रत्नागिरी, ता.12 : मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयातील कला व वाणिज्य शाखेतील प्रथम वर्ष ते तृतीय वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची भारतीय स्वातंत्र्याच्या 75...
Read moreDetailsरत्नागिरी, ता.11 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रत्नागिरी शहरातील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत प्रभात फेरी काढली. यामधून नागरिकांना येत्या १३ ते १५ ऑगस्टदरम्यान घरी तिरंगा झेंडा फडकावण्याचे आवाहन...
Read moreDetails‘फाळणीच्या वेदना’ विषयावर रत्नागिरीत १३ ऑगस्टला व्याख्यान रत्नागिरी, ता. 11 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (दक्षिण रत्नागिरी), सांस्कृतिक वार्तापत्र (पुणे) आणि रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या विद्यमाने फाळणीच्या वेदना या विषयावर सावरकरप्रेमी आणि...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 11 : गेल्या आठ वर्षांत २६ केंद्रीय सेवांचे खासगीकरण झाले. आता टपाल विभागाचे सहा भागात विभाजन केले जाणार आहेत. अशा धोरणामुळे खासगीकरण व कामगार कपातीचा धोका आहे. याविरोधात नॅशनल...
Read moreDetailsप्रवेश निश्चितीसाठी दि. 18 ऑगस्टपर्यंत संपर्क साधावा रत्नागिरी, ता.10 : खल्वायन संस्थेमार्फत २१ ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत कै. चंद्रशेखर जोशी स्मृतीप्रित्यर्थ नाट्य कार्यशाळा (ओळख नाटकाची) आयोजित...
Read moreDetailsकऱ्हाडे ब्राह्मण संघ व संस्कार भारतीतर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 10 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण सहकारी संघ आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १२ रोजी...
Read moreDetailsगुहागर, ता. 09 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त भारत सरकारने 'हर घर तिरंगा' या मोहिमेची सुरुवात केली आहे. या जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लब, पंचायत समिती दापोली आणि जालगाव ग्रामपंचायत यांच्या...
Read moreDetailsजिल्हा प्रशासन, जनजागृती संघ, रत्नागिरी क्लब, लायन्स क्लबतर्फे आयोजन केशव भट, अध्यक्ष, जनजागृती संघ, रत्नागिरीरत्नागिरी, ता. 08 : : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथे जनजागृती संघाच्या पुढाकाराने सायकल रॅली आयोजित...
Read moreDetailsअखिल चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या वतीने रत्नागिरी, ता.06 : शहरातील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने जुना माळनाका येथील रा. भा. शिर्के प्रशालेस शैक्षणिक उठावाअंतर्गत दहा हजार रुपयांची देणगी नुकतीच प्रदान...
Read moreDetailsआठ लाखाला फसली महिला, पोलीसांनी पकडली चोरी गुहागर, ता. 05 : डिजिटल युगात आपण मोबाईलद्वारे अनेक गोष्टींशी जोडले गेलो आहोत. त्यामुळे जग जसं आपल्या मुठीत आलय तसच आपण अधिकाधिक सावध...
Read moreDetailsकालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या डॉ. पां. वा. काणे संस्कृत केंद्रातर्फे रत्नागिरी, ता. 04 : रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रातर्फे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन...
Read moreDetailsगुहागर, ता. 3 : रत्नागिरी जिल्हा खारवी क्रिकेट असोसिएशनची नूकतीच स्थापना करण्यात आली. यावेळी अध्यक्ष म्हणून मुकेश अजगोलकर यांची एकमताने निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून परेश बावकर, सचिव आशीर्वाद...
Read moreDetailsरत्नागिरी,ता. 01 : येथील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरामध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक विनोद नारकर यांनी लोकमान्य टिळक व भारतमातेच्या प्रतिमेला...
Read moreDetailsजनजागृती संघाच्या पुढाकाराने विविध उपक्रमांचे आयोजन रत्नागिरी,ता. 01 : मला स्वातंत्र्याची जाणीवच नसेल तर मी या भूमीसाठी काही करू शकत नाही. लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे, देशभावना...
Read moreDetailsकातळावरील दूर्मिळ वनस्पतींचा उपपरिसरातील विद्यार्थ्यांकडून अभ्यास रत्नागिरी, ता. 30 : मुंबई विद्यापीठ चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर पर्यावरणशास्त्र विभागामार्फत कातळ पठारावरील क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. यावेळी संशोधक...
Read moreDetailsगुहागर, ता. 29 : खारवी समाज विकास नागरी पतसंस्थेचे प्रधान कार्यालय, रत्नागिरी येथे महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष श्री. लिओ कोलासो यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी संस्थेच्या कारभाराबाबत प्रशंसा...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 29 : अल्पावधीतच नावलौकिक झालेल्या व सलग चार वर्षे सातत्याने 'अ' वर्ग राखत सहकार क्षेत्रात दबदबा निर्माण केला आहे. अशा खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरीची...
Read moreDetailsप्रशांत दैठणकर, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी प्रगतीसाठी लागणाऱ्या मुलभूत बाबी विचारात घेतल्या तर त्यात पाणी सर्वप्रथम स्थानी आहे. औद्योगिक विकासासाठी आपणास पाणी, जागा, मुनष्यबळ यांच्या सोबतच सर्वाधिक आवश्यकता असते ती...
Read moreDetailsचित्पावन ब्राह्मण विद्यार्थी मंडळाकडून दहा हजार रु. रोख रक्कम रत्नागिरी, ता. 28 : मराठा मंदिर संस्था संचालित अ. के. देसाई हायस्कूलला अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने दहा हजार रुपयांची...
Read moreDetailsसागरी मच्छीमार संघटनेच्यावतीने सहाव्या वर्धापन दिनानिमित्त गुहागर, ता. 28 : शनिवार दि. 23 जुलै रोजी भव्य मच्छीमार मेळावा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यकम सागरी मच्छीमार संघटना महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.