जिल्ह्यात २४ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
रत्नागिरी, ता. 11: कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात येत आहे. अपर जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी ...