उपराष्ट्रपती नायडू ; हवामान विषयक कृती करण्यात भारताची आघाडी मुंबई, ता. 10 : हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी सक्षम धोरणांच्या बरोबरीने जनतेने सामूहिक कृती करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी आज...
Read moreDetailsऑनलाइन अर्ज करण्याचे टपाल विभागाचे आवाहन गोवा, ता. 10 : टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवकांच्या (जीडीएस ) भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, इच्छुक उमेदवाराला 02.05.2022...
Read moreDetailsकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा; स्वदेशी मोहिम देशात पसरावी दिल्ली, ता. 10 : केंद्र सरकारच्या "स्वदेशी" मोहिमेचा संपूर्ण देशात विस्तार करण्यासाठी निमलष्करी दलाच्या कॅन्टीनमध्ये हस्तनिर्मित खादी उत्पादनांची विक्री सुरू करण्यात आली...
Read moreDetailsरत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे आयोजन गुहागर, ता. 10 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार ०७...
Read moreDetailsसिम्बॉयसीस संस्थेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व जिवंत स्वरूपात पुणे, ता.7 : देशातील तरुणांना प्रोत्सहित करण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी सिम्बॉयसीस संस्थेच्यावतीने पुणे येथे बाबासाहेबांच्या संग्रहालयाच्या माध्यमातून "प्रेरणाभूमी" ची स्थापना करण्यात आली...
Read moreDetailsगुहागर, ता. 05 : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका इतर मागासवर्गियांना (ओबीसी) राज्य सरकारने दिलेल्या 27 टक्के आरक्षणाविना घ्याव्यात, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. Local elections without OBC reservation...
Read moreDetailsहरित आणि शाश्वत विकास भागीदारीसाठी झाला करार मुंबई, ता. 03 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सलर महामहीम ओलाफ शोल्ट्झ यांनी भारत-जर्मनी आंतर-सरकारी बैठकीच्या (IGC) पूर्ण सत्राचे अध्यक्षपद भूषवले. आपल्या...
Read moreDetailsज्येष्ठ बालसाहित्यिक सौ.लीला शिंदे यांना अध्यक्ष निवडीचे पत्र प्रदान गुहागर, ता. 03 : पहिले अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन कविवर्य बा. भो. बोरकर यांच्या जन्मगावी बोरी- फोंडा. गोवा (Goa)...
Read moreDetailsमुंबई, ता. 30 : मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानक, जिथून दीडशे वर्षांपूर्वी देशातील पहिली रेल्वे धावली होती, ते मूळ प्राचीन, वारसा, स्थापत्य वैभवात परत आले आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे...
Read moreDetailsमुंबई विद्यापीठ ; तब्बल 4 प्रकल्प अंतिम फेरीत गुहागर, ता. 30 : विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती आणि नवनिर्माण क्षमता विकसीत करण्यासाठी मुंबई विद्यापीठ प्रतिवर्षी आविष्कार या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. याच स्पर्धेत...
Read moreDetailsकुलगुरू प्रा. पेडणेकर यांची रत्नागिरी उपपरिसरला सदिच्छा भेट गुहागर, ता. 30 : मुंबई विद्यापीठाला (Mumbai University) नॅकमध्ये (NAAC) A++ ग्रेड 3.68 CGPA सह मिळाले. यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्द्ल कुलगुरू यांच्या...
Read moreDetails२ मे रोजी नाशिक येथे २०१७, २०१८,२०१९ वर्षांचे पुरस्कार प्रदान मुंबई, दि. २9 : राज्यातील कृषि, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पादन- उत्पन्नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना...
Read moreDetails१० हजार निवृत्त कर्मचाऱ्यांची 2019 पासूनची रक्कम प्रलंबित मुंबई, ता. 29 : सेवानिवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना (Retired St Employee) निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे (Leave Money) आणि वेतनवाढीतील फरकाचे पैसे महामंडळाकडून (Mahamandal)...
Read moreDetailsनैसर्गिक वायु उपलब्ध न झाल्याने आरजीपीपीएल हतबल गुहागर, ता. 28 : रेल्वेसोबतचा करार संपल्यानंतर आरजीपीपीएलमधील (RGPPL) वीज उत्पादन बंद झाले आहे. वीजेसाठी खरेदीदार शोधत असताना आरजीपीपीएलला तामिळनाडू राज्याला वीज देण्याची...
Read moreDetailsपुरवठादारांची नफेखोरी; दिर्घकालीन करारांवर परिणाम गुहागर, ता. 28 : रशिया युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील नैसर्गिक वायुचा भाव पाचपटीने वाढला आहे. पुरवठादार कंपन्या नफाखोरीसाठी खुल्या बाजारपेठत उतरल्या असून त्याचा परिणाम भारतासारख्या...
Read moreDetailsमहाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी व नोकरीसाठी अतिरिक्त गुण गुहागर, ता. 25 : भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडापटूंना महाविद्यालयामध्ये प्रवेश देताना आणि विविध विभागांमध्ये नोकरी मिळावी, यासाठी अतिरिक्त गुण देण्याचे...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : रत्नागिरीत विश्व संवाद केंद्राच्या वतीने रविवारी महाविद्यालयीन व व्यावसायिक तरूण-तरुणी यांच्याकरिता नागरी पत्रकारिता कार्यशाळेचे आयोजन झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवन येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेला...
Read moreDetailsमोदी सरकारच्या; ६ कोटीहून अधिकांना लाभ - विनय नातू गुहागर ता. 23 : गर्भवती महिला आणि बालकांसाठी मोदी सरकारने सुरु केलेल्या आरोग्य, पोषण अभियानाचा फायदा देशातील ६ कोटीहून अधिक महिला,...
Read moreDetailsया मागणीसाठी कोकणातील पत्रकार १७ मे रोजी तहसिलदारांना निवेदन देणार गुहागर ता. 23 : मुंबई - गोवा महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी रायगड, रत्नागिरी...
Read moreDetailsकेंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल; 14 व15 मे रोजी परिषदेचे आयोजन मुंबई ता. 22 : मुंबई बंदर प्राधिकरणातर्फे येत्या 14 आणि 15 मे 2022 रोजी मुंबईत अतुलनीय भारत आंतरराष्ट्रीय जलपर्यटन परिषद...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.