पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय? गुहागर ता. 07 : देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवेल अशी संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याप्रकरणी पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या (DRDO) संचालकाला एटीएसने अटक केली आहे. यामुळे एकच...
Read moreDetailsनागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या विमानातील घटना गुहागर ता. 07 : नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका महिला प्रवाशाला विंचू चावल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच क्रू मेंबरने तत्काळ मुंबई...
Read moreDetailsकंपनीच्या गुंतवणुकीमुळे कोकणात हजारो रोजगाराच्या संधी गुहागर ता. 07 : कोकणात आणखी एक मोठा स्टील प्रकल्प येत असून तशा हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू करण्यात आल्या आहेत.अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया...
Read moreDetailsमनसेचे माजी तालुका संपर्क अध्यक्ष गणेश कदम यांचा सवाल गुहागर, ता. 06 : तालुक्यातील महत्वाच्या बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या तसेच आर्थिक उलाढाल होत असलेल्या आबलोली आणि शृंगारतळी या बाजारपेठेत औषधोपचारसाठी, खरेदीसाठी...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : शिवसेनेचे तालुका प्रमूख सचिन बाईत यांच्या पत्नी सौ. स्नेहल या नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत १२६० भरघोस मतांनी संचालक पदी विजयी झाल्याबद्दल आबलोली...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका यांच्या वतीने पाणी टंचाईग्रस्त जानवळे चर्मकार वाडीला टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. जानवळे वार्ड क्रमांक १ मध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : तालुक्यातील आबलोली वरची पागडेवाडी विकास मंडळ या कुणबी समाजाच्या विकास मंडळाचा सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने रविवार दि ७ ते १० मे या...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : गुहागर येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेले संत तुकाराम छात्रालय, गुहागर या शासनमान्य अनुदानित वसतिगृहात सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. तरी इयत्ता...
Read moreDetailsगुहागर, ता.06 : सायकल स्पर्धा विश्वातील एक वेगळा क्रीडाप्रकार म्हणजे बीआरएम. कोणाशीही स्पर्धा न करता दिलेल्या वेळेत अंतर कापणं हेच यातील महत्वाचं वैशिष्ट्य. यामध्ये अठरा वर्षावरील कोणालाही सहभागी होता येईल....
Read moreDetailsरत्नागिरी, ता.06 : पोमेंडी खुर्द-काजरघाटी येथील पऱ्या गाळाने भरल्याने पावसाळ्यात पुराच्या कालावधीत घरात आणि शेतजमिनीत पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे या पऱ्यातील गाळ उपशाची मागणी होती. त्याप्रमाणे पालकमंत्री...
Read moreDetailsचंद्रशेखर बावनकुळे, विधानसभेच्या 200 + जागा जिंकणार Guhagar News : महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी 9 महिन्यांनी प्रदेश भाजपमध्ये भाकरी फिरवली. Maharashtra BJP Team त्यांनी जाहीर केलेल्या नवीन प्रदेश...
Read moreDetails4 मे पासून प्रवेश सुरु; या गोष्टी पहाता येणार Guhagar News Special : विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गजानन महाराजांच्या शेगावमध्ये बंद असलेले (Why was Anand Sagar closed?) आनंद...
Read moreDetailsगुहागर, ता. 01 : मुंबई गोरेगाव पश्चिम येथील बौध्दजन पंचायत समिती अंतर्गत सर्व शाखा आणि गोरेगांव गट क्र. २७ समन्वय समितीतर्फे नुकताच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा संयुक्यंती...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 01 : २० व्या रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद ज्युदो स्पर्धा २०२३ या स्पर्धेमध्ये ४० किलो वजनी गटात गुहागर तालुक्यातील तळवली बौध्दवाडीतील कु.गौरव पवार याने प्रथम क्रमांक पटकाविला....
Read moreDetailsपडवेतील पाच मोहल्ल्यातील ग्रामस्थांचा पालकमंत्री उदय सामंत व शिवसेनेला पाठींबा गुहागर, ता. 01 : गुहागर तालुक्यात विकासकामांना जनसुविधा योजनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांनी भरघोस निधी देत ख-या अर्थाने पालकत्व...
Read moreDetailsशाखेच्या 60 वा वर्धापनदिन व ग्राहक मेळावा दि. 2 रोजी संपन्न होत आहे गुहागर, ता. 01 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि. रत्नागिरी शाखा गुहागर यांच्या वतीने शाखेच्या 60...
Read moreDetailsॲड. माधवी नाईक, मुलींच्या रक्षणाची गरज उरणार नाही गुहागर, ता. 01 : बेटी बचाव, बेटी पढाव या उपक्रमाचा भाग म्हणून संस्थांनी मुलांवर स्त्री सन्मानाचा संस्कार करणारे कार्यक्रमही वर्षातून एकदा घ्यावेत....
Read moreDetailsसमाजमंदिर ग्रामस्थ मंडळाकडून सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दि. 4 मे रोजी विविध कार्यक्रम गुहागर, ता. 01 : मधील किर्तनवाडी गावडे विभाग, समाजमंदिर ग्रामस्थ या मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवार दि. 04...
Read moreDetailsसामाजिक कार्य करताना "नाम फाऊंडेशन" चा आदर्श घ्यावा; पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, ता. 01 : समाजाप्रती काम करताना, सामाजिक कार्य करताना भविष्यात "नाम फाऊंडेशन" चा आदर्श पुढे घेवूनच जावे लागेल,...
Read moreDetailsकाय आहे इतिहास? 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, महाराष्ट्र स्वतंत्र नव्हता! भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. पुढे हळूहळू देशातील राज्ये भाषा आणि प्रदेशाच्या...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.