अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे रत्नागिरी, ता. 19 : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला. इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचा सत्कार...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 17 : भारत शिक्षण मंडळाच्या कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरातील इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी संकल्प दिनानिमित्त विविध संकल्प केले आहेत. सकाळी लवकर उठणे, देवाला, वडिलधाऱ्यांना नमस्कार करणे, सूर्यमंत्राचे...
Read moreDetailsरायगड लोकसभा प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुहागर, ता. 16 : रायगड लोकसभा प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड.महेश मोहिते, रायगड जिल्हा विस्तारक अविनाश...
Read moreDetailsआनंदीबाई अभ्यंकर बालकमंदिराची अध्यात्म मंदिरापर्यंत पायी वारी रत्नागिरी, ता.12 : दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालकमंदिरच्या बालवारकऱ्यांनी दिंडी काढून जल्लोष केला. विठुरायाचा गजर करत करत बालवारकरी आनंदित झाले....
Read moreDetailsतीन हजारांहून अधिक वारकरी सहभागी रत्नागिरी, ता.12 : शहरातील मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिरापर्यंत आयोजित पहिल्या पायी वारीला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. तीन हजारहून अधिक वारकऱ्यांनी या वारीत सहभाग घेतला. वारीमध्ये...
Read moreDetailsरत्नागिरी, ता.12 : दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालकमंदिरचा सुवर्णमहोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर, कार्याध्यक्ष सौ. सुमिता भावे, सचिव राजीव गोगटे,...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 09 : संगमेश्वर तालुक्यातील पाचंबे येथे गोठ्यावर वीज पडून लागलेल्या आगीत 13 जनावरे जळून मृत्युमुखी पडली आहेत. ही दुदैवी घटना शुक्रवार दि. 8 रोजी रात्री घडली. या आगीमुळे...
Read moreDetailsपालक सचिव विनिता वेद सिंघल यांच्या हस्ते उद्घाटन रत्नागिरी दि. 07 : आपत्ती व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर जिल्हा प्रशासनाने केला आहे. कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रत्येकाला जिल्हयातील सर्व बाबींची माहिती देणाऱ्या व्हॉटसअप...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 07 : कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी शाखेची नूकतीच बैठक घेण्यात आली. ही बैठक कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष व केंद्रीय निरीक्षक गजानन पाटील, केंद्रीय सचिव माधव अंकलगे...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 05 : शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात येतो. यंदाचा लोकराजा राजर्षि शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्कार सुनिल सखाराम डांगे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदान करण्यात आला....
Read moreDetailsरत्नागिरी, ता.03 : रत्नागिरी गाडीतळ येथील कै. केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात सुरू असलेले चांगले काम जवळून पाहण्याची संधी मिळाली. ४१ वर्षे यशस्वीपणे शाळा चालवण्याबद्दल संस्था, शाळा, शिक्षक, पालकांचे अभिनंदन....
Read moreDetailsरत्नागिरी तालुक्यातील 10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव रत्नागिरी, ता.03 : क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी येथे इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सत्कार करण्याचे...
Read moreDetailsगोगटे जोगळेकर महाविद्यालयात संस्कृत विभागातर्फे रत्नागिरी, ता.02 : गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (Gogte Joglekar College) संस्कृत विभागातर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही कालिदास दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाबरोबरच संस्कृत संभाषण वर्गाचा...
Read moreDetailsरत्नागिरी मुंबई विद्यापीठ उप-परीसरात विविध अभ्यासक्रम रत्नागिरी, ता.01 : मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उप-परिसरात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. विद्यार्थ्यांनसाठी एमएससीच्या रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि...
Read moreDetailsरत्नागिरी, ता.01 : भारताच्या उभारणीत बहुमूल्य योगदान देणाऱ्या सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक पद्धतीत काही महत्त्वाचे बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. आधुनिक जगात हा अभ्यासक्रम अधिक दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न केले...
Read moreDetailsकालिदास विरचित मेघदूत काव्याचे पठण रत्नागिरी, ता. 01 : रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पां. वा. काणे रत्नागिरी उपकेंद्रामध्ये काल ३० जून रोजी कालिदास दिनाचे आयोजन करण्यात आले...
Read moreDetailsकवीकुलगुरु कालिदास विश्वविद्यालयातर्फे आयोजन रत्नागिरी, ता.30 : कविकुलगुरु कालिदासांचा जन्मदिन आज (ता. ३० जून) म्हणजे आषाढ शुक्ल प्रतिपदेला आहे. यानिमित्त रामटेक येथील कवि कुलगुरु कालिदास विश्वविद्यालयाच्या (Kavikulguru Kalidas University) भारतरत्न...
Read moreDetailsबनावट इन्व्हॉईस टाळण्यासाठी काळजी घ्यावी - सीए केळकर रत्नागिरी, , ता. 29 : कोणत्याही वस्तूची खरेदी-विक्री न करता फक्त इन्व्हॉईस काढणे म्हणजे बनावटगिरी आहे. सीए हे देश घडवणारे आहेत. त्यामुळे...
Read moreDetailsसीए इन्स्टिट्यूटतर्फे कार्यक्रम रत्नागिरी, ता. 29 : राज्य शासनाने नवउद्योजकांसाठी नवनवीन योजना लागू केल्या आहेत. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाकरिता विविध योजना आहेत. त्यांचा जास्तीत जास्त लाभ...
Read moreDetailsझी मराठीवर महाहोम मिनिस्टरच्या विजेत्या रत्नागिरी, ता.26 : सध्या झी मराठीवर गाजत असलेल्या महा होम मिनिस्टर स्पर्धेच्या ११ लाखांच्या पैठणीच्या मानकरी रत्नागिरीच्या सौ. लक्ष्मी मंदार ढेकणे ठरल्या आहेत. त्यांनी महा...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.