गुहागर तालुक्यातील बारावीचा निकाल
गुहागर, ता. 26 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये गुहागर तालुक्याचा 97.46 टक्के निकाल लागला आहे. Guhagar taluka 12th result ...
गुहागर, ता. 26 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये गुहागर तालुक्याचा 97.46 टक्के निकाल लागला आहे. Guhagar taluka 12th result ...
गुहागर, ता. 26 : ऑनलाईन विनगेम खेळात गणितीय कौशल्याचा समावेश आहे, संधीचा नाही, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने हा ऑनलाइन विनगेम विकसित करणाऱ्यासह दोघांना दिलासा दिला. तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक ...
उत्खनन बंद करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन, नुकसानभरपाईचे आश्वासनही हवेत गुहागर, ता. 26 : तालुक्यातील ग्रामपंचायत वरवेली कार्यक्षेत्रात सुरु असणाऱ्या दगड उत्खननाविरोधात येथील ग्रामस्थांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. या उत्खननामुळे मानवी ...
रविवार दि. 28/05/2023 रोजी सकाळी ठिक 11 वाजता गुहागर, ता. 26 : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण या संस्थेची एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 28/05/2023 रोजी ...
महाराष्ट्र साहित्य परिषद रत्नागिरी शाखेतर्फे वितरण रत्नागिरी, ता. 26 : कोरोना महामारीमुळे मरगळलेल्या साहित्यिक विश्वाला उभारी आणण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) रत्नागिरी शाखेतर्फे कथा, कविता आणि ललित लेख स्पर्धा आयोजित ...
गुहागर, ता. 25 : तालुक्यातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 98.70 टक्के लागला आहे. या परिक्षेसाठी एकूण 231 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 228 विद्यार्थी उत्तीर्ण झाले ...
गुहागर, ता. 25 : दि. २ जून रोजी श्री छत्रपती शिवराय यांच्या राज्याभिषेकाला तिथीनुसार तीनशे पन्नास वर्षे होत आहेत. उभ्या महाराष्ट्राला शौर्याची प्रेरणा देणारा.. अस्मितेचा हुंकार प्रकट करणारा परममंगल दिवस... ...
रत्नागिरी, दीपक कुवळेकर शासनाने मोठा गाजावाजा करत शासन आपल्या दारी ही योजना राबवली खरी मात्र रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेबाबत सध्या उलट सुलट चर्चा सुरू आहे. या योजनेत शासन आपल्या दारी असले ...
वक्तृत्व स्पर्धेतून वीर सावरकरांचे विचारांचे जागरण रत्नागिरी, ता. 25 : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार क्रांतीकारक होते. आज भारताला याच विचारांची गरज आहे. सावरकरांची विविध पुस्तके, ग्रंथ वाचले पाहिजेत. त्यांच्या विचारांचे जागरण ...
राजापूर अर्बन को-ऑप बँक सर्वसामान्यांची; उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर गुहागर, ता. 25 : ग्राहकांची पुंजी सुरक्षित ठेवणे व सर्वसामान्यांची आर्थिक गरज पूर्ण करणारी, व्यापारी, उद्योजक ते सर्वसामान्यांची बँक म्हणून राजापूर अर्बन ...
भन्तेजी महेंद्रा बोधी, आबलोली येथील आनंदवन बुध्द विहारात प्रवचन संदेश कदम, आबलोली आबलोली, ता. 24 : धम्म आणि धर्म यातील फरक समजून घेतला पाहिजे. धम्म हा माणसाच्या आचरणावर अवलंबून असतो. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजेच ...
लेखक - डॉ. रविंद्र खाडिलकर फोन नं. 9763784434१६ व्या शतकात महाराष्ट्रातले एक नामवंत स्वामी रामदास स्वामी यांनी लिहीलेली ही ओळ आहे. नेहमी सर्व लोकांनी सदा सर्वकाळ मंगल (चांगले) बोलावे आणि ...
रत्नागिरी, ता. 24 : अनेक क्रांतीवीर घडवणारे, अन्यायाविरूद्ध लढणारे, विदेशी कपड्यांची होळी करणारे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या शौर्याची गाथा पोवाडा व पथनाट्यातून उलगडली. भारतमातेच्या या महान क्रांतीवीराचा अवमान करू ...
गुहागर तांबडवाडी येथील ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी गुहागर, ता. 24 : खालचा पाठ तांबडवाडी येथील मुबलक पाणी असलेली 70 वर्षांपूर्वीची विहिर खचत असून लवकरच संबंधित प्रशासनाने या विहिरीची दुरूस्ती करावी, अशी मागणी ...
रत्नागिरी, ता. 24 : रांगोळीच्या विविध छटांतून स्वा. सावरकरांच्या जीवनातील विविध प्रसंग रांगोळीकारांनी साकारले. या रंगावलीतून ते साक्षात वीर सावरकर प्रत्यक्ष उभे राहिलेत, असा भास होतोय, गौरवोद्गार श्री देव भैरी ...
नरवण धरणवाडी, मुख्याध्यापक गुरव यांचा विशेष सन्मान गुहागर, ता. 24 : तालुक्यातील नरवण धरणवाडी येथील सोमेश्वर मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिकुल परिस्थितीत शिक्षणाचे महत्त्व पटवून देवून वाडीतील अनेकांना घडविणारे सेवानिवृत्त ...
4 ग्रामपंचायतीच्या 5 प्रभागातील 7 जागांसाठी झाली होती निवडणूक गुहागर, ता. 23 : तालुक्यातील कुटगिरी, पेवे, साखरीआगर, भातगाव या ग्रामपंचायतीमध्ये 5 प्रभागातील 7 जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली होती. या सर्व ...
पेवे खरेकोंड गावाला पालकमंत्र्याची 25 लाखांची भेट गुहागर, ता. 23 : वारकरी परंपरेचा वारसा असलेल्या पेवे खरेकोंड गावाच्या सर्वांगिण विकासासाठी मी २५ लाख रु. निधी देतो. नागरिकांनी विकासकामांची यादी तयार करा. ४८ तासात कामांना मंजुरी ...
जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर मेगा बीच क्लिनिंग इव्हेंट रत्नागिरी, ता. 23 : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, जी-२० परिषद या पार्श्वभूमीवर "मेगा बीच क्लिनिंग इव्हेंट" उपक्रमांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये समुद्रकिनारा पुन्हा एकदा स्वच्छ करण्यात आला आहे. ...
विठ्ठल भालेकर, केंद्रीय मंत्र्याच्या दौऱ्याने समस्या मार्गी लागली Guhagar News, ता. 22 : एप्रिल आणि मे या दोन महिन्यात केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल (Prahlad Singh Patel) आणि परशोत्तम रुपाला (Parshottam ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.