रत्नागिरी ता. 27 : रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात एकल प्लास्टिक वापराबाबत नुकतीच जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. या बैठकीत दि. १ जुलै २०२२...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 26 : नारळ लागवड करून त्याच्या विविध भागापासून विविध पदार्थांची निर्मिती करून त्याला खऱ्या अर्थाने कल्पवृक्ष करूया. आणि नेहा पालकर या माडावर चढणाऱ्या मुलींचा आदर्श घ्यावा, असे आवाहन...
Read moreDetailsरत्नागिरी, दि. 24 : कोविडमुळे पती गमावलेल्या एकूण महिलांची संख्या जिल्ह्यात 257 आहे. यातील 225 महिला विविध बचत गटात समाविष्ट आहेत. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची जिल्ह्यातील संख्या 11 आहे. यात राज्य शासन तसेच पीएम केअर...
Read moreDetailsविधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे : पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा रत्नागिरी, दि. 24 : भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा वारसा असणारे जुने वाडे तसेच मंदिरे आदींचे जतन होणे आवश्यक आहे. हे जतन करताना तज्ञांची मदत घ्यावी. त्याच्या मूळ स्वरुपात...
Read moreDetails२५० सायकलस्वारांची उपस्थिती; लकी ड्रॉ बक्षिसांचे वाटप गुहागर, ता. 24 : दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार २२ मे २०२२ रोजी आयोजित केलेली दापोली समर सायक्लोथॉन २०२२ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यामध्ये...
Read moreDetailsज.मो.अभ्यंकर, राज्य अल्पसंख्याक आयोगातर्फे आढावा रत्नागिरी, ता. 21 : प्रधानमंत्री यांच्या 15 कलमी कार्यक्रमात होणारे काम हे अल्पसंख्याकांना आश्वासक वाटेल अशा पध्दतीने करा अशा सूचना राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 21 : मंडपेश्वर सिव्हिक फेडेरेशन क्लब (बोरिवली) (Mandapeshwar Civic Federation Club) आयोजित सातव्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत महिलांच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदम हिने बाजी मारत सलग तिसऱ्यांदा...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 21 : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि तालुक्यातील हातिस येथे कल्पवृक्ष लागवडीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येत्या २२ मे रोजी हातिस येथे नारळ बागायतदारांचा मेळावा आयोजित केला आहे. सकाळी...
Read moreDetailsगोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा उपक्रम रत्नागिरी, ता. 21 : गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरीच्या (Gogte Joglekar College Ratnagiri) प्लेसमेंट विभागातर्फे (Placement Dept.) कॅम्पस इंटरव्ह्यूचे (Campus interview) आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 19 : मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांच्या तैलचित्राचे कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर यांनी रत्नागिरी उपकेंद्र परिसरातील प्रशासकीय वास्तूमध्ये नुकतेच अनावरण केले. कीर कुटुंबीयांनी हे तैलचित्र...
Read moreDetailsसावरकर राष्ट्रीय स्मारक; २२ मे रोजी फडणवीस यांच्या हस्ते वितरण रत्नागिरी, ता. 17 : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने देण्यात येणारा उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था पुरस्कार 2021 हा रत्नागिरी मधील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स,...
Read moreDetailsएकतर्फी ३७ जागांवर विजय, संस्था पॅनेल पराभूत रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या (R. E. Society) पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अरुअप्पा तथा नृसिंह पॅनेलने ( Nrusinha panel) विरोधी संस्था पॅनेलचा एकतर्फी धुव्वा उडवला....
Read moreDetailsरत्नाकर राजम यांचे नौका मालकांना आवाहन गुहागर, ता. 13 : रत्नागिरीतील मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पातील जेटटी क्र.4 स्थानिक भाषेतील नाव मलबार जेटटी जी.पी.एस. नुसार स्थळ 17.000807°N; 73.281236°E या ठिकाणी मोडलेल्या स्थितीत असलेल्या...
Read moreDetailsडॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा समाजावरील प्रभाव आणि वर्तमान स्थिती रत्नागिरी ता. 11 : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राने समता साप्ताह निमित्त प्रा. तुळशीदास रोकडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे...
Read moreDetailsपालकमंत्री अनिल परब; रत्नागिरीत खरीप हंगाम आढावा बैठक रत्नागिरी दि.09 :- कोकणात अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी संख्या 85 टक्के आहे. त्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळावा यासाठी समूह शेतीला...
Read moreDetailsरत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे आयोजन गुहागर, ता. 03 : वृत्तपत्र म्हणजे फक्त पत्रकार, संपादकीय विभाग नव्हे तर डीटीपी ऑपरेटर, जाहिरात आणि वितरण विभाग असे टीमवर्क असते. पत्रकार जनतेसमोर असतो...
Read moreDetailsरत्नागिरीत ह.भ.प. नंदकुमार कर्वे यांचे कीर्तन रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता कीर्तनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये पनवेल...
Read moreDetails5 हजार 12 घरे झाली बांधून; 851 घरांची कामे प्रगतिपथावर रत्नागिरी दि. 30 : महाआवास अभियान (MahaAwas Abhiyan)2020-21 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्य स्तरावर सर्वाकृष्ट काम करणाऱ्या जिल्हांमध्ये रत्नागिरीला व्दितीय...
Read moreDetailsरत्नागिरी दि. 30 : रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी सामाजिक व वैयक्तिक कारणांसाठी, मागण्यांसाठी विविध आंदोलने होत असून 01 मे 2022 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलनात्मक कार्यक्रम होणार आहेत. तसेच...
Read moreDetailsरत्नागिरीत ३ मे रोजी पुरस्कार व गुणवत्ता पारितोषिक वितरण गुहागर, ता. 26 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे विशेष पुरस्कार व गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ अक्षयतृतीयेच्या दिवशी ३ मे रोजी दुपारी...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.