पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र
रत्नागिरी जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील ३११ गावांचा समावेश रत्नागिरी, ता. 08 : केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालयाने पश्चिम घाट क्षेत्रातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्याबाबतची मसुदा अधिसूचना प्रसिद्ध ...
