Bharat

देशपातळीवरील बातम्या

अमेरिकेचा भारताविरोधात नवीन डाव

America's new strategy against India

महाराष्ट्रासह देशातील 8 कोटी शेतकऱ्यांचे होणार मोठं नुकसान मुंबई, ता. 06 : भारत आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या द्विपक्षीय व्यापार कराराच्या चर्चांमध्ये ‘डेअरी उत्पादने’ ही एक संवेदनशील आणि वादग्रस्त बाब...

Read moreDetails

देशात दोन टप्प्यात होणार जातनिहाय जनगणना

Caste-wise census in the country

१ ऑक्टोबर २०२६ पासून पहिल्या टप्प्याला होणार सुरुवात नवीदिल्ली, ता. 05 : देशातील जातनिहाय जनगणनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. भारतात जातनिहाय जनगणना...

Read moreDetails

एसटी कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता

Dearness allowance for ST employees

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा मुंबई, ता. 04 : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मुळ वेतनावर जून २०२५ पासून ४६ टक्के ऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री...

Read moreDetails

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे तिघे ताब्यात

Spying for Pakistan arrested

ATS ची मोठी कारवाई गुहागर, ता. 30 : पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या तपास संस्थांनी पाकिस्तानी हेरगिरीचा आरोप असणाऱ्या अनेकांना ताब्यात घेतलंय. मूळची हरियाणाची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हीदेखील त्यापैकीच एक आहे. दरम्यान,...

Read moreDetails

दार ठोकलं, पाणी मागितलं आणि पुढे…

दार ठोकलं, पाणी मागितलं आणि पुढे…

जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दहशतवादी? गुहागर, ता. 15 : भारत आणि पाकिस्तानातील (India Pakistan Tension) युद्धजन्य परिस्थिती शस्त्रसंधीमुळं निवळली असली तरीही या भागात दहशतवादी खुरापती सुरूच असल्यामुळं तणाव मात्र अल्प...

Read moreDetails

भारतात घुसणाऱ्या 7 दहशतवाद्यांना यमसदनी धाडले

Elimination of terrorists entering India

सुरक्षा दलाची मोठी कारवाई नवीदिल्ली, ता. 09 : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या तणावाचे वातवरण आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑफरेशन सिंदूर राबवले. भारताने १०० पेक्षा...

Read moreDetails

वेळेत सुधारा; नाहीतर जगाच्या नकाशावरून संपवून टाकू

India's warning to Pakistan

भारताचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा; आता जशास तसं उत्तर दिलं जाणार नवीदिल्ली, ता. 09 : भारत हल्ला करत असल्याचा पाकिस्तानचा दावा चुकीचा असून भारत दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर देत असल्याचं भारतीय परराष्ट्र...

Read moreDetails

भारताने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम केली उद्ध्वस्त

Pakistan took a blow from India

नवीदिल्ली, ता. 08 : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्याने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न...

Read moreDetails

भारताला जशास तसं उत्तर द्या

Full powers of action to Pakistan Army

पाकिस्तानच्या पतंप्रधानांचे लष्कराला कारवाईचे सर्वाधिकार गुहागर, ता. 07 : भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा धसका घेतलेल्या पाकिस्तानमध्ये आता गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. भारताला जशास तसं उत्तर देण्यासाठी परवानगी मिळावी,...

Read moreDetails

भारताने घेतला पहलगाम हल्ल्याचा बदला

Air strike by India on Pakistan

पाकिस्तानवर एअर स्ट्राईकव्दारे 9 दहशतवादी तळ उध्वस्त; आँपरेशन सिंदूर यशस्वी नवीदिल्ली, ता. 07 : भारताने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देत पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूरअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि...

Read moreDetails

भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग गडद

Nationwide blackout and mock drills

7 मे रोजी देशभरात क्रँश ब्लॅकआउट आणि मॉक ड्रिल नवीदिल्ली, ता. 06 : पहलगाम दहशतवाही हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानी दहशतवादाला त्याच्या भाषेत उत्तर देऊ शकतो...

Read moreDetails

भारताने तो निर्णय घेतल्यास आम्ही लगेच हल्ला करणार

Pakistan gave empty threat to India

 पाकिस्तानचा थयथयाट; भारताला दिली पोकळ धमकी नवीदिल्ली, ता. 03 : पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना ठेचा, बदला घ्या, पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा, अशी मागणी भारतभरातून होत आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या मोठ्या कारवाया...

Read moreDetails

पाकिस्तान कडून नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू

Firing from Pakistan on the Line of Control

भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर नवीदिल्ली, ता. 03 :  पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याचे नाव घेत नाही. नियंत्रण रेषेवर आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलं आहे. पाकिस्तानने काश्मीरमधील उरी, कुपवाडा आणि...

Read moreDetails

हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानने भारताचा घेतला धसका

Pakistan took a blow from India

पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसेही केले बंद नवीदिल्ली, ता. 03 : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पाकव्याप्त काश्मीर मध्येही भीतीचे वातावरण आहे आणि पंतप्रधान...

Read moreDetails

देशात जातनिहाय जनगणना होणार

Caste wise census will be held

केंद्र सरकारचा मोठा निर्णय नवीदिल्ली, ता. 01 : केंद्र सरकारने आता देशभरात जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी...

Read moreDetails

अमेरिकेने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावले खडेबोल

America gave Pakistan strong words

आम्ही भारतासोबत; तुम्ही पहलगाम हल्ल्याचा निषेध करा नवीदिल्ली, ता. 01 : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर अमेरिकेने कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिकेकडून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना खडेबोल सुनावले...

Read moreDetails

भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरलं

Pakistan panicked after India's warning

जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या; झेंडेही हटवले नवीदिल्ली, ता. 30 : भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानी रेंजर्संना प्रत्त्युतर दिल्याने पाक सैन्य बिथरलं आहे. सीमारेषेवरील काही पाकिस्तान सैन्याने आपली चौकी सोडून पळ काढलाय....

Read moreDetails

पंतप्रधान मोदींच्या निर्णयानंतर पाकिस्तानची झोप उडाली

Terrorist in Pahalgam attack, former para commando of Pakistan?

मध्यरात्री 2 वाजता घेतली पत्रकार परिषद नवीदिल्ली, ता. 30 : जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्या नंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लष्कराच्या तीनही दलांच्या प्रमुखांसह...

Read moreDetails

हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानचा माजी पॅरा कमांडो?

Terrorist in Pahalgam attack, former para commando of Pakistan?

तपासात धक्कादायक माहिती समोर नवीदिल्ली, ता. 29 : पहलगाममध्ये मंगळवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. पाच ते सहा जणांनी पहलगाममध्ये पर्यटनासाठी आलेल्या लोकांना निशाणा बनवलं. या हल्ल्यात एकूण २६ जणांचा मृत्यू...

Read moreDetails

संरक्षणमंत्र्यांची लष्करप्रमुखांना भेटून पंतप्रधान मोदींशी चर्चा

Attack on tourists at Pahalgam

नवीदिल्ली, ता. 28 : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील तणाव कमालीचा वाढला आहे. या दोन देशांमध्ये मोठं काहीतरी घडू शकतं, अशा चर्चा सुरू...

Read moreDetails