धर्म ही संकल्पना भारतात केंद्रस्थानी; डॉ. कला आचार्य रत्नागिरी, ता.18 : धर्म (सार्वत्रिक कायदा) ही संकल्पना भारतीय विचार, संस्कृती आणि केंद्रस्थानी आहे. समाज भारतीय परंपरेने धर्माला मूलभूत वर्गीकरण मानले आहे. आध्यात्मिक...
Read moreDetailsभारतीय संस्कृती उच्च प्रतीची असल्यानेच टिकून; विनोद केतकर रत्नागिरी, ता.17 : भारतावर ७०० वर्षे मोगलांनी अत्याचार केले, आक्रमण केले. १५० वर्षे इंग्रजांनी राज्य केले तरीही आपली संस्कृती आजही टिकून आहे....
Read moreDetailsबौद्ध, जैन परंपरेतही संस्कृत साहित्य; प्रा. प्रणाली वायंगणकर रत्नागिरी, ता.17 : भारतीय प्राचीन संस्कृत साहित्य हे हिमनगासारखे आहे. वैदिक साहित्याचा अभ्यास व महाकाव्ये यांचा जास्त अभ्यास केला जातो. परंतु त्याहीपुढे...
Read moreDetailsछोट्या छोट्या गोष्टीतून जागवा देशभक्ती; मंदार सावंतदेसाई रत्नागिरी, ता.17 : भारताच्या गौरवशाली इतिहासाचा आज प्रत्येक गोष्टीशी संबंध येतो. त्यामुळे आपण काय करणार हे ध्यानी घेतले पाहिजे. घरोघरी तिरंगा लावण्याच्या अभियानातून...
Read moreDetailsलोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त कथाकथन, निबंध स्पर्धा रत्नागिरी, ता.13 : कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त विविध स्पर्धां घेण्यात आल्या. यामध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी कथाकथन व इयत्ता...
Read moreDetailsकालिदास विश्वविद्यालय व गोगटे महाविद्यालयातर्फे आयोजन रत्नागिरी, ता.13 : रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्र आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यमाने परिषदेचे आयोजन करण्यात आले...
Read moreDetailsमहर्षी कर्वे संस्थेच्या बीसीए कॉलेजच्या विद्यार्थिनीं कडून रत्नागिरी, ता.12 : घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बीसीए कॉलेजमधील विद्यार्थिनींनी गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना...
Read moreDetailsरत्नागिरी, ता.12 : मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयातील कला व वाणिज्य शाखेतील प्रथम वर्ष ते तृतीय वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची भारतीय स्वातंत्र्याच्या 75...
Read moreDetailsरत्नागिरी, ता.11 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रत्नागिरी शहरातील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत प्रभात फेरी काढली. यामधून नागरिकांना येत्या १३ ते १५ ऑगस्टदरम्यान घरी तिरंगा झेंडा फडकावण्याचे आवाहन...
Read moreDetails‘फाळणीच्या वेदना’ विषयावर रत्नागिरीत १३ ऑगस्टला व्याख्यान रत्नागिरी, ता. 11 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (दक्षिण रत्नागिरी), सांस्कृतिक वार्तापत्र (पुणे) आणि रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या विद्यमाने फाळणीच्या वेदना या विषयावर सावरकरप्रेमी आणि...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 11 : गेल्या आठ वर्षांत २६ केंद्रीय सेवांचे खासगीकरण झाले. आता टपाल विभागाचे सहा भागात विभाजन केले जाणार आहेत. अशा धोरणामुळे खासगीकरण व कामगार कपातीचा धोका आहे. याविरोधात नॅशनल...
Read moreDetailsप्रवेश निश्चितीसाठी दि. 18 ऑगस्टपर्यंत संपर्क साधावा रत्नागिरी, ता.10 : खल्वायन संस्थेमार्फत २१ ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत कै. चंद्रशेखर जोशी स्मृतीप्रित्यर्थ नाट्य कार्यशाळा (ओळख नाटकाची) आयोजित...
Read moreDetailsकऱ्हाडे ब्राह्मण संघ व संस्कार भारतीतर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 10 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण सहकारी संघ आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १२ रोजी...
Read moreDetailsगुहागर, ता. 09 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त भारत सरकारने 'हर घर तिरंगा' या मोहिमेची सुरुवात केली आहे. या जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लब, पंचायत समिती दापोली आणि जालगाव ग्रामपंचायत यांच्या...
Read moreDetailsजिल्हा प्रशासन, जनजागृती संघ, रत्नागिरी क्लब, लायन्स क्लबतर्फे आयोजन केशव भट, अध्यक्ष, जनजागृती संघ, रत्नागिरीरत्नागिरी, ता. 08 : : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथे जनजागृती संघाच्या पुढाकाराने सायकल रॅली आयोजित...
Read moreDetailsअखिल चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या वतीने रत्नागिरी, ता.06 : शहरातील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने जुना माळनाका येथील रा. भा. शिर्के प्रशालेस शैक्षणिक उठावाअंतर्गत दहा हजार रुपयांची देणगी नुकतीच प्रदान...
Read moreDetailsआठ लाखाला फसली महिला, पोलीसांनी पकडली चोरी गुहागर, ता. 05 : डिजिटल युगात आपण मोबाईलद्वारे अनेक गोष्टींशी जोडले गेलो आहोत. त्यामुळे जग जसं आपल्या मुठीत आलय तसच आपण अधिकाधिक सावध...
Read moreDetailsकालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या डॉ. पां. वा. काणे संस्कृत केंद्रातर्फे रत्नागिरी, ता. 04 : रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रातर्फे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन...
Read moreDetailsगुहागर, ता. 3 : रत्नागिरी जिल्हा खारवी क्रिकेट असोसिएशनची नूकतीच स्थापना करण्यात आली. यावेळी अध्यक्ष म्हणून मुकेश अजगोलकर यांची एकमताने निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून परेश बावकर, सचिव आशीर्वाद...
Read moreDetailsरत्नागिरी,ता. 01 : येथील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरामध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक विनोद नारकर यांनी लोकमान्य टिळक व भारतमातेच्या प्रतिमेला...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.