स.पो.नि.प्रियांका जाधव बोर्ड विशेषज्ञ परीक्षेत देशात प्रथम गुहागर, ता. 27 : पुणे पोलिस दलात सीआयडीमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या सपोनि प्रियंका संकपाळ-जाधव यांनी अखिल भारतीय बोर्ड विशेषज्ञ परीक्षेमध्ये 250 पैकी 224...
Read moreDetails'ऑफ्रोह' चे आमरण उपोषण लिलाधर ठाकूर, राज्यकार्यकारीणी सदस्यऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्र (ऑफ्रोह) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेंशन, सेवा समाप्त कर्मचा-याना अधिसंख्य पदाचे आदेश व अधिसंख्य पदावरील कर्मचा-यांना त्यांचे सेवाविषयक लाभ...
Read moreDetailsएनसीईआरटी’च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष गुहागर, दि. 24 : देशभरातील ८१ टक्के विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अस्वस्थेतेचे कारण अभ्यास, परीक्षा आणि निकाल असल्याचे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. ५१...
Read moreDetailsगुहागर, दि. 24 : जागतिक नैसर्गिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील पर्यटन प्रदूषणमुक्त अन् पर्यावरणपूरक व्हावे म्हणून ई – बस व बायोटॉयलेट सुविधांचे बुधवारी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयातून...
Read moreDetailsकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिले आश्वासन नवी दिल्ली, ता. 21: कोकणाच्या विकासासाठी आणि बंदरास जोडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निवळी-जयगड रस्त्याचे चौपदरीकरण लवकरच होणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग...
Read moreDetailsराज्य सरकारची घोषणा ; राजकीय आणि सामाजिक गुन्हे मुंबई,ता. 21 : कोरोना काळातील (Coronacirus) घडलेले राजकीय आणि सामाजिक गुन्हे (Political and Social Crimes) मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे....
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 20 : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तरी या वर्षासाठी व्यवसायीक अभ्यासक्रमास...
Read moreDetailsशासनाने प्रदान केले विशेष अधिकार गुहागर, ता.16 : बदललेल्या नवीन शासन धोरणानुसार थेट जनतेतून सरपंच निवड होणार आहे. शासन निर्णयानुसार या सरपंचांना अधिक अधिकार मिळणार असल्याने तो सरपंच आता मिनी...
Read moreDetailsसीमाशुल्क अधिकाऱ्यांची सुनियोजित कारवाई ; सहा जणांना अटक मुंबई, ता. 12 : मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने 10 सप्टेंबर 2022 रोजी एका सुनियोजित कारवाई अंतर्गत सुदानी प्रवाशांकडून 5 कोटी 38 लाख...
Read moreDetailsगुहागर, ता. 09 : भारतातील अमेरिकी दूतावासाने यावर्षी ८२ हजार भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा जारी केला आहे. मागील कोणत्याही वर्षाच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकी विद्यार्थी व्हिसा मिळण्याचे...
Read moreDetailsइंडिया गेट येथे नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण दिल्ली, ता. 09 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'कर्तव्य पथ' चे उद्घाटन केले. शक्तीचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा राजपथ आता लोकांचे स्वामित्व आणि सक्षमीकरणाचे उदाहरण म्हणून कर्तव्यपथ...
Read moreDetailsगुहागर, ता. 09 : एलिझाबेथ ही ब्रिटनची सर्वात जास्त काळ सत्ता सांभाळणारी सम्राज्ञी होती. एलिझाबेथ यांचे बालमोरल येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्या 96 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक...
Read moreDetailsगुहागर, ता.08 : एकेकाळी जिथे जागा भेटेल त्या ठिकाणी घरापासून दूर रानातही अवघड जागा साफ करून विविध प्रकारची पिके शेतकरी घेत असत. पण गेल्या दहा- पंधरा वर्षात रानाकडे सुद्धा फिरकत...
Read moreDetailsभारताचे केवळ दशकच नाही तर शतक आहे ; पीयूष गोयल गुहागर, ता.07 : भारत’ म्हणजे ‘संधींची खाण’ असून हे भारताचे केवळ दशकच नाही तर भारताचे शतक आहे असे केंद्रीय वाणिज्य...
Read moreDetailsपॉलिसीधारक आणि विमाप्रतिनीधींच्या न्याय्य हक्कांसाठी मागण्यांचे निवेदन सादर गुहागर, ता.07 : एलआयसी पॉलिसी हप्त्यांवरील जीएसटी रद्द व्हावा, पॉलिसीवरील बोनस वाढवून मिळावा. यासहित पॉलिसीधारक आणि विमाप्रतिनीधींच्या महत्वाच्या अशा विविध मागण्यांसाठी विमा...
Read moreDetailsनौदलाच्या नवीन ध्वजाचे पंतप्रधानांनी केले राष्ट्रार्पण गुहागर, ता. 06 : भारताचे वाढते स्वदेशी उत्पादन सामर्थ्य दर्शवणाऱ्या तसेच, 'आत्मनिर्भर भारताच्या' उद्दिष्टमार्गावरील एक मैलाचा टप्पा सिद्ध करणारी, संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू...
Read moreDetailsमहिला व बालविकास मंत्रांचे प्रतिपादन गुहागर ता. 05 : स्वस्थ भारत मोहिमेत राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. त्यांचे मानधन वाढवण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. त्यावर...
Read moreDetailsनागपूर, ता.01 : दरवर्षीपेक्षा यावर्षी लवकर म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होईल. आणि ३० सप्टेंबरपर्यंत तो महाराष्ट्रातून निघून जाईल. असा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे...
Read moreDetailsभारतीय मुत्सद्देगिरीचा विजय, कुटुंबियांनी मानले मोदींचे आभार गुहागर ता. 01: गेली 28 वर्षे हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी तुरुंगात कैद असलेले कुलदिप यादव 31 आँगस्टला भारतात परतले. पाकिस्तान सरकारने यादव यांना आजीवन कारवासाची...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 27 :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, देशाचे पहिले कायदा मंत्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे आहे. तरीही या तालुक्यात न्यायालय नाही, याची सर्वांनाच खंत होती. स्वातंत्र्याचा...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.