उत्तराखंड : उत्तराखंडमधील चार धाम यात्रेसंदर्भात राज्य सरकारने यू टर्न घेतला आहे. उत्तराखंड सरकारने पुढील आदेश येईपर्यंत चार धाम यात्रा स्थगित केली आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सराकरने हा निर्णय...
Read moreDetailsनागरी बँकांच्या संचालकपदावर नगरसेवक, आमदार, खासदारांना मज्जाव मुंबई: अनेकदा भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे केंद्र ठरत असलेल्या नागरी बँकांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात आमदार, खासदार...
Read moreDetailsमुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारच्या तुलनेत सोमवारी मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. रविवारी ९ हजार ९७४ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. सोमवारी मात्र ६ हजार ७२७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद...
Read moreDetailsमुंबई : मुंबईत लसीचा पहिला डोस घेतलेल्या १० हजार ५०० जणांना तर लसीचे दोन डोस घेतल्यानंतर २६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यामुळे लस घेतल्यानंतरही कोरोनाबाबतच्या...
Read moreDetailsमुंबई : मुंबईसाठी समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण करणारा प्रकल्प सुरू करणे हे क्रांतिकारी पाऊल असून, आज आपल्या अनेक वर्षांच्या स्वप्नाला मूर्त रूप येत असल्याचे पाहून आनंद वाटत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री...
Read moreDetails5 जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण गुहागर : सर्वोच्च न्यायालयाच्या चेअरमेन FCI विरूद्ध जगदिश बहिरा प्रकरणी 6 जुलै 2017 रोजी दिलेल्या निर्णयात केंद्र सरकार व राज्य सरकारला कोणतेही आदेश...
Read moreDetailsनवी दिल्ली : देशातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सध्या लसीकरणावर मोठया प्रमाणात भर देण्यात येत आहे. त्यासाठी आता देशातील १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र आता जर का...
Read moreDetailsसंशोधनामधून थक्क करणारी माहिती समोर जपान : जगभरामध्ये करोनाच्या संसर्गामुळे हाहाकार उडलेला असतानाच हा विषाणू अंदाजे २० हजार वर्षांपूर्वी सध्याच्या पूर्व आशियाच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात पसरला होता असा अंदाज आता...
Read moreDetailsप्रमेय आर्यमाने यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी गुहागर : ग्रामपंचायत स्ट्रीट लाईटच्या बिलासाठी १५ वा वित्त अयोगातून खर्च न करता त्यासाठी स्वतंत्र निधी शासनाने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी...
Read moreDetailsगुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या सौजन्याने गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठ येथे सेवा बजावणाऱ्या पोलिस व होमगार्ड यांना...
Read moreDetailsकोल्हापूर : भाजपच्या पाठिंब्यावरच परमबीर सिंह यांनी 100 कोटींचे बनावट पत्र दिले. एनआयएने खाकी वेशातील दरोडेखोरांना गजाआड करावे, अशी मागणी आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. महाविकास आघाडी अस्थिर...
Read moreDetailsमुंबई : राजकीय संन्यास घेण्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही, असं राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले. याच विषयावर आजचा सामनाचा...
Read moreDetailsमुंबई : आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारनं पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच...
Read moreDetailsक्रास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या गुहागर शाखेचे मुख्यमंत्र्याना निवेदन गुहागर : क्रास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे गुहागर तालुका शाखेचेवतीने तहसिलदार यांच्या माध्यमातून पदोन्नती आरक्षणाचे संविधानीक न्याय मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्र्याना निवेदन सादर करण्यात आले.The Guhagar...
Read moreDetailsमुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला आहे. रुग्णसंख्येत घट होत आहे. त्यामुळे आता राज्यात १९ जुलै रोजी धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती...
Read moreDetailsसन्मान मिळवणारे देशातील पहिलेच आमदार मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार उडालेला असतानाच पारनेरमधील नागरिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी उभारलेलं एक हजार बेड्सचं कोरोना केंद्र साऱ्या महाराष्ट्रातच नाही...
Read moreDetailsमुख्यमंत्री उद्धव ठाकरे : सामाजिक न्याय दिनाच्या दिल्या शुभेच्छा मुंबई, दि. २६:- सामाजिक न्यायाचे अग्रदूत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण...
Read moreDetailsसंजय राऊत भाजपावर भडकले मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या राजकीय वापरावरून वादविवाद सुरू आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी तपास यंत्रणांकडून होत असलेल्या त्रासबद्दलची...
Read moreDetails‘आयसीएमआर’कडून दिलासा मुंबई : भारतात कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती दुसर्या लाटेइतकी तीव्र नसणार आहे असा दावा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार केला आहे. यामुळे नागरिकांना...
Read moreDetailsगेल इंडिया आणि वितारा एनर्जी कंपनीचा पुढाकार मुंबई : नैसर्गिक वायू निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध गेल इंडिया तसेच ऑस्ट्रेलियातील वितारा एनर्जी कंपनी राज्यात सुमारे 16 हजार 500 कोटींची गुंतवणूक करणार आहे....
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.