मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा मुंबई, ता. 01: अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य अशा राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मंदिराच्या उभारणीने नव्या वर्षाची उत्साहवर्धक सुरुवात...
Read moreDetailsलाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण करुन घ्यावी रत्नागिरी, ता. 30 : प्रधानमंत्री जनआरोग्य गोल्डन कार्ड काढल्यानंतर प्रती कुटुंब प्रती वर्ष 5 लाखांपर्यंत मोफत उपचार अंगीकृत रूग्णांलयात मिळणार असून, जिल्ह्यातील 11 लाख...
Read moreDetailsगुहागर, ता. 30 : राम जन्मभूमी चे मुख्य आंदोलनकारी जगतगुरु हंसदेवाचार्य महाराज जी चे उत्तराधिकारी महंत लोकेशदास महाराज जी यांनी आज आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष हिंदुजननायक सन्मा. राजसाहेब ठाकरे...
Read moreDetailsदेवेंद्र फडणवीस धावले मदतीला मुंबई, ता. 30 : सहा लाख रुपये दिल्या शिवाय सोडत नाही, असे म्हणत नेपाळमधील काडमांडू येथे पर्यटनासाठी गेलेल्या रायगड जिल्ह्यातील ५८ जणांना डांबून ठेवले होते. या...
Read moreDetailsदि. २७ डिसेंबर ते १ जानेवारी मुंबई ते विजयदुर्ग केली जाणार सागरी परिक्रमा मुंबई, ता. 29 : छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ व्यक्ती नव्हे, तर ती एक वृत्ती आहे, आपण...
Read moreDetailsउच्च न्यायालयात प्रभावी बाजू मांडल्याने नियुक्तीचा मार्ग मोकळा मुंबई, ता. 28 : " साहेब, तुम्ही आशेचा किरण होता, आणि तुम्ही हा विश्वास सार्थ ठरवला. साहेब हा विजय केवळ तुमच्यामुळेच आणि...
Read moreDetailsगुहागर, ता. 27 : भारत देशाचे दिवंगत पंतप्रधान, भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची 99 वी जयंती भारतीय जनता पार्टी गुहागर कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी...
Read moreDetailsमुख्यमंत्री शिंदेच्या सातारी कंदी पेढ्याने वाढविली वाढदिनाला गोडी गुहागर, ता. 27 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातारा जिल्ह्याचे विशेष म्हणजे कंदी पेढा. या कंदी पेढ्याने उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय...
Read moreDetailsकेतन अंभिरे, शिडाच्या नौकेने सीमा मंचची सागर परिक्रमा मुंबई, ता. 27 : छत्रपती शिवाजी महाराजांचा सुरक्षेचा विचार किनारपट्टीवर पोचविण्यासाठी सागरी सीमा मंचने परिक्रमेचे आयोजन केले आहे. शिवरायांच्या आरमाराची अनुभूती घेण्यासाठी...
Read moreDetailsसनातन धर्मातील सर्वोच्च पद; डॉ. शंकरानन्द योगी असे नामकरण गुहागर, ता. 23 : रत्नागिरीतील डॉ. शंकर आनंदा लोकरे (आण्णा) यांची श्री राम जानकी मठ, जौनपुर-उत्तर प्रदेश योगी अखाडा चे संस्थापक...
Read moreDetailsकांदबरीकार कृष्णात खोत यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन मुंबई, ता. 23 : अस्सल ग्रामीण शैली हे मराठी भाषेचे वैभव आहे. या शैलीला भारतीय साहित्य विश्वात ओळख निर्माण करून...
Read moreDetailsनागरिकांना भेट देण्याचे गिरीश महाजनांचे आवाहन मुंबई, ता. 23 : उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्तगत महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्री २६ डिसेंबरपासून वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर सुरू होत आहे. २६...
Read moreDetailsआदिम लाभार्थ्यांनी सर्व्हेक्षणासाठी उपस्थित रहावे रत्नागिरी, ता. 22 : प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजनेंतर्गत घरांसाठी पात्र कुटुंबाची निवड करण्यासाठी व सर्वेक्षणाच्या वेळी लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी सर्व आदिम जमातीमधील...
Read moreDetailsसिंधुदुर्गमधील तरूणीने सुपारीच्या विरीपासून बनवली चप्पल सिंधुदुर्ग, ता. 18 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील २२ वर्षीय तरुणीने सुपारी झाडावरील विऱ्यापासून पर्यावरणपूरक चप्पल तयार केली आहे. तिच्या या अनोख्या कलानिर्मितीचे सर्व...
Read moreDetailsनागपूर, ता. 18 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूताप्रमाणे धावून आल्याने एका व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर...
Read moreDetails३१ तारखेपर्यंत करू शकता आधार मोफत अपडेट गुहागर, ता. 16 : हा वर्षाचा शेवटचा महिना चालू आहे आणि डिसेंबर २०२३ ही अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे. यामध्ये...
Read moreDetailsसंकल्प यात्रेने ओलांडला 1 कोटी सहभागींचा टप्पा दिल्ली, ता. 09 : झारखंडमधील खुंटी येथून 15 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेली विकसित भारत संकल्प यात्रा ही...
Read moreDetailsइस्त्रोचे मोठे यश! मुंबई, ता. 06 : चंद्र मोहिमेच्या दृष्टिकोनातून भारतीय अंतराळ संस्थेला (ISRO ) मोठे यश मिळाले आहे. इस्त्रोने पृथ्वीच्या कक्षेत चंद्राभोवती फिरणारे चांद्रयान-3 संदर्भात केलेला प्रयोग यशस्वी ठरला...
Read moreDetailsमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांचा केला पराभव गुहागर, 04 : रविवारी सर्वांनीच निवडणुकीचे निकाल पाहीले असतील. मात्र निकालांच्या धामधुमीत एका धोतर नेसणाऱ्या तरुण उमेदवाराचे यश झाकोळले गेले. त्याने तेलगंणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे...
Read moreDetailsअन्न आणि पोषण सुरक्षेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय दिल्ली, 01 : केंद्र सरकार 1 जानेवारी 2024 पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय ) अंतर्गत सुमारे 81.35 कोटी...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.