रत्नागिरी, ता. 06 : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रस्ते खराब झाले आहेत. पावसाळ्यात हे रस्ते आणखी खराब होण्याची खूपच शक्यता आहे. परिणामी या खराब रस्त्यामुळे एसटी वाहतूक बंद पडण्याची शक्यता व्यक्त...
Read moreDetails1 लाख 2 हजार 800 रुपयांचे दागिने हातोहात लांबविले चिपळूण, ता. 04 : दागिने पॉलिश करुन देतो असे सांगत महिलेचे 1 लाख 2 हजार 800 रुपयांचे दागिने हातोहात लांबवल्याचा प्रकार...
Read moreDetailsप्राथमिक शिक्षकांच्या पगाराच्या दिरंगाई बाबत रत्नागिरी, ता.03 : जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार माहे जानेवारी २०२२ पासून सातत्याने दिरंगाईने होत आहेत. परंतु आता पुन्हा माहे एप्रिल २०२२चा पगार रखडला आहे. याबाबत प्रशासन...
Read moreDetailsशहरातील विविध समस्यांवर केली चर्चा गुहागर, ता. 03 : भाजपा शहराध्यक्ष आशिष खातू यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण नगरपालिकेत भाजपा पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी श्री.प्रसाद शिंगटे यांची विविध समस्यांवर भेट घेतली. या वेळी शहरातील...
Read moreDetailsमुख्यमंत्र्यांची घोषणा, चिपळूणच्या महापुरात झाला होता मृत्यू मुंबई, ता. 03 : गेल्यावर्षी चिपळूणमध्ये आलेल्या महापुरात (Chiplun Flood) अपरांत रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटरमधील (Covid Care Center) 8 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 02 : आविष्कार प्रकल्प लेखन स्पर्धेत विद्यापीठ विभाग प्रवर्गामध्ये सर्वसाधारण विजेतेपद रत्नागिरीच्या उपपरिसराला मिळाले आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत आविष्कार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होत. रत्नागिरीचे एकूण...
Read moreDetailsचिपळूण, ता. 01 : येथील प्रा. संतोष गोनबरे यांच्या "माकडहाड डाॅट काॅम" या कथासंग्रहाला या वर्षीचा गावगाडा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे. आभरान या कादंबरीमुळे महाराष्ट्राला परिचित असलेले ज्येष्ठ...
Read moreDetailsकोकण विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांचे निर्देश रत्नागिरी, ता. 01 : ग्राहकसेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या महावितरणची आर्थिक भिस्त ग्राहकांकडून दरमहा वसूल होणाऱ्या वीज बिलांच्या महसुलावर अवलंबून आहे. तेव्हा वापरलेल्या वीज...
Read moreDetailsरत्नागिरी दि 01 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना ही नवीन योजना संपूर्ण देशात 01 जानेवारी 2017 पासून कार्यान्वीत आहे. सदर योजना केंद्र पुरस्कृत असून...
Read moreDetailsरत्नागिरीतील 7 मुलांना केंद्रीय मंत्री दानवे पाटील यांच्या हस्ते वाटप रत्नागिरी, दि. 31 : कोविड मुळे पालक गमावलेल्या देशभरातील अनाथ बालकांशी मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील 7 अनाथ बालकांना आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात...
Read moreDetailsलोकमान्य टिळक विद्यालयाचे १९९०-९१ चे विद्यार्थी तब्बल ३२ वर्षांनी भेटले गुहागर, ता. 30 : दाभोळ येथील लोकमान्य टिळक विद्यालयाच्या १९९०-९१ च्या दहावी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्मृतिगंध सोहळा घेण्यात आला. हा...
Read moreDetailsकेंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, 94 टक्के घरे बांधून पूर्ण रत्नागिरी दि. 30 : प्रधानमंत्री आवार योजनेत 2016 ते 2021 या 5 वर्षांच्या कालावधीत उल्लेखनीय असे काम केलेले आहे. या...
Read moreDetailsऑफ्रोहची मागणी, निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गुहागर, ता. 28 : अधिसंख्य पदावरून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृतीचे लाभ मिळावेत. तसेच जात प्रमाणपत्र अवैध ठरवून सेवा समाप्त केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत घ्यावे. त्यांना सेवानिवृत्तीपर्यंतचे सर्व लाभ देण्यात यावेत. अशी मागणी ऑर्गनायझेशन फॉर...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 30 : हातिसमधील अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत कल्पवृक्षाचे सानिध्यात वाढलेल्या ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार हातिस ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व नारळाचे रोप देऊन करण्यात आला. Honoring senior...
Read moreDetailsगुहागर, ता. 28 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर व ज्ञानदिप महाविद्यालय, खेड यांच्यात सामंजस्य करार नुकताच पार पडला. यावेळी खेड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश बागल हे उपस्थित होते....
Read moreDetailsरत्नागिरी ता. 27 : रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात एकल प्लास्टिक वापराबाबत नुकतीच जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. या बैठकीत दि. १ जुलै २०२२...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 26 : नारळ लागवड करून त्याच्या विविध भागापासून विविध पदार्थांची निर्मिती करून त्याला खऱ्या अर्थाने कल्पवृक्ष करूया. आणि नेहा पालकर या माडावर चढणाऱ्या मुलींचा आदर्श घ्यावा, असे आवाहन...
Read moreDetailsरत्नागिरी, दि. 24 : कोविडमुळे पती गमावलेल्या एकूण महिलांची संख्या जिल्ह्यात 257 आहे. यातील 225 महिला विविध बचत गटात समाविष्ट आहेत. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची जिल्ह्यातील संख्या 11 आहे. यात राज्य शासन तसेच पीएम केअर...
Read moreDetailsविधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे : पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा रत्नागिरी, दि. 24 : भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा वारसा असणारे जुने वाडे तसेच मंदिरे आदींचे जतन होणे आवश्यक आहे. हे जतन करताना तज्ञांची मदत घ्यावी. त्याच्या मूळ स्वरुपात...
Read moreDetails२५० सायकलस्वारांची उपस्थिती; लकी ड्रॉ बक्षिसांचे वाटप गुहागर, ता. 24 : दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार २२ मे २०२२ रोजी आयोजित केलेली दापोली समर सायक्लोथॉन २०२२ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यामध्ये...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.