रत्नागिरी परिक्षेत्रात बिबट्यांचे अस्तित्व धोक्यात
११ वर्षांत ९० बिबट्यांचा मृत्यू; ७५ बिबट्यांची वनविभागाकडून सुटका रत्नागिरी, ता. 27 : रत्नागिरी परिक्षेत्रात गेल्या ११ वर्षांच्या कालावधीत मानव-वन्यजीव संघर्ष आणि नैसर्गिक आपत्तींमुळे बिबट्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गेल्या ...
