गुहागर, ता. 09 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त भारत सरकारने 'हर घर तिरंगा' या मोहिमेची सुरुवात केली आहे. या जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लब, पंचायत समिती दापोली आणि जालगाव ग्रामपंचायत यांच्या...
Read moreDetailsजिल्हा प्रशासन, जनजागृती संघ, रत्नागिरी क्लब, लायन्स क्लबतर्फे आयोजन केशव भट, अध्यक्ष, जनजागृती संघ, रत्नागिरीरत्नागिरी, ता. 08 : : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथे जनजागृती संघाच्या पुढाकाराने सायकल रॅली आयोजित...
Read moreDetailsअखिल चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या वतीने रत्नागिरी, ता.06 : शहरातील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने जुना माळनाका येथील रा. भा. शिर्के प्रशालेस शैक्षणिक उठावाअंतर्गत दहा हजार रुपयांची देणगी नुकतीच प्रदान...
Read moreDetailsआठ लाखाला फसली महिला, पोलीसांनी पकडली चोरी गुहागर, ता. 05 : डिजिटल युगात आपण मोबाईलद्वारे अनेक गोष्टींशी जोडले गेलो आहोत. त्यामुळे जग जसं आपल्या मुठीत आलय तसच आपण अधिकाधिक सावध...
Read moreDetailsकालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या डॉ. पां. वा. काणे संस्कृत केंद्रातर्फे रत्नागिरी, ता. 04 : रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रातर्फे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन...
Read moreDetailsगुहागर, ता. 3 : रत्नागिरी जिल्हा खारवी क्रिकेट असोसिएशनची नूकतीच स्थापना करण्यात आली. यावेळी अध्यक्ष म्हणून मुकेश अजगोलकर यांची एकमताने निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून परेश बावकर, सचिव आशीर्वाद...
Read moreDetailsरत्नागिरी,ता. 01 : येथील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरामध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक विनोद नारकर यांनी लोकमान्य टिळक व भारतमातेच्या प्रतिमेला...
Read moreDetailsजनजागृती संघाच्या पुढाकाराने विविध उपक्रमांचे आयोजन रत्नागिरी,ता. 01 : मला स्वातंत्र्याची जाणीवच नसेल तर मी या भूमीसाठी काही करू शकत नाही. लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे, देशभावना...
Read moreDetailsकातळावरील दूर्मिळ वनस्पतींचा उपपरिसरातील विद्यार्थ्यांकडून अभ्यास रत्नागिरी, ता. 30 : मुंबई विद्यापीठ चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर पर्यावरणशास्त्र विभागामार्फत कातळ पठारावरील क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. यावेळी संशोधक...
Read moreDetailsगुहागर, ता. 29 : खारवी समाज विकास नागरी पतसंस्थेचे प्रधान कार्यालय, रत्नागिरी येथे महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष श्री. लिओ कोलासो यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी संस्थेच्या कारभाराबाबत प्रशंसा...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 29 : अल्पावधीतच नावलौकिक झालेल्या व सलग चार वर्षे सातत्याने 'अ' वर्ग राखत सहकार क्षेत्रात दबदबा निर्माण केला आहे. अशा खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरीची...
Read moreDetailsप्रशांत दैठणकर, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी प्रगतीसाठी लागणाऱ्या मुलभूत बाबी विचारात घेतल्या तर त्यात पाणी सर्वप्रथम स्थानी आहे. औद्योगिक विकासासाठी आपणास पाणी, जागा, मुनष्यबळ यांच्या सोबतच सर्वाधिक आवश्यकता असते ती...
Read moreDetailsचित्पावन ब्राह्मण विद्यार्थी मंडळाकडून दहा हजार रु. रोख रक्कम रत्नागिरी, ता. 28 : मराठा मंदिर संस्था संचालित अ. के. देसाई हायस्कूलला अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने दहा हजार रुपयांची...
Read moreDetailsसागरी मच्छीमार संघटनेच्यावतीने सहाव्या वर्धापन दिनानिमित्त गुहागर, ता. 28 : शनिवार दि. 23 जुलै रोजी भव्य मच्छीमार मेळावा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यकम सागरी मच्छीमार संघटना महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 28 : शाळा, संस्थांना शैक्षणिक उठावाअंतर्गत मदत देणाऱ्या अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने बालगृह, निरीक्षणगृह संस्थेला दहा हजार रुपयांचा जिन्नस नुकताच सुपुर्द केला. Ration distribution by Chitpavan...
Read moreDetailsलोटेतील घरडा केमिकल कंपनीने केली राकेश महाडीक याची निवड रत्नागिरी, ता. 27 : चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरात कॅम्प घेण्यात आला. या कॅम्पसमधून रसायनशास्त्र ऑरगॅनिक विभागाच्या राकेश महाडीक...
Read moreDetailsअखिल चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे रत्नागिरी,ता. 26 : शहरामध्ये दामले पॅटर्न यशस्वीपणे प्रस्थापित करणाऱ्या रत्नागिरी नगर परिषद शाळा क्र. १५ म्हणजेच दामले विद्यालयाला ( Damle Vidyalaya ) अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळाने...
Read moreDetails१५ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम, तर खुल्या गटात तृतीय क्रमांक गुहागर, ता. 26 : रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या १५ वर्षांखालील मुलींच्या गटात पद्मश्री प्रसन्न वैद्य हिने प्रथम...
Read moreDetailsचित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे २९ जुलै ते ४ ऑगस्ट रत्नागिरी, ता. 24 : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले आहे. येत्या शुक्रवारपासून (ता....
Read moreDetailsविनय जोशींचा आरोप, राज्य सरकारसह कॅगकडे तक्रार दापोली, ता. 24 : आंबेत पूल बंद-चालू-बंद करण्यात आणि लोकांना अभूतपूर्व अडचणी निर्माण करण्यात खरंच काही तांत्रिक अडचणी होत्या? की रायगड, रत्नागिरी बांधकाम विभाग, सरकारी अधिकारी आणि बांधकाम...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.