मुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या युवा महोत्सव संपन्न रत्नागिरी, ता. 20 : मुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या युवा महोत्सवात अंतिम फेरीत साक्षी चाळके हिने कथाकथन स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. ती चरित्रकार...
Read moreDetailsजागतिक पर्यटन दिनानिमित्त रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे आयोजन रत्नागिरी, ता.16 : रत्नागिरी येथील स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये पर्यटनविषयी जनजागृती निर्माण होण्यासाठी पर्यटन महोत्सव आयोजित केला आहे. रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा...
Read moreDetailsमंडणगडचे सुपुत्र ; सा. बां. मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते गौरव रत्नागिरी, ता.16 : सार्वजनिक बांधकाम विभागातून अभियंता पदावरून सेवानिवृत्त झालेले मंडणगड गांवचे सुपुत्र मोहन पांडुरंग महाडिक यांना राज्य शासनाचा...
Read moreDetailsगुहागर, ता.16 : शासकीय अध्यापक महाविद्यालय रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धा जिल्हा परिषद शिक्षण विभाग रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा व विज्ञान शिक्षक मंडळ रत्नागिरी यांच्या संयुक्त...
Read moreDetailsरत्नागिरी, ता.15 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, अर्ज न मागवता कार्यकारिणीतर्फे माहिती मिळवून या पुरस्कारांची निवड केली...
Read moreDetailsअंगणवाडी कर्मचारी धडकणार रत्नागिरी जिल्हा परिषदेवर गुहागर, ता. 15 : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी सभा या संघटनेतर्फे राज्यातील जिल्हा परिषद कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेवर 20 सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. याचे नियोजन बुधवारी (ता. 14) अंगणवाडी कर्मचारी सभेच्या सहामाही सभेत करण्यात आले. ही सभा शृंगारतळी येथे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. Anganwadi staff march अंगणवाडी कर्मचारी सभा या संस्थेच्या सेविका व कर्मचारी यांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी दर सहा महिन्यांनी एका सभेचे आयोजन केले जाते. ही सभा बुंधवारी (ता. 14) शृंगारतळी येथील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. या सभेला 250 महिला उपस्थित होत्या . सभेच्या सुरवातीला 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत सुरु असलेल्या पोषण अभियानाबाबत चर्चा झाली. गुहागर तालुक्यातील बहुतांश अंगणवाड्यांमध्ये शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे...
Read moreDetailsगुहागर, ता.13 : ग्राहक चळवळ ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा म्हणजेच ग्राहकाचे विविध बाबींमध्ये होणारी फसवणूक टाळता येईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर यांनी केले. ते संगमेश्वर...
Read moreDetailsगुहागर, ता. 13 गुहागर न्यूज, निसर्गयात्री संस्था तसेच जिल्ह्यातील अन्य निसर्गप्रेमी संस्था व रत्नागिरी जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील सड्यांवरील जीवनचक्राविषयी अनोखी स्पर्धा घेण्यात येत आहे. यामध्ये छायाचित्र स्पर्धा,...
Read moreDetailsरत्नागिरी, ता.12 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गं. गो. पटवर्धन इंग्रजी माध्यमाच्या शाळेला (जीजीपीएस) शैक्षणिक सोयीसुविधांकरिता अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने दहा हजार रुपयांची देणगी दिली. चित्पावन मंडळाचे कार्यवाह...
Read moreDetailsरत्नागिरी,ता.12 : जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील तन्मय प्रदीप हर्डीकर यांनी 'व्याकरणरत्न' ही पदवी संपादन केली आहे. अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत हर्डीकर यांनी सुयश मिळवले आहे. आंध्रप्रदेशमधील काकीनाडा...
Read moreDetailsअधिसंख्य व सेवानिवृत्त कर्मचा-यांसाठी 'ऑफ्रोह'चा आंदोलनाचा पवित्रा गुहागर, ता.10 : अनुसूचित जमातींच्या मागण्यांबाबत २० सप्टेंबर पर्यंत शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आमरण उपोषण, ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (Organization for...
Read moreDetailsइन्फिगो आयकेयर हॉस्पिटलचे आयोजन ; दि. १० सप्टेंबर रोजी दुपारी ०२:३० वा. रत्नागिरी, ता.08 : विद्यार्थ्यांचे उत्तम शिक्षण होण्यासाठी पालकांची महत्वाची भूमिका असते. या संदर्भात शिक्षक व सुजाण पालक प्रेरणा...
Read moreDetailsगुरु शिष्य परंपराच भारतीय संस्कृतीचा आधार ; डॉ. दिनकर मराठे रत्नागिरी, ता.06 : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रामध्ये ५ सप्टेंबर रोजी...
Read moreDetailsलुप्त होणाऱ्या कलांच्या संवर्धनासाठी ‘मसाप’ चिपळूण तर्फे आयोजन गुहागर, ता.30 : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेने भव्य ‘लोकगीते व लोककला’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची अंतिम मुदत...
Read moreDetailsरत्नागिरी, ता.30 : राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय, आंबव येथे 55 व्या युवा महोत्सव विभागीय फेरी पार पडली. या फेरीत रत्नागिरी उपकेंद्राच्या मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. यामध्ये उपपरिसरातील 32 विद्यार्थ्यांनी...
Read moreDetailsगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या स्वरूप आणि प्रियांकाला प्राप्त रत्नागिरी, ता.27 : दादर येथील कित्ते भंडारी सभागृहात दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी डॉ. मो. दि. पराडकर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. हा...
Read moreDetailsजिल्हा प्रशासनासह सर्व विभागांचा सहभाग ; सागरी सीमा मंचातर्फे रत्नागिरी, ता. 24 : कोकणच्या ७२० किलोमीटरच्या किनारपट्टीवर आणि खाडीलगतच्या भागांमध्ये सागरी सीमा मंचाच्या माध्यमातून स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे....
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 21 : भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात गुरुवारी सकाळी बालगोविंदांनी दहीहंडीचा सण मोठ्या जल्लोषी वातावरणात साजरा केला. कोरोना महामारीमुळे दोन वर्षांनंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी दहीहंडी उत्सवाचा...
Read moreDetailsगुहागर, ता.19 : थोर साहित्यसम्राट, लोकशाहीर, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक महत्त्वाचे नेते, उपेक्षितांचे जीवन आपल्या लेखणीतून मांडणारे थोर साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र...
Read moreDetailsधर्म हा भारतीय संस्कृती, समाजाचा कणा- डॉ. मधुसूदन पेन्ना रत्नागिरी, ता.18 : धर्म ही संकल्पनाच विलक्षण आहे. धर्म हा समाजाचा कणा आहे. त्यावरच संस्कृती अवलंबून आहे. आपण धर्म आणि अधर्म...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.