गुहागर तालुक्याची टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल
एकाही गावातून टँकरची मागणी नाही, प्रशासन यंत्रणा शांत गुहागर, ता. 21 : रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे. मात्र गुहागर तालुका हा टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. एप्रिलचा निम्मा महिना ...