याचे आव्हान असगोली येथील व्याघ्रांबरी स्वयंसहाय्यता बचत...
Read moreDetailsवारकरी भजनासहीत वृक्षदिंडी ; ३००० वृक्ष लागवडीचा संकल्प गुहागर, ता. 30 : महसुल विभागाच्यावतीने गुहागरमध्ये वारकरी सांप्रदायाच्या भजनासहीत पालखीमध्ये वृक्षाची वृक्षदिंडी काढण्यात आली. एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी, शहरातील प्रत्येक विभागातील अधिकारी, वृक्षप्रेमी यांच्या समवेत वृक्ष...
Read moreDetailsगुहागर, ता. 30 : जागतिक पातळीवर सायकलिंग या विषयाला नवसंजीवनी प्राप्त करुन देण्यासाठी झटणाऱ्या Audax Club Perisien (France) या संस्थेचे भारतात Audax India Randonneurs (AIR) ही संघटना प्रतिनिधित्व करते. या...
Read moreDetailsकवीकुलगुरु कालिदास विश्वविद्यालयातर्फे आयोजन रत्नागिरी, ता.30 : कविकुलगुरु कालिदासांचा जन्मदिन आज (ता. ३० जून) म्हणजे आषाढ शुक्ल प्रतिपदेला आहे. यानिमित्त रामटेक येथील कवि कुलगुरु कालिदास विश्वविद्यालयाच्या (Kavikulguru Kalidas University) भारतरत्न...
Read moreDetailsरत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गुन्हे दाखल अमरावती, ता.29 : अमरावती मध्यवर्ती कारागृहात मध्यरात्री थरारक घडना घडली. या कारागृहातून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तीन कैदी पळून गेले. यामध्ये रोशन गंगाराम उईके, सुमित...
Read moreDetailsसरासरी 72.67 मिमी पावसाची नोंद रत्नागिरी, ता. 29 : जिल्ह्यात 24 तासात सरासरी 72.67 मिमी तर एकूण 654.00 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्हयात मंडणगड, गुहागर, चिपळूण आणि लांजा या 4 तालुक्यात...
Read moreDetailsगुहागर, ता. 29 : कोरोना संकट आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांचा संप यामुळे एस. टी. महामंडळाचे बिघडलेले आर्थिक गणित अजुनही जागेवर आलेले नाही. विविध आगारांमधून टायर आणि अन्य साहित्याची कमी आहे. त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांना भोगावा लागत आहे. पास...
Read moreDetailsबनावट इन्व्हॉईस टाळण्यासाठी काळजी घ्यावी - सीए केळकर रत्नागिरी, , ता. 29 : कोणत्याही वस्तूची खरेदी-विक्री न करता फक्त इन्व्हॉईस काढणे म्हणजे बनावटगिरी आहे. सीए हे देश घडवणारे आहेत. त्यामुळे...
Read moreDetailsवेळणेश्र्वर मधील घटना, वडिल रागावल्याने संपवले जीवन गुहागर, ता. 29 : शाळेत जाण्यावरुन वडिल रागावले म्हणून वेळणेश्र्वर भाटीतील एका विद्यार्थ्यांने आपले जीवन संपवले. ही घटना मंगळवारी (ता. 28) रात्री घडली....
Read moreDetailsसीए इन्स्टिट्यूटतर्फे कार्यक्रम रत्नागिरी, ता. 29 : राज्य शासनाने नवउद्योजकांसाठी नवनवीन योजना लागू केल्या आहेत. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाकरिता विविध योजना आहेत. त्यांचा जास्तीत जास्त लाभ...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.