मुंबई, ता. 30 : मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानक, जिथून दीडशे वर्षांपूर्वी देशातील पहिली रेल्वे धावली होती, ते मूळ प्राचीन, वारसा, स्थापत्य वैभवात परत आले आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे...
Read moreDetailsमुंबई विद्यापीठ ; तब्बल 4 प्रकल्प अंतिम फेरीत गुहागर, ता. 30 : विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती आणि नवनिर्माण क्षमता विकसीत करण्यासाठी मुंबई विद्यापीठ प्रतिवर्षी आविष्कार या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. याच स्पर्धेत...
Read moreDetailsकुलगुरू प्रा. पेडणेकर यांची रत्नागिरी उपपरिसरला सदिच्छा भेट गुहागर, ता. 30 : मुंबई विद्यापीठाला (Mumbai University) नॅकमध्ये (NAAC) A++ ग्रेड 3.68 CGPA सह मिळाले. यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्द्ल कुलगुरू यांच्या...
Read moreDetails२ मे रोजी नाशिक येथे २०१७, २०१८,२०१९ वर्षांचे पुरस्कार प्रदान मुंबई, दि. २9 : राज्यातील कृषि, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पादन- उत्पन्नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना...
Read moreDetails१० हजार निवृत्त कर्मचाऱ्यांची 2019 पासूनची रक्कम प्रलंबित मुंबई, ता. 29 : सेवानिवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना (Retired St Employee) निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे (Leave Money) आणि वेतनवाढीतील फरकाचे पैसे महामंडळाकडून (Mahamandal)...
Read moreDetailsनैसर्गिक वायु उपलब्ध न झाल्याने आरजीपीपीएल हतबल गुहागर, ता. 28 : रेल्वेसोबतचा करार संपल्यानंतर आरजीपीपीएलमधील (RGPPL) वीज उत्पादन बंद झाले आहे. वीजेसाठी खरेदीदार शोधत असताना आरजीपीपीएलला तामिळनाडू राज्याला वीज देण्याची...
Read moreDetailsपुरवठादारांची नफेखोरी; दिर्घकालीन करारांवर परिणाम गुहागर, ता. 28 : रशिया युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील नैसर्गिक वायुचा भाव पाचपटीने वाढला आहे. पुरवठादार कंपन्या नफाखोरीसाठी खुल्या बाजारपेठत उतरल्या असून त्याचा परिणाम भारतासारख्या...
Read moreDetailsमहाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी व नोकरीसाठी अतिरिक्त गुण गुहागर, ता. 25 : भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडापटूंना महाविद्यालयामध्ये प्रवेश देताना आणि विविध विभागांमध्ये नोकरी मिळावी, यासाठी अतिरिक्त गुण देण्याचे...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : रत्नागिरीत विश्व संवाद केंद्राच्या वतीने रविवारी महाविद्यालयीन व व्यावसायिक तरूण-तरुणी यांच्याकरिता नागरी पत्रकारिता कार्यशाळेचे आयोजन झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवन येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेला...
Read moreDetailsमोदी सरकारच्या; ६ कोटीहून अधिकांना लाभ - विनय नातू गुहागर ता. 23 : गर्भवती महिला आणि बालकांसाठी मोदी सरकारने सुरु केलेल्या आरोग्य, पोषण अभियानाचा फायदा देशातील ६ कोटीहून अधिक महिला,...
Read moreDetailsया मागणीसाठी कोकणातील पत्रकार १७ मे रोजी तहसिलदारांना निवेदन देणार गुहागर ता. 23 : मुंबई - गोवा महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी रायगड, रत्नागिरी...
Read moreDetailsकेंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल; 14 व15 मे रोजी परिषदेचे आयोजन मुंबई ता. 22 : मुंबई बंदर प्राधिकरणातर्फे येत्या 14 आणि 15 मे 2022 रोजी मुंबईत अतुलनीय भारत आंतरराष्ट्रीय जलपर्यटन परिषद...
Read moreDetailsओघळलेले मोती ललित लेख संग्रहाला सर्वांचीच पसंती गुहागर, ता. 21 : चिपळूण शहरातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने कवी माधव आणि कवी आनंद या दोन ज्येष्ठ साहित्यिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीचा...
Read moreDetailsमराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम देशमुख यांनी केली घोषणा मुंबई, दि. २1 : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱा स्व.वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार गुहागरला जाहीर झाला आहे. मे महिन्यात परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे या...
Read moreDetailsदहशतवादाशी संबंधित प्रकरणांच्या तपासासंदर्भात; 5 देशांतील विषयतज्ञ आणि प्रतिनिधी गुहागर ता. 20 : दहशतवादाशी संबंधित प्रकरणांच्या तपासादरम्यान आलेले अनुभव सामायिक करण्याच्या उद्देशाने भारतीय तपास संस्थेने 19 एप्रिल 2022 रोजी कोलंबो सुरक्षा परिषदेच्या आभासी बैठकीचे...
Read moreDetailsसंतोष पावरी, पतसंस्थेची वर्धिष्णू वाटचाल गुहागर, ता. 19 : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने ३१ मार्च २०२२ अखेर १८ लाख २९ हजाराचा नफा प्राप्त केला आहे. अवघ्या 40 महिन्याच्या कालावधीत संस्थेला 'अ' वर्ग प्राप्त झाला. ही...
Read moreDetailsअर्थमंत्री सीतारामन यांनी जॉर्जिव्हा यांची घेतली भेट गुहागर ता. 19 : कोविड-19 सारखे आव्हान असतानाही जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताची वाटचाल सुरु आहे. कोविडच्या काळात लसीकरणासाठी अन्य...
Read moreDetailsभाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू ; ७५९ लाख मे. टन अन्न-धान्याचे वितरण गुहागर, ता. 18 : कोरोना काळात कोणताही गरीब उपाशी झोपू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या...
Read moreDetailsयोगेश पाटील, ग्रामविकासासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण गुहागर, ता. 16 : ग्रामविकासाची दिशा ठरविणारा लोकनेता म्हणजे सरपंच. त्यांना शाश्वत विकासाचे यशस्वी प्रयोग दाखविल्यास, प्रेरणा दिल्यास गावे समृध्द होतील. त्यासाठी एमआयटी, राष्ट्रीय सरपंच...
Read moreDetails20 एप्रिल दुपारी 12 ते 5 यावेळेत; अंतिम निर्णय 19 एप्रिल रोजी रत्नागिरी दि. 15 : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात भुस्खलन होवू नये व रुंदीकरण गतीने व्हावे, यासाठी 20 एप्रिल पासून ...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.